प्रमाणिक लाकुडतोड्या

ऐका गावात एक लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो दुपारी लाकुडतोड्ण्यासाठी नदीजवळ एक मोठ झाड होते तेथे गेला. झाड तोडत असतानाच त्याची अचनक कुराड पाण्यात पडते. लाकुडतोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो. त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड विकत घेण्यासाटी पैसेपण पुरेसे नसतात.तो नदी जवळ बसतो आणि रडू लागतो. नदी उर्फ सरिता देवी त्याचे…

पुढे वाचा
Maha Lakshmi

महालक्ष्मीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी. त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले. ते लोकांनी मान्य केले. ते त्याचा शोध घेऊ लागले.त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा…

पुढे वाचा

आंब्याचा इतिहास

आंब्याचे मूळ स्थान ईशान्य भारतातील मेघालयाच्या दामलगिरी टेकड्या जवळ आहे असे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. आंब्याच्या उगम सुमारे साडे सहा कोटी वर्षापूर्वीचा आहे. एवढेच नाही तर रामायण तसेच महाभारत या ग्रंथामध्येही आंब्याचा उल्लेख केलेला आहे.  इ.स. १४०० ते १४५० च्या दरम्यान मुसलमानांनी भारतातून आंबे फिलिपाईन्समध्ये नेले. इ.स.१६०० ते १६५० च्या दरम्यान डचांनी थायलंडमधून आंबे लुझान…

पुढे वाचा

तासांच्या काठावर

एक छोटं गाव होतं, जिथे एक जुना घड्याळवाला राहत होता. त्याचं नाव मोहन होतं. त्याचं दुकान लहान होतं, पण ते भरलेलं होतं असंख्य घड्याळांनी. छोट्या आणि मोठ्या, रंगीबेरंगी घड्याळांनी दुकान सजवलं होतं. पण एक घड्याळ असं होतं, ज्याचं वेळा कधीच अचूक होत नव्हतं. तो घड्याळ मोठा आणि सुंदर होता, पण त्याच्या काट्यांनी कधीच नीट वेळ…

पुढे वाचा
Pramanik

प्रामाणिक पहारेकरी – (Pramanik Paharekari)

एकेदिवशी शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते….

पुढे वाचा

पोपटाचे ध्यान

अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता. एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा…

पुढे वाचा

बंडूची ईजार

बंडू हा एका लहानशा खेड्यात राहणारा खोडकर आणि कल्पक मुलगा होता. वयाच्या दहाव्या वर्षी त्याचे उद्योग गावभर प्रसिद्ध होते. कुठं एखाद्याच्या भाजीच्या गाडीत खोडी, कुठं कुत्र्याच्या शेपटीला रंग… अशा अनेक गोष्टींनी तो प्रसिद्ध होता. पण त्याचं एक वैशिष्ट्य होतं – त्याला नवनवीन कल्पना सुचायच्या. काही चांगल्या, तर काही अगदी मूर्खपणाच्या.आई त्याला नेहमी म्हणायची, “बंडू, खोड्याचं…

पुढे वाचा
tyjdjc

मोर आणि मित्राचा मेहंदी मेळा

एकदा, मोरांच्या गावात मेहंदी मेळ्याची धूमधडाका होता. सगळे मोरा आपल्या सुंदर पंखांचे दर्शन घडवत होते. पण या मेळ्यात एक छोटा मोरा चिमू खूप उदास बसला होता. चिमू खूप लहान होता आणि त्याच्या पंखांवर अजून ती चमकदार निळी आणि हिरवी रंग नव्हती. त्याच्याकडे फक्त काळी आणि तपकिरी रंगाची पट्टे होती. “माझे पंख इतके कुरूप आहेत,” चिमू…

पुढे वाचा

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक 

एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती.   ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते…

पुढे वाचा
Cock

कोंबड्याची शान

एकदा अकबराला बिरबलाची फिरकी घेण्याची लहर आली. त्याने त्या दिवशी बिरबल सोडुन सर्व दरबारी मंडळींना लवकर बोलावले. सर्वांना एक अंडे दिले आणि खास सूचना दिल्या. दरबारातले लोक बिरबलाच्या बुद्धीवर आणि अकबराच्या लाडके असण्यावर खुप जळायचे. त्यामुळे स्वतः बादशहा अकबर बिरबलाची फिरकी घेण्याची योजना आखत असल्यामुळे सर्व एका पायावर तयार झाले. थोड्याच वेळात बिरबल आला. अकबराने सर्वांना उद्देशुन…

पुढे वाचा