Arjun

अर्जुनाची एकाग्रता

पितामह भीष्मांनी हस्तिनापूरच्या लहान राजकुमारांना सर्व शस्त्रे चालवणे शिकवण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांना नेमले होते. १०० कौरव, ५ पांडव आणि स्वतः द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा असे सर्वजण द्रोणाचार्यांच्या हाताखाली शिकत होते. एक दिवस द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांची धनुर्विद्येची म्हणजे धनुष्य बाण चालवण्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी सर्व शिष्यांना गोळा केले. समोर काही अंतरावरच्या झाडाच्या फांदीवर त्यांनी एक खोटा पक्षी ठेवला.  शिष्यांना सांगितले…

पुढे वाचा

साधं, स्वच्छ माणूसपण

गांधी तेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते. वकिलीचं काम करीत होते. ‘महात्मा’ म्हणून जगन्मान्य होण्याच्या फार पूर्वीची ही लहानशी गोष्ट आहे. घरातला संडास साफ करण्यासाठी पहाटे एक भंगी येत असे. तो आफ्रिकन होता. थंडीचे दिवस होते. पहाटे अंगावरची ऊबदार पांघरूणं बाजूला करणं हेदेखील कठीण काम होतं. गांधींच्या मनात विचार आला, ‘इतक्या थंडीत पहाटे येऊन हा भंगी आपला…

पुढे वाचा

आई-वडिलांची छाया

एका छोट्याशा गावात राहुल नावाचा एक मुलगा राहत होता. लहानपणापासूनच त्याच्यावर त्याच्या आई-वडिलांचा मोठा प्रभाव होता. वडील शेतकरी आणि आई घरकाम करणारी होती, पण त्यांचे स्वप्न मोठं होतं – राहुलला शिकवायचं, मोठं माणूस बनवायचं. प्रत्येक दिवशी वडील ऊन, पाऊस झेलत शेतात राबायचे. आई दिवस रात्र मोलमजुरी करून पैसे साठवत होती. त्यांचा एकच हेतू – राहुलचे…

पुढे वाचा

एका डोळ्याची आई

एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो….

पुढे वाचा
sasa

ससा आणि सिंह

खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही  एका जंगलात एक क्रूर सिंह राहत होता. तो दररोज एका प्राण्याला ठार मारीत असे. एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले. सर्व प्राण्यांनी त्या सिंहाला तू प्राण्याना ठार मारू नकोस, अशी विनंती केली. माझ्या जेवणाच्या वेळी रोज एका प्राण्याला माझ्याकडे पाठवा. म्हणजे मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही असे सिंह म्हणाला. ज्या…

पुढे वाचा

कोल्हापूरच्या शिर्के कुटुंबाची शौर्यगाथा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातील समाज वेगळ्या अडचणींना सामोरा जात होता. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी अनेक संकटांना तोंड दिले. त्या काळात कधी कधी आप्त, आप्तस्वजन सुद्धा विरोधक बनले. असाच एक प्रसंग म्हणजे गणूजी शिर्के यांचा विश्वासघात. गणूजी शिर्के हे शिवाजी महाराजांचे समधी होते — कारण त्यांच्या मुलीचा विवाह संभाजीराजेंशी झाला होता. त्यामुळे शिर्के कुटुंब हे महाराजांचे…

पुढे वाचा

चिमुकल्या चिमणीचे स्वप्न

एका मोठ्या झाडावर एक चिमुकली चिमणी राहत होती. तिचं नाव चिको. चिको खूप आनंदी होती, पण तिची एक खूप मोठी इच्छा होती – आकाशात उंच उडायचं. एके दिवशी तिने आपल्या आईला विचारलं, “आई, मी कधी मोठ्या पक्ष्यांसारखी उंच उडू शकेन?” आईने हसून उत्तर दिलं, “हो, पण त्यासाठी तुला रोज सराव करावा लागेल.” चिकोने रोज प्रयत्न…

पुढे वाचा
Geetarahasya

गीतारहस्य

टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारहस्य लिहिलं हि गोष्ट सर्वांनाच माहित आहे. आज जाणुन घेऊ हे गीता रहस्य त्यांनी का लिहिलं. टिळकांचे वडील विद्वान पंडित होते. स्वतः टिळकांचा संस्कृत आणि धर्मग्रंथाचा फार गाढा अभ्यास होता. त्यांच्यावर महाभारत आणि भगवदगीता यांचा फार प्रभाव होता. ग्रंथांचा अभ्यास करणं, त्यावर विचार करून तर्क मांडणं याची त्यांना आवड होती. टिळकांच्या वेळेस…

पुढे वाचा

आंब्याचा इतिहास

आंब्याचे मूळ स्थान ईशान्य भारतातील मेघालयाच्या दामलगिरी टेकड्या जवळ आहे असे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. आंब्याच्या उगम सुमारे साडे सहा कोटी वर्षापूर्वीचा आहे. एवढेच नाही तर रामायण तसेच महाभारत या ग्रंथामध्येही आंब्याचा उल्लेख केलेला आहे.  इ.स. १४०० ते १४५० च्या दरम्यान मुसलमानांनी भारतातून आंबे फिलिपाईन्समध्ये नेले. इ.स.१६०० ते १६५० च्या दरम्यान डचांनी थायलंडमधून आंबे लुझान…

पुढे वाचा

लोभी कुत्रा (Greedy Dog)

एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागली होती. त्या मोठ्या कुत्र्याने स्वयंपाकघरातून एक मोठा हाडाचा तुकडा चोरला. तो खूप वेगाने धावू लागला. धावत धावत तो एका ओढ्यावर आला. ओढ्याला एक छोटा लाकडी पूल होता. तो लाकडी पुलावर चालत होता. लाकडी पूल ओलांडून जात असताना त्याला खाली पाण्यात एक विचित्र दृश्य दिसले. ओढ्याचे पाणी हे एकदम स्वच्छ…

पुढे वाचा