दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

एका जंगलात  एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.  गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती…

पुढे वाचा

बेडूक आणि बैल

फार जुनी गोष्ट आहे. एका जंगलात एक तलाव होते, या तलावात बरेच बेडूक राहायचे .त्या मध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलां समवेत राहतं होता. ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती.तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे .त्यांना…

पुढे वाचा
Chindhi

चिंधी

एकदा कृष्ण इंद्रप्रस्थात पांडवांच्या घरी राहायला गेला होता. तेव्हा नारद मुनी तिथे कृष्णाला भेटायला आले. कृष्णाची सख्खी धाकटी बहीण सुभद्रा हिचे लग्न अर्जुनाशी झाले होते. आणि पाचही पांडवांशी लग्न झालेली द्रौपदीसुद्धा कृष्णाला बहिणीसमानच जवळची होती. त्यांचे नाते मानलेल्या भावा बहिणीचे होते. नारदाचे डोके बऱ्याचदा तिरकस चालत असे. त्यांनी कृष्णाला विचारले “प्रभु तुम्हाला आधीच एक सख्खी बहीण असताना…

पुढे वाचा

तानाजी मालुसरे आणि सिंहगडाचा लढा

तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि निष्ठावंत शूरवीर होते. कोंढाणा ( आताचा सिंहगड) हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचे काम तानाजींवर सोपवले. १६७० साली मोगल सैन्याच्या ताब्यात असलेला कोंढाणा किल्ला (सिंहगड) परत मिळवणे शिवाजी महाराजांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. कोंढाण्याला परत मिळवल्याशिवाय पुणे आणि आसपासचा प्रदेश स्वराज्याच्या नियंत्रणाखाली येणे शक्य…

पुढे वाचा

संत ज्ञानेश्वर आणि चांगदेवाचा अहंकार

चांगदेव हे एक सिद्ध योगी होते. त्यांनी १४०० वर्षे कठोर तपश्चर्या केली होती आणि विविध सिद्धी प्राप्त केल्या होत्या. मात्र, त्यांना आपल्याला ज्ञानाची गरज नाही, असे वाटत असे. त्यांच्या अहंकारामुळे ते इतर साधू-संतांवर प्रभाव टाकत आणि स्वतःला श्रेष्ठ मानत. एका वेळी, चांगदेवांना संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची कीर्ती कानी पडली. ज्ञानेश्वर अत्यंत कमी वयात आध्यात्मिक…

पुढे वाचा

ललितापंचमीची कहाणी(The story of Lalitapanchami)

आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता.  त्याला दोन आवळे-जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई-वडील वारले. भाऊबंदानी त्याचं सगळं हिरावून घेतलं.  पुढं ती मुलं जाता-जाता एका नगरात आली. दोन प्रहराची वेळ झाली. चालून-चालून ते दमून गेले. भुकेने व्याकुळ झाले.  त्याच वेळी एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला. ब्राह्मणाला त्यांची दया आली. त्याने त्यांना घरी…

पुढे वाचा

“शून्यातून शिखराकडे”

राजेश गावातल्या एका लहानशा कुटुंबात जन्मलेला मुलगा. त्याच्या घरात फार काही नव्हतं—ना पैशाचं सुख, ना मोठं घर, ना शाळेसाठी महागडं साहित्य. पण एक गोष्ट होती—स्वप्न. राजेशच्या डोळ्यात शिक्षणाचं, यशाचं आणि कष्टाने आयुष्य घडवण्याचं स्वप्न होतं. शाळा गावीच होती. दररोज चार किलोमीटर चालत तो शाळेत जात असे. त्याच्याकडे वह्या कमी, पण चिकाटी प्रचंड होती. शाळेत तो…

पुढे वाचा

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धन्या एक तो मराठीधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठीएवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामानात दंगते मराठीआमुच्या रगारगात रंगते मराठीआमुच्या उराउरात स्पंदते मराठीआमुच्या नसानसात नाचते मराठी

पुढे वाचा
Maha Lakshmi

महालक्ष्मीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी. त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले. ते लोकांनी मान्य केले. ते त्याचा शोध घेऊ लागले.त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा…

पुढे वाचा
sasa ani kasav

ससा आणि कासव

ही गोष्ट आहे ससा आणि कासवाची. एक होता ससा. ससा  सगळ्या गोष्टींमध्ये असतोना तसाच. गोरा गोबरा, मऊ, लांब कानांचा, मण्यासारख्या लालचुटुक डोळ्यांचा आणि टुण्ण टुण्ण उड्या मारत झटकन पसार होणारा. एकदा एका कासवाशी त्याची मैत्री झाली. पण कासव होतं हळू, जसं नेहमी असतं तसचं. दोघेही एकाच पालकच्या मळ्यात कोवळा पाला खायला जायचे. ससा कासवाला म्हणाला,”किती रे…

पुढे वाचा