बेडूक आणि बैलाची गोष्ट

फार जुनी गोष्ट आहे. एका जंगलात एक तलाव होते, या तलावात बरेच बेडूक राहायचे .त्या मध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलां समवेत राहतं होता. ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती.तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे .त्यांना…

पुढे वाचा

कपटी साप आणि लाकुडतोड्या

हिवाळ्यातील गोष्ट आहे, एक दिवस सकाळी एक लाकुडतोड्या जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता.  थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती, आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे, असे लाकुडतोड्याला वाटले. लाकुडतोड्याला सापाची द्या आली. त्याला माहित होते की, जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले…

पुढे वाचा
weresxfd

बालहट्ट

एकदा बिरबल दरबारात उशिरा पोहोचला. सहसा असे होत नसे. दरबारातल्या सर्व महत्वाच्या कामात अकबर बिरबलाच्या सल्ला घेत असे. त्यामुळे बिरबल वेळेवर हजर नसल्याने अकबर नाराज होता.  बिरबलाने आत येताच अकबराला मुजरा केला. अकबर त्याला म्हणाला, “काय हे बिरबल? आमचा वजीरच दरबारात उशिरा येतोय हे आम्हाला आवडलं नाही.” “माफ करा खाविंद. मी वेळेत तयार होतो, पण…

पुढे वाचा

पानगळीतही हिरवे पान

खूप वर्षांपूर्वी, महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात अन्वेषा नावाची एक गरीब पण खूपच हुशार मुलगी राहत होती. तिचे वडील शेतकरी, आई घरकाम करणारी. घरात वीज नव्हती, पण तिच्या डोळ्यांत स्वप्नं होती – डॉक्टर बनायचं आणि आपल्या गावासाठी मोफत दवाखाना सुरू करायचा. पण गावातले लोक हसत, तिची खिल्ली उडवत म्हणत –“अगं, गरीब घरातली मुलगी आणि डॉक्टर? स्वप्न…

पुढे वाचा

वाघ आणि ससा

एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. जंगलातील सर्व प्राणी खूप घाबरले होते. ते म्हणू लागले, “जर वाघ अशाच प्रकारे दररोज कोणालातरी खाणार असेल, तर लवकरच संपूर्ण जंगलातील…

पुढे वाचा
Aai

आई वडिलाचे संस्कार

एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता. त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते.तो त्या संस्‍कारांना धरून वागत होता .तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कमा निमित गेला. घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता. नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्या साठी गेला . मुलगा तेथेच बसून राहिला. त्याच्या समोर एका टोपलीत सफरचंद…

पुढे वाचा

चिंकी आणि तिचा मित्र

एकदा एक लहान चिमणी होती, तिचं नाव होतं चिंकी. चिंकी खूप चंचल आणि आनंदी होती. ती नेहमी आपल्या मित्रांसोबत खेळत असे. तिचा एक खास मित्र होता, तो म्हणजे एक लहान गिलहरी, ज्याचं नाव होतं चिकी. एक दिवस, चिंकी आणि चिकी जंगलात खेळत होते. त्यांना एक सुंदर झाड दिसलं, ज्यावर रंग-बिरंगी फळं होती. चिंकीने विचारलं, “चिकी,…

पुढे वाचा

आषाढी कार्तिकी एकादशी

हिंदु धर्मात एकादशी हा दिवस फार पवित्र मानतात. एकादशी म्हणजे अकरावा दिवस. हा दिवस भगवान विष्णु यांच्या पूजेचा असतो. त्यादिवशी उपवास, सदाचरण, नामस्मरण असे व्रत केल्याने पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे. हिंदु कालगणनेत चंद्राच्या कलांनुसार दिवस मोजतात. म्हणजे चंद्र कलाकलाने वाढत जाऊन पोर्णिमेपर्यंतचे १५ दिवस, आणि मग कमी होत अमावास्येपर्यंतचे १५ दिवस. त्यामुळे एका…

पुढे वाचा
mungi Ani Kabutar

कबुतर आणि मुंगी 

एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली. पटकऩ त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो…

पुढे वाचा

मेजर मुकुंद वरदराजन

**परिचय** मेजर मुकुंद वरदराजन, सहसा धैर्य आणि निःस्वार्थतेचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते, हे भारतीय सैन्याचे एक अधिकारी होते ज्यांनी कर्तव्याच्या ओळीत आपले बलिदान दिले. त्यांच्या शौर्य, सामरिक कुशाग्र बुद्धी आणि त्यांच्या देशाप्रती जबाबदारीची खोल भावना यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेजर वरदराजनची कहाणी संपूर्ण भारतातील लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन, कारकीर्द आणि अंतिम बलिदान हे…

पुढे वाचा