
गरज आणि उधळपट्टी
महात्मा गांधी एकदा अलाहाबादला (आताचे प्रयागराज) काही कार्यक्रमानिमित्त गेले होते. तिथे ते पंडित नेहरूंच्या घरी मुक्कामी होते. सकाळी उठल्यावर त्यांची सकाळची नित्यकर्मे चालु होती. तेव्हाच पंडित नेहरू त्यांच्याशी गप्पा मारायला आले. त्यावेळी एका तांब्यात पाणी घेऊन ते तोंड धुत होते. गप्पा मारता मारता त्यांचे पाणी संपले. त्यांचा चेहरा पडला. नेहरूंना समजले नाही कि अचानक बापूंना काय झाले. त्यांनी विचारले, “काय झाले बापु?”“आज…