राजर्षी छत्रपती शाहु महाराज

छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे महान समाजसुधारक आणि आधुनिक विचारांचे राजे होते. त्यांनी समाजातील शोषित, वंचित आणि मागासवर्गीय घटकांसाठी अनेक क्रांतिकारी सुधारणा केल्या. त्यांच्या कार्यामुळे त्यांना “राजर्षी” हा मान मिळाला. जन्म व बालपण छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर संस्थानात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. बालपणी त्यांना दत्तक घेऊन कोल्हापूरच्या…

पुढे वाचा
parrot

पोपटाचेध्यान

अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता.  एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा म्हणुन…

पुढे वाचा

सत्याची ताकद

एका गावात एक छोटा मुलगा राहायचा. त्याचं नाव होतं अर्जुन. अर्जुन खूपच साधा, सरळ आणि प्रामाणिक मुलगा होता. तो नेहमी आई-वडिलांचं ऐकायचा, शाळेत नीट अभ्यास करायचा आणि कोणी खोटं बोललं की लगेच म्हणायचा, “सत्य बोलणं सर्वात महत्त्वाचं आहे.” पण गावातले इतर काही मुले त्याची थट्टा करायचे. त्यांना वाटायचं की खोटं बोलून, थोडं फसवून लवकर फायदा…

पुढे वाचा
Guru Purnima

गुरुपौर्णिमा

आषाढ महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणुन साजरे केले जाते. आपल्या संस्कृतीत गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला जे काही मिळतं त्याबद्दल कृतज्ञ असावं हा आपल्याला सतत दिली जाणारी शिकवण आहे. त्यामुळेच दिवसा प्रकाश आणि उष्णता देणारा सूर्य, रात्री प्रकाश आणि शीतलता देणारा चंद्र, पाणी देणाऱ्या नद्या आणि समुद्र, राहायला जागा देणारी भूमी अशा अनेक गोष्टींना…

पुढे वाचा

सोन्‍याचा मुकुट आणि चांदीचे पाय

एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्‍णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्‍या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्‍याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्‍तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविलेभगवान विष्‍णुला एक सोन्‍याचा मुकुट करावा. त्‍यासाठी निधी गोळा करण्‍याचे ठरविले. गावाच्‍या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्‍या आश्रमालाही गावातील काही…

पुढे वाचा

सरदार वल्लभभाई पटेल – लोहपुरुषाची गाथा

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नडियाद गावात झाला. त्यांचे वडील झवेरभाई पटेल हे एक साधे शेतकरी होते, पण त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता. आई लाडबाई धार्मिक व कर्तव्यदक्ष स्त्री होत्या. वल्लभभाई लहानपणापासून पराक्रमी, प्रामाणिक आणि आत्मनिर्भर होते. त्यांनी आपले शिक्षण स्वतःच्या कष्टाने पूर्ण केलं. ते गरिबी असूनही…

पुढे वाचा

कोरड्या विहिरीला पाणी

महाराजांना तहान लागली होती.त्यांना समोरच्या एका शेतात एक शेतकरी दिसला.त्यांनी शेतकऱ्याला पाणी मागितले. “बाबा रे, फार तहान लागली आहे. पाणी देतोस का जरा? जलदानाचे पुण्य होईल.”शेतकऱ्याने स्वतःसाठी काम करताना पाणी लागेल म्हणुन घरून एक कळशी भरून पाणी सोबत आणले होते. शेतकरी महाराजांना ओळखत नव्हता. महाराज दिगंबर अवस्थेत (म्हणजे एकही कपडा न घालता) फिरत असत.महाराजांकडे पाहुन…

पुढे वाचा
Maakad ani Magar

माकड आणि मगर

एकदा एका जंगलात, नदीच्या काठावर असलेल्या जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होते. त्याच जंगलात एक मगर आणि त्याची बायको राहत होती. एके दिवशी मगर नदीच्या काठावर येऊन झाडाखाली विसावला. दयाळू माकडाने त्याला काही जांभळे दिली. मगर दुसऱ्या दिवशी आणखी जांभळांसाठी परत आला, कारण त्याला जांभळे आवडत होती. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे मगर आणि माकड…

पुढे वाचा

माकड आणि मगर

एकदा एका जंगलात, नदीच्या काठावर असलेल्या जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होते. त्याच जंगलात एक मगर आणि त्याची बायको राहत होती. एके दिवशी मगर नदीच्या काठावर येऊन झाडाखाली विसावला. दयाळू माकडाने त्याला काही जांभळे दिली. मगर दुसऱ्या दिवशी आणखी जांभळांसाठी परत आला, कारण त्याला जांभळे खूप आवडली होती. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे मगर आणि…

पुढे वाचा

जादुई पुस्तक

एका लहान गावात, अर्जुन नावाचा एक गरीब मुलगा राहायचा. त्याला पुस्तके वाचायला खूप आवडायचे, पण त्याच्याकडे पुस्तके विकत घ्यायला पैसे नसायचे. तो नेहमी गावच्या लायब्ररीच्या बाहेर उभा राहून आतल्या पुस्तकांकडे मोठ्या आशेने बघत असे. एक दिवस, लायब्ररी बंद झाल्यावर त्याला तिथे एक जुने, धूळ भरलेले पुस्तक पडलेले दिसले. त्याचे सोनेरी रंग आणि त्यावरची रहस्यमय चित्रे…

पुढे वाचा