Beduk

बेडूक आणि उंदीर

एका जंगलात एक छोटं जलाशय होतं. त्यामध्ये एक बेडूक राहत होता. त्याला एकटेपणा जाणवत होता. त्यासाठी त्याला एखाद्या मित्राची गरज भासत होती. एके दिवशी त्या जलाशयाच्या जवळच्या झाडाच्या खालून एका बिळातून एका उंदीर बाहेर निघाला. त्या उंदीरनें बेडकाला विचारले की मित्रा, “काय झाले तू उदास का बरं आहेस?” या वर बेडकाने उत्तर दिले की ”…

पुढे वाचा
pangd

गार्गी आणि बोलकुथा पोपट -gargi and talkative parrot

गार्गी नावाची एक जिज्ञासू मुलगी होती. तिला आपल्या घरातल्या मोठ्या पिंजऱ्यात राहणाऱ्या हिरव्या पोपटावर खूप प्रेम होते. पण या पोपटाला एकच अडचण होती – तो बोलत नव्हता! एके दिवशी गार्गी पोपटाजवळ उभी राहून म्हणाली, “पोपटराजा, काय बोलत नाहीस? मला तुझ्याशी गप्पा मारायची आहे!” पोपटाने डोळे झाडले पण काही बोलला नाही. गार्गीला खूप राग आला. तिने…

पुढे वाचा

महाशिवरात्री

महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो.हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो,आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतात. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो…

पुढे वाचा
Nyay

खरा न्याय – (Khara Nyay)

एका गावात सुरेश आणि रमेश नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक सुरेश त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो रमेशकडे मदतीसाठी येतो. रमेश खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता, सुरेशला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो. रमेशच्या मदतीमुळे सुरेशला…

पुढे वाचा

एका पेन्सिलीची गोष्ट

राज अस्वस्थ होता कारण त्याने इंग्रजीच्या परीक्षेत खराब कामगिरी केली होती. त्याची आजी त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला एक पेन्सिल दिली. विचारात पडलेल्या राज ने आजी कडे पहिले आणि म्हणाला “माझ्या परीक्षेतील खराब कामगिरी नंतर मी पेन्सिल घेण्यास पात्र नाही.” आजीने समजावले,” तू ह्या पेन्सिल कडून खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतोस, कारण ती तुझ्यासारखीच आहे,…

पुढे वाचा
Prayashchit

निष्पापांचे प्रायश्चित्त

विठ्ठलपंतांची मुले मोठी होत होती. निवृत्तीनाथ दहा वर्षांचे आणि ज्ञानेश्वर आठ वर्षांचे झाले होते.ह्या वयात ब्राह्मण मुलांच्या मुंजी करण्याची रीत असते. विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईनी त्यांच्या मुलांसकट आजवर फार अपमान सहन केला होता. नदीवर, रस्त्यात पदोपदी त्यांचा अपमान होत असे, चेष्टा होत असे. संन्याशाची बायको, संन्याशाची पोरे म्हणून हेटाळणी होत असे. आता आपल्या मुलांच्या मुंजी करून त्यांना रीतसर…

पुढे वाचा
budbud ghagri

बुडबुड  घागरी

तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे  मित्रांनी खीर बनविण्याचे ठरवले. माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणते दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ…

पुढे वाचा

जेव्हा म्हतारीने शिवाजींवर फेकला दगड

एकदा छत्रपति शिवाजी महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते. जरा पुढे वाढलेच होते की मागून एक दगड त्याच्या डोक्यावर येऊन आपटला. शिवाजींना राग आला आणि ते क्रोधित होऊन आजू-बाजूला बघू लागले परंतू त्यांना कोणीच दिसेना. तेवढ्यात झाडामाघून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली, हा दगड मी फेकला होता.  शिवाजींनी म्हातारीला त्या मागील कारण विचारलं. तेव्हा…

पुढे वाचा

अहंकारी राजाला धडा 

एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक…

पुढे वाचा

कष्‍टाची कमाई श्रेष्‍ठ

एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे…

पुढे वाचा