मोहीम फत्ते!

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की सर्व भारतीयांचा ऊर भरून येतो. कर्तृत्व, दूरदृष्टी, धोरणीपणा आणि चातुर्य या चतुःसूत्रीवर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि वाढवले. महाराजांच्या काळात एकाच वेळी डच, इंग्रज, मोगल हे लोक भारत पादाक्रांत करायला भारतात तळ ठोकून होते; तर पारशी आणि पठाण एक बाजारपेठ म्हणून आर्थिक सत्ता हाती घेऊ पाहत होते….

पुढे वाचा
Nyay

खरा न्याय – (Khara Nyay)

एका गावात सुरेश आणि रमेश नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक सुरेश त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो रमेशकडे मदतीसाठी येतो. रमेश खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता, सुरेशला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो. रमेशच्या मदतीमुळे सुरेशला…

पुढे वाचा

– सौ. कविता ताईंची यशोगाथा

“स्वयंपाकघरातून सुरू झाले डिजिटल यश…” नाशिकजवळच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या सौ. कविता देशमुख या गृहिणीला नेहमीच स्वयंपाकाची आवड होती. रोज नवनवीन पदार्थ बनवणं, मुलं आणि नवऱ्याला खुश ठेवणं हेच तिचं जग. पण एक प्रश्न कायम सतावत होता – “हे सगळं करून आपण स्वतःसाठी काय कमावतोय?” 2020 च्या लॉकडाऊनमध्ये तिच्या मुलाने तिला YouTube वर स्वयंपाकाचे व्हिडीओ…

पुढे वाचा
gadhav

गाढवाचा चष्मा

एका गावात एक गाढव राहीचा . त्याचं नाव धोंडू होत . धोंडू खूप मस्तीखोर होता. पण त्याला एक मोठी अडचण होती. त्याची दृष्टी कमकुवत होती. म्हणून तो वस्तू स्पष्टपणे बघू शकत नव्हता. एके दिवशी धोंडू शेतात चरत होता. त्याला पुढे काय आहे ते दिसत नव्हते. अचानक त्याला एका मोठ्या दगडाची ठेच लागली. धोंडू जोरात ओरडला….

पुढे वाचा

मुंगी आणि हत्ती

एका मोठ्या जंगलात, अनेक प्राणी राहत होते. त्यात एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती. हत्ती जंगलात सर्वात मोठा आणि बलवान प्राणी होता, आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अभिमान होता. तो इतर प्राण्यांवर आपली ताकद दाखवत असे आणि त्यांना कधीकधी त्रासही देत असे. मुंगी, दुसरीकडे, खूपच छोटी आणि दुर्बल होती, पण ती मेहनती होती…

पुढे वाचा
kolha

कोल्हा आणि गरुड

एकदा एका गरुडाने कोल्ह्याच्या पिल्लाला पळवले. गरुडाच्या पिल्लांना खायला म्हणुन त्याने असे केले होते. कोल्ह्याने हे बघताच कुठुन तरी जळती मशाल आणली आणि गरुडाला त्याचं घरटं असलेलं झाड जाळून टाकण्याची धमकी दिली. आता आपली पिल्ले कोल्ह्यापासून सुरक्षित नाहीत हे गरुडाच्या लक्षात आले. त्याने कोल्ह्याच्या पिल्लाला परत केले.

पुढे वाचा
Kolha

कोल्हा आणि ड्रम

एकदा एक कोल्हा त्याच्या जंगलातून भटकत एका निर्जन अरण्यात पोहोचला. त्याला खूप भूक लागली होती आणि म्हणून तो अन्न शोधू लागला. तेव्हा त्याला एक विचित्र आवाज ऐकू आला. कोल्हा घाबरला आणि त्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला, पण मग त्याने विचार केला, “हा आवाज कोण करतोय ते मला नीट बघू दे.” त्याने आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्याला…

पुढे वाचा
cinderella

सिंड्रेला

एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती. तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती. म्हणुन तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे. सिंड्रेलाला दोन सावत्र बहिणी होत्या. तिची सावत्र आई त्या दोन बहिणींचेच नेहमी लाड करायची, आणि सिंड्रेलाला मात्र खुप त्रास द्यायची. स्वयंपाक, घराची साफसफाई, कपडे धुणे, भांडे घासणे असे घरातले सगळे…

पुढे वाचा
budbud ghagri

बुडबुड  घागरी

तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे  मित्रांनी खीर बनविण्याचे ठरवले. माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणते दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ…

पुढे वाचा
Basariwala

बासरीवाला आणि गावकरी

एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर.त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही.ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या उंदराचा बंदोबस्त करतो. तुम्ही मला त्या…

पुढे वाचा