अर्जुनाची परीक्षा

महाभारतामध्ये अर्जुन हे एक प्रमुख पात्र आहे. तो पांडवांपैकी एक होता आणि धनुर्विद्येतील अत्युत्तम तज्ञ होता. त्याची कथा महाभारतातील अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये गुंफलेली आहे. अर्जुनाचे जीवन शौर्य, कर्तव्य आणि त्याच्या नैतिकतेचे प्रतीक आहे. अर्जुनाची सर्वात महत्त्वाची परीक्षा कुरुक्षेत्राच्या युद्धात झाली. युद्धाच्या प्रारंभात भगवान श्री कृष्ण त्याला गीतेची उपदेश देतात. अर्जुन युद्धाला तयार होत नाही कारण…

पुढे वाचा

साम्राज्ञी रजिया सुलतान

13व्या शतकात, भारतात एक अद्वितीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्व होते – रजिया सुलतान. ती दिल्लीच्या सुलतान अल्तमश यांची मुलगी होती. रजिया सुलतानने आपल्या काळात एक महत्त्वाची भूमिका बजावली आणि ती भारतातील पहिली महिला सुलतान बनली. रजियाला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. तिचे वडील अल्तमश तिला शूर, बुद्धिमान आणि सक्षम बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. रजियाने युद्धकला, प्रशासन,…

पुढे वाचा

कावळा आणि साप

एका जंगलात एक जुने वडाचे झाड होते. त्या झाडावर एक कावळा आणि कावळीचे जोडपे घर करून राहत होते. त्याच झाडाच्या मुळाशी एक दुष्ट साप येऊन राहायला लागला. प्रत्येक वर्षी पावसाळा आल्यावर कावळीण अंडे द्यायची आणि दुष्ट साप ते पूर्ण अंडे खाऊन टाकायचा. एकदा कावळा आणि कावळीण चार खाऊन घरे परतत होते तेव्हा त्यांनी त्या दुष्ट…

पुढे वाचा

कोल्ह्याची फजिती

एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते. कोल्हा म्हणाला, “मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो.” “मलाही येतो.” मांजर म्हणाली. कोल्हा म्हणाला, “ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत.” “तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?” मांजरीने विचारले. “अनेक युक्त्या!” कोल्हा फुशारकी मारत म्हणाला,…

पुढे वाचा

चले जाव आंदोलन : स्वप्नातून यशाकडे

सातारा जिल्ह्यातील भारत छोडो आंदोलनावर आधारित ही कथा १९४२ च्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर रचलेली आहे. त्या काळी संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या बंधनापासून मुक्तीसाठी झुंजत होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या ‘चले जाव’ (भारत छोडो) आंदोलनाने संपूर्ण देशात आग लावली होती. या चळवळीचा परिणाम म्हणून साताऱ्याच्या खेड गावातही क्रांतीची लाट उठली होती. कथेतील रमा, एक १८ वर्षांची युवती ,…

पुढे वाचा
vhbbbhugfvuj

गार्गी आणि गुलाबी हत्ती

गार्गी नावाची एक लहान मुलगी होती.तिला खेळायला खूप आवडायचे . एके दिवशी गार्गी बाहेर खेळत असताना तिला एक गुलाबी हत्ती दिसला. हा हत्ती खूप मोठा होता. त्याचे डोळे निळे होते आणि त्याच्या पायांत सुंदर घुंगरू बांधलेल्या होत्या. गार्गी हत्तीकडे धावली. “हॅलो,” ती म्हणाली. “तू कोण आहेस?” हत्ती हसला. “मी एलेभाटा आहे,” तो म्हणाला. “तुझं नाव…

पुढे वाचा
Sangitachi Jadu

संगीताची जादु

एके काळी एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. जिथे बघावे तिथे लहान मोठे उंदीर दिसायचे. हे उंदीर फार नासाडी करायचे. शेतातील पिके, घरात, दुकानात साठवलेले धान्य फस्त करून टाकायचे. कपाटातले कपडे कुरतडून टाकायचे. गावातल्या लोकांचं खुप नुकसान झालं आणि चालुच होतं. लवकरच तिथे दुष्काळ वाटावा इतकी भयंकर परिस्थिती ओढवली असती. इतक्या मोठ्या संख्येने उंदीर झाल्यामुळे…

पुढे वाचा
Ved

रेड्याच्या मुखी वेद

आळंदीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी प्रायश्चित करण्यासाठी आपला जीव दिला.त्यांच्या मुलांना त्यांची आपली मुंज व्हावी आणि समाजाने आपल्याला स्वीकारावे ही इच्छा माहीत होती, त्यासाठीच त्यांनी जीव दिला होता.त्यांनी आळंदीच्या ब्राह्मणांना पुन्हा आमची मुंज लावुन द्या अशी विनंती केली.आता आळंदीच्या लोकांकडे काही उत्तर नव्हते. विठ्ठलपंत बैठकीतले म्हणणे एवढे गांभीर्याने घेऊन जीव देतील असे त्यांना वाटले…

पुढे वाचा

लोभी कुत्रा (Greedy Dog)

एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागली होती. त्या मोठ्या कुत्र्याने स्वयंपाकघरातून एक मोठा हाडाचा तुकडा चोरला. तो खूप वेगाने धावू लागला. धावत धावत तो एका ओढ्यावर आला. ओढ्याला एक छोटा लाकडी पूल होता. तो लाकडी पुलावर चालत होता. लाकडी पूल ओलांडून जात असताना त्याला खाली पाण्यात एक विचित्र दृश्य दिसले. ओढ्याचे पाणी हे एकदम स्वच्छ…

पुढे वाचा

शस्त्रपूजेची गोष्ट

शकुनीमामा आणि दुर्योधनाच्या कटात पांडव अडकले. जुगारात सगळं हरून बसले. युधिष्ठिराने स्वतःचं राज्य, स्वतःचे भाऊ, स्वतः, आणि बायको द्रौपदी सर्वांना पणाला लावुन सर्वांना कौरवांचा दास बनवले. दुर्योधन आणि दुःशासनाने भर सभेत द्रौपदीचा अपमान केला तेव्हा मोठा पेचप्रसंग उभा राहिला. तेव्हा पांडवांनी १२ वर्ष वनवास आणि १ वर्ष अज्ञातवासात रहावे असा तोडगा निघाला. पांडवांनी द्रौपदीच्या सोबतीने…

पुढे वाचा