कोरड्या विहिरीला पाणी

महाराजांना तहान लागली होती.त्यांना समोरच्या एका शेतात एक शेतकरी दिसला.त्यांनी शेतकऱ्याला पाणी मागितले. “बाबा रे, फार तहान लागली आहे. पाणी देतोस का जरा? जलदानाचे पुण्य होईल.”शेतकऱ्याने स्वतःसाठी काम करताना पाणी लागेल म्हणुन घरून एक कळशी भरून पाणी सोबत आणले होते. शेतकरी महाराजांना ओळखत नव्हता. महाराज दिगंबर अवस्थेत (म्हणजे एकही कपडा न घालता) फिरत असत.महाराजांकडे पाहुन…

पुढे वाचा
Sant

दोन संतांची तीर्थयात्रा

ज्ञानेश्वरांमुळे नामदेवांच्या आयुष्यात फार बदल घालून आला होता. त्यांच्या सांगण्यावरून नामदेवांनी विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला होता, आपल्या ज्ञानातली कमतरता दूर केली. ज्ञानेश्वरांनी नामदेवांना सोबत घेऊन पंढरपूरातून तीर्थयात्रा सुरु केली. भारतातल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना, पवित्र स्थळांना, ज्योतिर्लिंगांना त्यांनी भेटी देणे सुरु केले. काही ठिकाणी ह्या दोघांनीच तर काही ठिकाणी इतर भावंडांना आणि साथीदारांना घेऊन तीर्थयात्रा केली असे उल्लेख आहेत….

पुढे वाचा

चले जाव आंदोलन : स्वप्नातून यशाकडे

सातारा जिल्ह्यातील भारत छोडो आंदोलनावर आधारित ही कथा १९४२ च्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर रचलेली आहे. त्या काळी संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या बंधनापासून मुक्तीसाठी झुंजत होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या ‘चले जाव’ (भारत छोडो) आंदोलनाने संपूर्ण देशात आग लावली होती. या चळवळीचा परिणाम म्हणून साताऱ्याच्या खेड गावातही क्रांतीची लाट उठली होती. कथेतील रमा, एक १८ वर्षांची युवती ,…

पुढे वाचा

एकनिष्ठ कुत्रा

एका लहान गावात, राम नावाचा एक गरीब माणूस आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. त्यांच्याकडे एक सुंदर आणि हुशार कुत्रा होता, ज्याचे नाव ‘शेरू’ होते. राम आणि त्याचे कुटुंब शेरूवर खूप प्रेम करत होते आणि शेरू देखील त्यांच्याशी खूप एकनिष्ठ होता. तो नेहमी त्यांच्या घराचे आणि मालमत्तेचे रक्षण करत असे. एका रात्री, गावात जोरदार वादळ…

पुढे वाचा
kolha

कोल्हा, रानमांजर आणि ससा

एक लहानसा ससा होता. तो खूप भित्रा होता. तो भित्रा ससा एका बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले, तो खूप घाबरला. पण त्याने विचार केला की, बिळाचे तोंड लहान आहे. त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही. मग त्याची भीति कमी झाली. नंतर, एक दिवस त्याने कोल्हा आणि…

पुढे वाचा
budbud ghagri

बुडबुड  घागरी

तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे  मित्रांनी खीर बनविण्याचे ठरवले. माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणते दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ…

पुढे वाचा
Soneri

सोनेरी शिंगाचे हरिण – Soneri Hiran

एका घनदाट जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप…

पुढे वाचा
Lakudtodya

लाकूडतोड्याची कुऱ्हाड

एक होता लाकूडतोड्या. तो अतिशय गरीब होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडुन आणायचा आणि ते विकुन आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवायचा.  एक दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडासाठी खुप वेळ उन्हात फिरावं लागलं, पण फारसं लाकुड मिळालं नाही. उन्हात फिरल्यामुळे त्याला तहानही लागली. तो एका विहिरीजवळ गेला आणि तिथुन पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कुऱ्हाड…

पुढे वाचा
Lion

सिंहाच्या वेशात गाढव

एकदा एका गाढवाला सिंहाची कातडी सापडली. गाढवाने ती पांघरली आणि थाटात फिरू लागलं. इतर प्राणी त्याला सिंह समजुन तो दिसता क्षणी घाबरून दूर पळु लागले. गाढवाला मजा यायला लागली. आजवर कोणीही त्याला घाबरून पळालं नव्हतं. गाढव जंगलात सगळीकडे फिरून प्राण्यांना घाबरवु लागलं. फिरता फिरता गाढवाला एका कोपऱ्यात एक कोल्हा दिसला. गाढव त्याला घाबरवायला त्याच्या जवळ जाऊ लागलं. कोल्ह्याने सावध पवित्रा घेतला आणि सिंहाच्या…

पुढे वाचा
kalidas

कविकुलगुरू कालिदास

भारतात प्राचीन काळापासून अनेक कवी होऊन गेले. वाल्मिकींनी रामायण आणि व्यासांनी महाभारत हे काव्याच्याच स्वरूपात लिहिलं आहे. कालिदास हा याच परंपरेतला एक सर्वश्रेष्ठ संस्कृत भाषक कवी आणि नाटककार होता. कालिदासाला कविराज, कविकुलगुरू असे आदराने म्हटले जाते. त्याच्यानंतर होऊन गेलेल्या दिग्गज संस्कृत कवी मंडळींनीच त्याला हि उपमा बहाल केली आहे. आपल्याच क्षेत्रातल्या लोकांकडून आदर आणि सन्मान कमावणारे…

पुढे वाचा