ab

समुद्राचे लग्न

एकदा बादशहा अकबर बिरबलावर नाराज झाला आणि त्याने बिरबलाचा दरबारात अपमान करून त्याला कामावरून काढुन टाकले. बिरबल राजधानी सोडुन कोणालाही काही न सांगता निघुन गेला.  असेच दिवस गेले आणि अकबराला बिरबलाची उणीव जाणवायला लागली. त्याच्या इतकं कोणी शिताफीने काम करत नसे, दरबारातले प्रश्न चुटकीसरशी सोडवत नसे, आणि दुसऱ्या कोणाशी गप्पा मारून अकबराला बिरबलाएवढी मजा येत…

पुढे वाचा

ऐतिहासिक गाथा: राजमाता जिजाऊंचा त्याग आणि संस्कार

राजमाता जिजाऊ यांचा जन्म इ.स. १५९८ मध्ये सिंदखेडराजा (बुलढाणा जिल्हा) येथे झाला. त्यांचे वडील लखुजीराजे जाधव हे मराठा सरदार होते. जिजाऊ लहानपणापासूनच शौर्य, धर्मभावना आणि न्यायप्रियतेच्या संस्कारात वाढल्या. त्यांचं बालपण युद्धकला, शास्त्र, धार्मिक अभ्यास, आणि राजकारण यांचा गाढ परिचय घेत घडलं. त्या स्वतःमध्ये एक शिक्षिका, सैनिक, आणि द्रष्ट्या स्त्री होत्या. जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी…

पुढे वाचा

स्मार्टफोनची मैत्री

विशाल आणि अथर्व एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकणारे दोन मित्र होते. पण त्यांच्यात खूप फरक होता. विशाल गरीब कुटुंबातील होता आणि त्याचे वडील एका लहानशा दुकानात काम करत होते. त्याच्याकडे साधा मोबाईल फोन होता, फक्त बोलण्यासाठी आणि मेसेज करण्यासाठी. अथर्व एका मोठ्या आणि श्रीमंत कुटुंबातील होता. त्याच्याकडे महागडा स्मार्टफोन होता, ज्यात अनेक आधुनिक फीचर्स होते….

पुढे वाचा

टोपीवाला आणि माकडे

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो…

पुढे वाचा

सूर्य आणि चंद्राची दोस्ती

एकदा एक सुंदर गाव होतं, जिथे सर्व लोक आनंदाने राहत होते. त्या गावात एक लहानसा मुलगा होता, ज्याचं नाव होतं आर्यन. आर्यनला आकाशातले तारे, सूर्य आणि चंद्र खूप आवडत होते. तो नेहमी रात्री बाहेर जाऊन चंद्राकडे पाहत असे आणि त्याला विचार करत असे, “चंद्राला कसा वाटत असेल? तो एकटा असतो का?” एक रात्री, आर्यन चंद्राकडे…

पुढे वाचा

भोपळ्याची गोष्ट

 [ चल रे भोपळया टुणुक टुणुक ]  एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती.               ती…

पुढे वाचा
resh

वाळूतील रेष

एकदा बादशहा अकबर आणि त्याचे दरबारी नदीकिनारी फेरफटका मारायला गेले होते.  अकबराला त्यांची परीक्षा घेण्याची एक वेगळीच कल्पना सुचली.  अकबराने एक काठी घेतली आणि वाळूमध्ये एक रेष काढली.  मग तो दरबाऱ्यांना म्हणाला जो कोणी मी काढलेल्या रेषेला हात न लावता, काही न करता छोटी करून दाखवेल त्याला मी बक्षीस देईन.  सर्व दरबारी शक्कल लढवण्याचा प्रयत्न…

पुढे वाचा

अली बाबा आणि चाळीस चोर

अली बाबा आणि त्याचा मोठा भाऊ, कासिम ( अरबी : قاسم , कधीकधी कासिम असे लिहिले जाते), हे एका व्यापाऱ्याचे पुत्र आहेत . त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, लोभी कासिम एका श्रीमंत महिलेशी लग्न करतो आणि श्रीमंत होतो, त्यांच्या वडिलांच्या व्यवसायावर आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीवर आळशीपणे जगतो. अली बाबा एका गरीब महिलेशी लग्न करतात आणि लाकूडतोड्याचा व्यवसाय…

पुढे वाचा
Karkocha ani Khekda

करकोचा आणि खेकडा

एक करकोचा होता. तो त्याच्या शेजारील तलावातून मासे उचलून खात असे. मात्र, जसजसा तो मोठा होत गेला तसतसा त्याला एकही मासा पकडणे कठीण होऊ लागले. स्वतःचे पोट भरण्यासाठी त्याने एक योजना आखली. त्याने मासे, बेडूक आणि खेकडे यांना सांगितले की, काही लोक तलाव भरून पिके घेण्याचा विचार करत आहेत आणि त्यामुळे तलावात एकही मासा राहणार…

पुढे वाचा

मोहीम फत्ते!

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की सर्व भारतीयांचा ऊर भरून येतो. कर्तृत्व, दूरदृष्टी, धोरणीपणा आणि चातुर्य या चतुःसूत्रीवर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि वाढवले. महाराजांच्या काळात एकाच वेळी डच, इंग्रज, मोगल हे लोक भारत पादाक्रांत करायला भारतात तळ ठोकून होते; तर पारशी आणि पठाण एक बाजारपेठ म्हणून आर्थिक सत्ता हाती घेऊ पाहत होते….

पुढे वाचा