मोबाईलचा वापर – वरदान की शाप?

मोबाईलचा वापर – वरदान की शाप?

मोहन नावाचा एक हुशार, स्मार्ट आणि उत्साही मुलगा होता. वयाने चौदा, पण त्याचं जग मोबाईलभोवती फिरायचं. पहाटे उठल्यावर पहिलं काम — इन्स्टाग्राम. अभ्यासाच्या तासातही मेंदूत रील्स आणि गेम्स. रात्री झोपतानासुद्धा शेवटचा मेसेज बघितल्याशिवाय झोप लागत नसे. एकेकाळी शाळेतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये असणारा मोहन, आता मागे पडू लागला होता. आई-वडिलांचं बोलणं त्याचं मनाला भिडत नव्हतं. मित्र…

पुढे वाचा

गाढवाचा शहाणा सल्ला

एका लहानशा खेडेगावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. तो फार मेहनती आणि साधा माणूस होता. त्याच्याकडे एक गाढव होतं — नाव होतं “भोलू”. भोलू दररोज शेतातील माल गावातल्या बाजारात नेत असे. रामू त्याच्या पाठीवर जड पोती ठेवून त्याच्यावर अवलंबून असे. भोलू फार कष्टाळू होता. पण एक दिवस, उन्हाने तापलेलं आणि पाठीवर जड ओझं असलेलं…

पुढे वाचा

कृष्णाची बाललीला

कृष्णाची बाललीला, म्हणजेच कृष्णाच्या लहानपणीच्या गोष्टी, भारतीय संस्कृतीत अत्यंत प्रसिद्ध आणि प्रिय आहेत. कृष्णा, जो भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जातो, त्याचा जन्म मथुरेतील कारागृहात झाला होता. त्याच्या जीवनातील अनेक गोष्टी आणि चमत्कार सर्वत्र प्रसिध्द आहेत. कृष्णाच्या जन्मानंतर त्याचे वडील वासुदेव आणि आई देवकी यांनी त्याला यमुना नदी पार करून गोकुळमध्ये नंद आणि यशोदा यांच्याकडे…

पुढे वाचा

भोपळ्याची गोष्ट

 [ चल रे भोपळया टुणुक टुणुक ]  एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती.               ती…

पुढे वाचा

सिंहाची कथा

एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. त्याचे नाव शेरखान होते. शेरखान जंगलाचा राजा मानला जात असे, कारण त्याच्या शक्तीशाली गर्जनेने सगळे प्राणी घाबरून जायचे. त्याची ताकद, वेग, आणि साहस हे त्याच्या शासनाचे प्रतीक होते. शेरखानला त्याच्या सामर्थ्याचा फार अभिमान होता. तो इतर प्राण्यांशी कधीच चांगले वागत नसे. तो इतरांना नेहमी त्रास देत असे आणि त्यांना…

पुढे वाचा

बासरीवाला आणि गावकरी 

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर. त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या…

पुढे वाचा

टोपीवाला आणि माकड…

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो…

पुढे वाचा

“शेवग्याच्या झाडाखाली”

राघोबा काका हे गावातले एक वृद्ध पण मनाने तरुण शेतकरी होते. त्यांचं वय सत्तरच्या वर होतं, पण रोज पहाटे चार वाजता ते उठून शेतात जायचे. तेथील लोक त्यांना “वेडे काका” म्हणायचे, कारण त्यांच्या वयात इतर लोक विश्रांती घेत होते, पण राघोबा काका मात्र दररोज नवनवीन झाडं लावत होते. त्यांचा विशेष भर होता शेवग्याच्या झाडांवर. गावकरी…

पुढे वाचा

“श्रीमंतीचा खरा अर्थ”

एका लहानशा गावात रोहन नावाचा एक गरीब मुलगा राहत होता. त्याच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई वडील रोजंदारीवर काम करत, आणि रोहन शाळेच्या वेळेनंतर बाजारात छोटी-मोठी कामं करून थोडेफार पैसे मिळवायचा प्रयत्न करत असे. त्याला शिकायची फार आवड होती, पण घरात पुस्तकं खरेदी करायला पैशांची कमतरता होती. एक दिवस रस्त्यावरून जात असताना त्याला एक…

पुढे वाचा

गरुड आणि घुबड

एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिकांची पिल्ले खायचे नाहीत. यावर घुबड गरुडास मिळाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का . तुला माझी पिल्ले माहित नसतील तर तू दुसऱ्या…

पुढे वाचा