Shivrajyabhishek Sohala

शिवराज्याभिषेकसोहळा

भारतात मुस्लिम आक्रमणे सुरु झाल्यावर हळू हळू त्यांची सत्ता उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरत गेली. मोगल साम्राज्यात पहिल्या ६ बादशहांच्या काळात फार मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. याकाळात हिंदू लोकांवर अनेकदा अत्याचार झाले. मंदिरे, शिल्पे तोडली गेली, त्यांचा भाविकांनी दान रुपी दिलेला, देवांच्या दागिने वस्त्रे आदी संपत्तीचा ठेवा लुटला गेला. मुले, बायकांना पळवले जात असे. या अन्यायाच्या विरुद्ध…

पुढे वाचा

सत्याची ताकद

एका गावात एक छोटा मुलगा राहायचा. त्याचं नाव होतं अर्जुन. अर्जुन खूपच साधा, सरळ आणि प्रामाणिक मुलगा होता. तो नेहमी आई-वडिलांचं ऐकायचा, शाळेत नीट अभ्यास करायचा आणि कोणी खोटं बोललं की लगेच म्हणायचा, “सत्य बोलणं सर्वात महत्त्वाचं आहे.” पण गावातले इतर काही मुले त्याची थट्टा करायचे. त्यांना वाटायचं की खोटं बोलून, थोडं फसवून लवकर फायदा…

पुढे वाचा

स्वप्न साकार करणारा गाढव

एकदा एक छोटा गाढव होता, ज्याचे नाव होते मिंटू. मिंटू एक साधा गाढव होता, पण त्याला एक मोठं स्वप्न होतं. त्याला वाटायचं की तो एक दिवस सर्वात वेगवान गाढव बनेल. त्याच्या गावात सर्व गाढवे एकत्र येऊन शर्यत घेत असत. मिंटूने ठरवलं की तो या शर्यतीत भाग घेईल आणि जिंकून दाखवेल. मिंटूच्या मित्रांनी त्याला हसून सांगितलं,…

पुढे वाचा

पूतना वध – कृष्णाची पहिली राक्षसीवध लीला

भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला पण त्याला वाचवण्यासाठी वासुदेवांनी त्याला गोकुळात नंद-यशोदा यांच्या घरी आणलं.कंसाला हे समजल्यावर त्याने विविध राक्षस आणि राक्षसींना कृष्णाचा वध करण्यासाठी पाठवलं. त्यातील पहिली होती – पूतना. पूतना ही एक राक्षसी होती जिने अनेक लहान बाळांना विषारी दुधाने मारले होते. ती वेगवेगळ्या गावांमध्ये स्त्री रूप धारण करून जात असे आणि बाळांना…

पुढे वाचा

“श्रीमंतीचा खरा अर्थ”

एका लहानशा गावात रोहन नावाचा एक गरीब मुलगा राहत होता. त्याच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई वडील रोजंदारीवर काम करत, आणि रोहन शाळेच्या वेळेनंतर बाजारात छोटी-मोठी कामं करून थोडेफार पैसे मिळवायचा प्रयत्न करत असे. त्याला शिकायची फार आवड होती, पण घरात पुस्तकं खरेदी करायला पैशांची कमतरता होती. एक दिवस रस्त्यावरून जात असताना त्याला एक…

पुढे वाचा

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या अठराव्या शतकातील एक महान राज्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म ३१-मे-१७२५ रोजी महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या जामखेडजवळील चोंडी गावात झाला. त्याकाळात मुलींना शिकवण्याची रीत नव्हती. परंतु अहिल्याबाईंच्या वडिलांनी मात्र त्यांना लिहायला वाचायला शिकवले होते. त्यांना लहानपणापासुन देवाधर्माची आवड होती. एकदा त्या आठ वर्षाच्या असताना मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी गेलेल्या होत्या. गावातुन मराठा साम्राज्याचे मातब्बर…

पुढे वाचा

साप आणि काटा

एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळायचे. एके दिवशी सकाळी साप झाडाखाली उन्हात लोळत होता. तेवढ्यात त्याच्या शरीरात एक तीव्र काटा रुतला. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण काही वेळात त्याला खूप वेदना व्हायला…

पुढे वाचा
pangd

गार्गी आणि बोलकुथा पोपट

गार्गी नावाची एक जिज्ञासू मुलगी होती. तिला आपल्या घरातल्या मोठ्या पिंजऱ्यात राहणाऱ्या हिरव्या पोपटावर खूप प्रेम होते. पण या पोपटाला एकच अडचण होती – तो बोलत नव्हता! एके दिवशी गार्गी पोपटाजवळ उभी राहून म्हणाली, “पोपटराजा, काय बोलत नाहीस? मला तुझ्याशी गप्पा मारायची आहे!” पोपटाने डोळे झाडले पण काही बोलला नाही. गार्गीला खूप राग आला. तिने…

पुढे वाचा

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आपल्याकडे दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होतो. आणि दरवर्षी आपण भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मदिवशी हा शिक्षक दिन साजरा होतो याची उजळणी करतो.  त्यांनी भूषविलेल्या पदांपलीकडे आपल्याला त्यांची माहिती नसते. काही जण असा समज करून घेतात कि या पदावर पोहोचण्याआधी ते एखादे शिक्षक असतील म्हणुन असं…

पुढे वाचा
Sree

श्रीकृष्णाचे मथुरेतून प्रयाण – (Sree Krishna Mathura Prayan)

“बलराम व कृष्ण हया दोघांच्या मुंजी करून त्यांना वसुदेवाने शिक्षणासाठी उज्जयिनीस सांदीपनी नावाच्या एका थोर गुरूंकडे पाठवले. गुरूंकडे राहून त्यांनी दोघांनी वेदविद्या व शस्त्रविद्या यांचे शिक्षण घेतले. त्यांची गुरूभक्ती, हुशारी व मेहनत पाहून गुरूजी संतुष्ट झाले. तेथे सहा महिने राहून बलराम व कृष्ण हे दोघेही विद्या संपादन करून परत आले. त्यांना पाहून सगळयांना खूप आनंद…

पुढे वाचा