Gadhav

गाढवाचे किंकाळाने

एका गावात एक गरीब कुंभार राहत होता. तो मडकी बनवून उदरनिर्वाह करत असे. त्याला मडकी बनवण्यासाठी मातीची फार गरज भासत असे, म्हणून त्याने माती आणण्यासाठी गाढव पाळले होते. परंतु कुंभार गरीब असल्यामुळे गाढवाला पुरेसे खायला देऊ शकत नसे. एक दिवस कुंभार जंगलातून जात असताना त्याला एक वाघ उपाशी झोपलेला दिसतो. कुंभार त्याचा जवळ जातो, पाहतो…

पुढे वाचा

कोल्ह्याला द्राक्षे आंबट

एका कोल्ह्याला भुक लागली होती. तेव्हा अन्न शोधत फिरत असताना त्याला एक द्राक्षाचा वेल दिसला.द्राक्षांचे बहारदार घड त्या वेलीला लटकलेले पाहुन कोळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो त्या वेलीखाली गेला आणि द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो वेल कोल्ह्याच्या मानाने बराच उंच होता. त्याला बऱ्याच उड्या मारूनही द्राक्षे काढता आली नाहीत. शेवटी निराश होऊन कोल्हा…

पुढे वाचा

पंडित जवाहरलाल नेहरू

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी इलाहाबाद (आधुनिक उत्तर प्रदेश) येथे झाला. नेहरू यांचे जीवन भारतीय स्वातंत्र्य संग्राम, राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आणि आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. पंडित नेहरूंना “चाचा नेहरू” म्हणूनही ओळखले जाते, कारण त्यांनी मुलांसाठी असंख्य योजना तयार केल्या आणि त्यांना शिक्षण, विज्ञान आणि…

पुढे वाचा
tdnh

चोराची काठी

एकदा स्वतः बादशहा अकबराच्या महालातुन एक मूल्यवान रत्न चोरीला गेले. एका राजाच्या स्वतःच्या महालात पुरेशी सुरक्षा नसणे हि अतिशय गंभीर बाब होती. अकबर अतिशय क्रोधीत झाला. त्याने सर्व नोकरांना फैलावर घेतले पण काही फायदा झाला नाही.  त्याने ताबडतोब बिरबलाला बोलावुन घेतले. बिरबलाने सर्व परिस्थिती समजुन घेतली. आणि तो कुठेतरी गेला आणि भरपुर काठ्या घेऊन आला. …

पुढे वाचा

📜 “धर्मवीर रामाचा वनवास”

एकदा अयोध्या नगरीमध्ये आनंदाचे वातावरण होते. राजा दशरथ आपल्या ज्येष्ठ पुत्र रामाला राजा बनवण्याची तयारी करत होते. संपूर्ण नगर दीपांनी उजळले होते. परंतु नियती काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. कैकेयी, दशरथाची पत्नी, तिच्या दोन वरांच्या स्मरणाने व्याकुळ झाली. तिने रामाला चौदा वर्षांचा वनवास आणि भरताला राज्य देण्याची मागणी केली. राजा दशरथ दुःखाने कोसळले. रामाने मात्र…

पुढे वाचा

एक तरी ओवी अनुभवावी ।

कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते. एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते. जातांना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. पंधरा दिवसांनी गुरु परतले आणि प्रत्येकाने काय काय अभ्यास केला, याविषयी विचारणा करू लागले. प्रत्येक जण आपण कसा जास्तीतजास्त अभ्यास केला, याविषयी सांगू लागला. शेवटी धर्मराजाची पाळी…

पुढे वाचा

काठ्यांचा गठ्ठा

काठ्यांचा गठ्ठा खूप दिवसांपूर्वी एका गावी एक वृद्ध शेतकरी राहत होता. त्याचे चार मुलं होते – रघु, श्याम, मोहन आणि अर्जुन. त्याचं आयुष्य शेतात मेहनत करून गेलेलं होतं, आणि आता तो वृद्ध झाला होता. मात्र, त्याच्या मनाला एकच गोष्ट सतत खात होती – त्याची मुलं! ती दररोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून भांडत. एकमेकांवर चिडत. कधी…

पुढे वाचा

कपटी साप आणि लाकुडतोड्या

हिवाळ्यातील गोष्ट आहे, एक दिवस सकाळी एक लाकुडतोड्या जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता.  थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती, आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे, असे लाकुडतोड्याला वाटले. लाकुडतोड्याला सापाची द्या आली. त्याला माहित होते की, जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले…

पुढे वाचा
cinderella

सिंड्रेला

एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती. तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती. म्हणुन तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे. सिंड्रेलाला दोन सावत्र बहिणी होत्या. तिची सावत्र आई त्या दोन बहिणींचेच नेहमी लाड करायची, आणि सिंड्रेलाला मात्र खुप त्रास द्यायची. स्वयंपाक, घराची साफसफाई, कपडे धुणे, भांडे घासणे असे घरातले सगळे…

पुढे वाचा
Chindhi

चिंधी

एकदा कृष्ण इंद्रप्रस्थात पांडवांच्या घरी राहायला गेला होता. तेव्हा नारद मुनी तिथे कृष्णाला भेटायला आले. कृष्णाची सख्खी धाकटी बहीण सुभद्रा हिचे लग्न अर्जुनाशी झाले होते. आणि पाचही पांडवांशी लग्न झालेली द्रौपदीसुद्धा कृष्णाला बहिणीसमानच जवळची होती. त्यांचे नाते मानलेल्या भावा बहिणीचे होते. नारदाचे डोके बऱ्याचदा तिरकस चालत असे. त्यांनी कृष्णाला विचारले “प्रभु तुम्हाला आधीच एक सख्खी बहीण असताना…

पुढे वाचा