गाढवाचा शहाणा सल्ला

एका लहानशा खेडेगावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. तो फार मेहनती आणि साधा माणूस होता. त्याच्याकडे एक गाढव होतं — नाव होतं “भोलू”. भोलू दररोज शेतातील माल गावातल्या बाजारात नेत असे. रामू त्याच्या पाठीवर जड पोती ठेवून त्याच्यावर अवलंबून असे. भोलू फार कष्टाळू होता. पण एक दिवस, उन्हाने तापलेलं आणि पाठीवर जड ओझं असलेलं…

पुढे वाचा
Chindhi

चिंधी

एकदा कृष्ण इंद्रप्रस्थात पांडवांच्या घरी राहायला गेला होता. तेव्हा नारद मुनी तिथे कृष्णाला भेटायला आले. कृष्णाची सख्खी धाकटी बहीण सुभद्रा हिचे लग्न अर्जुनाशी झाले होते. आणि पाचही पांडवांशी लग्न झालेली द्रौपदीसुद्धा कृष्णाला बहिणीसमानच जवळची होती. त्यांचे नाते मानलेल्या भावा बहिणीचे होते. नारदाचे डोके बऱ्याचदा तिरकस चालत असे. त्यांनी कृष्णाला विचारले “प्रभु तुम्हाला आधीच एक सख्खी बहीण असताना…

पुढे वाचा

साप आणि काटा

एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळायचे. एके दिवशी सकाळी साप झाडाखाली उन्हात लोळत होता. तेवढ्यात त्याच्या शरीरात एक तीव्र काटा रुतला. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण काही वेळात त्याला खूप वेदना व्हायला…

पुढे वाचा

आषाढी कार्तिकी एकादशी

हिंदु धर्मात एकादशी हा दिवस फार पवित्र मानतात. एकादशी म्हणजे अकरावा दिवस. हा दिवस भगवान विष्णु यांच्या पूजेचा असतो. त्यादिवशी उपवास, सदाचरण, नामस्मरण असे व्रत केल्याने पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे. हिंदु कालगणनेत चंद्राच्या कलांनुसार दिवस मोजतात. म्हणजे चंद्र कलाकलाने वाढत जाऊन पोर्णिमेपर्यंतचे १५ दिवस, आणि मग कमी होत अमावास्येपर्यंतचे १५ दिवस. त्यामुळे एका…

पुढे वाचा

गाढव आणि टोळ

एकदा एका गाढवाने टोळाचे गाणे ऐकले. त्याचे गाणे ऐकुन गाढवाला स्वतःलासुद्धा गावे असे वाटायला लागले.त्याने त्याच्या भसाड्या आवाजात सुर आळवणे सुरु करताच बाकी प्राण्यांनी त्याला थांबवले. गाढव निराश झाला.त्याने टोळाला विचारले कि तु इतका छान कसा गातोस? तु काय खातोस ज्याने तुला एवढं छान गाता येतं?टोळ म्हणाला मी फक्त दवबिंदुच पितो. बाकी काही खात नाही….

पुढे वाचा

रानी झाशीची गाथा: लक्ष्मीबाई

19व्या शतकात, भारतात ब्रिटिश साम्राज्याचा प्रभाव वाढत होता. या काळात, झाशीच्या राणी लक्ष्मीबाईने आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी एक अद्वितीय लढा दिला. राणी लक्ष्मीबाई एक साहसी, बुद्धिमान आणि धाडसी महिला होती. लक्ष्मीबाईचा जन्म 1828 मध्ये झाला. तिचे लग्न झाशीच्या राजा गंगाधर राव यांच्याशी झाले. राजा गंगाधर राव यांचे निधन झाल्यावर, ब्रिटिशांनी झाशीवर दावा केला, कारण त्यांना…

पुढे वाचा

“स्वतःची ओळख”

एकदा जंगलात अचानक जोराचे वादळ सुरू होते, जंगलातील सर्व पक्षी चहूकडे किलबिल करत उडून जातात, प्राणी इकडे तिकडे सैरावैरा धावत असतात, जोराचा वारा सुटलेला पाहून सर्व प्राणी आणि पक्षी जंगलात संकटापासून वाचण्यासाठी सहारा शोधत असतात. याचदरम्यान आकाशात उंच उडणारी घार सुध्दा आपल्या घरट्याला पायांच्या पंजात घेऊन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते, पण त्याचवेळी घाईत…

पुढे वाचा

एकनिष्ठ कुत्रा

एका लहान गावात, राम नावाचा एक गरीब माणूस आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. त्यांच्याकडे एक सुंदर आणि हुशार कुत्रा होता, ज्याचे नाव ‘शेरू’ होते. राम आणि त्याचे कुटुंब शेरूवर खूप प्रेम करत होते आणि शेरू देखील त्यांच्याशी खूप एकनिष्ठ होता. तो नेहमी त्यांच्या घराचे आणि मालमत्तेचे रक्षण करत असे. एका रात्री, गावात जोरदार वादळ…

पुढे वाचा
Guru Purnima

गुरुपौर्णिमा

आषाढ महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणुन साजरे केले जाते. आपल्या संस्कृतीत गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला जे काही मिळतं त्याबद्दल कृतज्ञ असावं हा आपल्याला सतत दिली जाणारी शिकवण आहे. त्यामुळेच दिवसा प्रकाश आणि उष्णता देणारा सूर्य, रात्री प्रकाश आणि शीतलता देणारा चंद्र, पाणी देणाऱ्या नद्या आणि समुद्र, राहायला जागा देणारी भूमी अशा अनेक गोष्टींना…

पुढे वाचा
Aambe

स्वस्तातले आंबे

लाल बहादूर शास्त्री लहान असताना एक दिवस ते आणि त्यांचा मामा फिरायला गेले होते. फिरून परत होता होता दिवस मावळायला आला. परतीच्या वाटेवर त्यांना एक आंबे विकणारा म्हातारा माणुस भेटला. संध्याकाळ झाल्यामुळे तो आपलं सामान आवरून घरी निघत होता. त्या दोघांना आंबे पाहुन ते खाण्याची इच्छा झाली. त्यांनी आंब्याच्या दराची चौकशी केली. म्हातारा म्हणाला “पोरांनो, आता संध्याकाळ झालीये. बाजार संपला त्यामुळे…

पुढे वाचा