Basariwala

बासरीवाला आणि गावकरी

एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर.त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही.ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या उंदराचा बंदोबस्त करतो. तुम्ही मला त्या…

पुढे वाचा

महाशिवरात्री

महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो.हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो,आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतात. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो…

पुढे वाचा

अर्जुनाची परीक्षा

महाभारतामध्ये अर्जुन हे एक प्रमुख पात्र आहे. तो पांडवांपैकी एक होता आणि धनुर्विद्येतील अत्युत्तम तज्ञ होता. त्याची कथा महाभारतातील अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये गुंफलेली आहे. अर्जुनाचे जीवन शौर्य, कर्तव्य आणि त्याच्या नैतिकतेचे प्रतीक आहे. अर्जुनाची सर्वात महत्त्वाची परीक्षा कुरुक्षेत्राच्या युद्धात झाली. युद्धाच्या प्रारंभात भगवान श्री कृष्ण त्याला गीतेची उपदेश देतात. अर्जुन युद्धाला तयार होत नाही कारण…

पुढे वाचा

कोल्ह्याची फजिती

एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते. कोल्हा म्हणाला, “मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो.” “मलाही येतो.” मांजर म्हणाली. कोल्हा म्हणाला, “ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत.” “तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?” मांजरीने विचारले. “अनेक युक्त्या!” कोल्हा फुशारकी मारत म्हणाला,…

पुढे वाचा
akbar birbal

अकबर बिरबलाची पहिली भेट.

बिरबल अकबराचा लाडका मंत्री होता. बिरबलाने अकबराच्या वर्षात अनेक वर्षे शेवटपर्यंत सेवा केली. पण ह्या दोघांची भेट कशी झाली ती गोष्टसुद्धा मनोरंजक आहे. हीच गोष्ट मी आज तुम्हाला दोन भागात सांगणार आहे.  अकबराला प्रजेचे हालहवाल समजुन घ्यायला वेषांतर करून राजधानीत फिरायला आवडत असे. असं फिरल्यामुळे त्याला प्रजा समाधानी आहे कि नाही, ते बादशाहाबद्दल कसा विचार…

पुढे वाचा
eyes

नेत्रदानाचीगोष्ट

काही जणांना दुर्दैवाने जन्मतः डोळे नसतात, किंवा काही जणांचे अपघाताने किंवा आणखी कोणत्या समस्येने डोळे निकामी होतात. असे लोकसुद्धा आपल्या मेहनतीने, चिकाटीने डोळस लोकांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करत स्वाभिमानाने जगात असतात.पण त्यांना दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिसत नसल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना त्रास होतो. आता हळूहळू अंध आणि अपंग व्यक्तींनासुद्धा वावरता…

पुढे वाचा

चपातीची वाटणी

दोन भुकेल्या मांजरी होत्या. एके दिवशी त्यांना एक चपातीचा तुकडा मिळाला. दोघी त्या तुकड्यावर आपापला हक्क सांगू लागल्या. एका मांजरीने तो तुकडा उचलला. दुसरी मांजर म्हणाली, “चल मिळुन वाटून खाऊया.” पहिली मांजर चतुर होती. तिला एकटीलाच पूर्ण चपाती खायची होती. तिने दुसऱ्या मांजरीला साफ नकार दिला. दोघींमध्ये भांडण झाले. त्याच वेळी तिथून एक माकड जात…

पुढे वाचा

झाडावरची फुलं

एका छोट्या गावात एक फार जुने आणि मोठे झाड होते. त्या झाडावर अनेक प्रकारची सुंदर फुलं येत. हे झाड गावाच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व गावकरी त्याच्या सावलीत बसायला, गप्पा मारायला आणि आराम करायला येत. झाडावरची फुलं इतकी सुंदर आणि रंगीत होती की, त्यांचा सुगंध दूरवर पसरत असे. गावात एक छोटा मुलगा होता, त्याचे नाव चिंटू. चिंटू खूप उत्सुक आणि…

पुढे वाचा

कावळा चिमणीची गोष्ट

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशी कावळ्यासारखं  बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही.  एक दिवस काय झालं आकाशात…

पुढे वाचा

बासरीवाला मुलगा आणि गावकरी

 फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर.त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या उंदराचा…

पुढे वाचा