ललितापंचमीची कहाणी(The story of Lalitapanchami)

आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता.  त्याला दोन आवळे-जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई-वडील वारले. भाऊबंदानी त्याचं सगळं हिरावून घेतलं.  पुढं ती मुलं जाता-जाता एका नगरात आली. दोन प्रहराची वेळ झाली. चालून-चालून ते दमून गेले. भुकेने व्याकुळ झाले.  त्याच वेळी एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला. ब्राह्मणाला त्यांची दया आली. त्याने त्यांना घरी…

पुढे वाचा

पूतना वध – कृष्णाची पहिली राक्षसीवध लीला

भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला पण त्याला वाचवण्यासाठी वासुदेवांनी त्याला गोकुळात नंद-यशोदा यांच्या घरी आणलं.कंसाला हे समजल्यावर त्याने विविध राक्षस आणि राक्षसींना कृष्णाचा वध करण्यासाठी पाठवलं. त्यातील पहिली होती – पूतना. पूतना ही एक राक्षसी होती जिने अनेक लहान बाळांना विषारी दुधाने मारले होते. ती वेगवेगळ्या गावांमध्ये स्त्री रूप धारण करून जात असे आणि बाळांना…

पुढे वाचा

माझा देवच मला वाचवेल

एका गावात एक साधु महाराज राहायचे. गावातल्या मंदिरात पूजा, भजन कीर्तन करायचे. दिवसभर देवाचा जप करायचे. आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांची मोठे देवभक्त म्हणुन ख्याती होती. अनेक लोक त्यांना भेटायला, आशीर्वाद घ्यायला यायचे.  एके वर्षी त्या विभागात प्रचंड पाऊस झाला. सरकारने अतिवृष्टी आणि पुराचा इशारा दिला. गावकरी हळू हळू गाव सोडून तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी राहायला जाऊ लागले….

पुढे वाचा
Garvishat More

गर्विष्ठ मोर 

एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा. मोर म्हणायचा, “माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे. एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड…

पुढे वाचा
Dog

कुत्र्याचे प्रतिबिंब

एक कुत्रा होता. त्याला एकदा एक मांसाचा तुकडा मिळाला. तो तुकडा घेऊन तो नदी किनाऱ्याने जात होता. त्याला नदीत आपले प्रतिबिंब दिसले. त्याला तो दुसरा कुत्रा वाटला, आणि त्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा आपल्यापेक्षा भारी आहे असे वाटले. त्याने त्या पाण्यातल्या कुत्र्याशी भांडायला म्हणुन भुंकायला सुरुवात केली. भुंकायला तोंड उघडताच त्याच्या तोंडातील मांस नदीत पडले आणि वाहुन गेले. हताश होऊन तो कुत्रा आणि…

पुढे वाचा

“विजेचा दिवा”

बाबुराव हे एका दुर्गम डोंगराळ भागात राहणारे साधे शेतकरी होते. त्यांच्या गावात अजूनही वीज पोहोचलेली नव्हती. रात्री अंधारात कंदीलाच्या प्रकाशावर मुलं अभ्यास करायची, आई स्वयंपाक करायची, आणि वृद्ध लोक वेळ मारून नेत असत. सरकारी अधिकारी फक्त आश्वासनं देत गेले. गावकऱ्यांनी आशा सोडली होती. पण बाबुराव मात्र काही वेगळंच स्वप्न पाहत होते – “आपल्या गावात वीज…

पुढे वाचा
Gadhav ani kutra

गर्विष्ठ गाढव आणि एक कुत्रा

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका माणसाजवळ एक गाढव आणि एक कुत्रा होता. एक दिवस तो माणूस त्याच्या जानावारांबरोबर शहरातून परतत होता. गाढवाच्या पाठीवर पोती लादलेली होती. तिघेही भुकेलेले आणि थकलेले होते. मालक नेहमी गाढवाची जादा काळजी घेत असे. त्यामुळे गाढवाला गर्व झाला होता. गाढवाला कुत्र्याशी दोस्ती करण्यात रस नव्हता. ते जंगलातून जात असताना तो माणूस…

पुढे वाचा

दांडी यात्रा: मिठाचा सत्याग्रह

१९३० सालचा मार्च महिना होता. भारतावर ब्रिटिश सत्तेचे वर्चस्व होते, आणि सामान्य लोकांवर अन्यायकारक कर लादले जात होते. त्यापैकी एक कर होता मिठाच्या उत्पादनावरचा कर, ज्यामुळे भारतीयांना स्वतःच्या देशात मीठ तयार करण्याचा अधिकार नव्हता. मीठ, जे प्रत्येकाच्या जीवनासाठी आवश्यक होते, त्यासाठीही ब्रिटिशांना कर भरावा लागत होता. याला आव्हान देण्यासाठी महात्मा गांधींनी एक शांततामय आंदोलन करण्याचा…

पुढे वाचा
kolha

कोल्ह्याला द्राक्षे आंबट

एका कोल्ह्याला भुक लागली होती. तेव्हा अन्न शोधत फिरत असताना त्याला एक द्राक्षाचा वेल दिसला. द्राक्षांचे बहारदार घड त्या वेलीला लटकलेले पाहुन कोळ्याच्या तोंडाला पाणी सुटले.  तो त्या वेलीखाली गेला आणि द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो वेल कोल्ह्याच्या मानाने बराच उंच होता. त्याला बऱ्याच उड्या मारूनही द्राक्षे काढता आली नाहीत. शेवटी निराश होऊन कोल्हा उपाशी पोटीच…

पुढे वाचा

भारत – माझा देश, माझा अभिमान

पृष्ठ १ – भारताची ओळखभारत – एक प्राचीन संस्कृतीचा, विविधतेचा आणि समृद्धतेचा देश. जगातला सातवा सर्वात मोठा देश आणि लोकसंख्येनं पहिला. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते कन्याकुमारीच्या शांत किनाऱ्यांपर्यंत भारताचं सौंदर्य अपार आहे.“सारे जहां से अच्छा, हिन्दोस्तां हमारा” हे शब्द फक्त गाणं नसून आपल्या देशाचं प्रेम आणि गौरव व्यक्त करतात. भारताला “सोने की चिड़ीया” म्हणून ओळखलं…

पुढे वाचा