cinderella

सिंड्रेला

एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती. तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती. म्हणुन तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे. सिंड्रेलाला दोन सावत्र बहिणी होत्या. तिची सावत्र आई त्या दोन बहिणींचेच नेहमी लाड करायची, आणि सिंड्रेलाला मात्र खुप त्रास द्यायची. स्वयंपाक, घराची साफसफाई, कपडे धुणे, भांडे घासणे असे घरातले सगळे…

पुढे वाचा

🎈गाढव आणि दवबिंदू

एकदा एक गाढव त्याच्याच नादात चालत होते. ते खूप उदास होते. सगळे प्राणी त्याच्या आवाजाची थट्टा करत होते. त्याला वाटत होते की, आपला आवाज मधूर व्हावा. तेवढ्यात रस्त्याने चालता चालता त्याच्या कानावर एक मधूर स्वर आला. तो त्या गोड आवाजाच्या दिशेने पाठलाग करत करत एका नाकतोड्याजवळ पोहचला. नाकतोडा एका पानावर बसून गाणं गुणगुणत होता. तो…

पुढे वाचा
Soneri pakshi

सोनेरी पक्षी

एकेकाळी जंगलात एका मोठ्या झाडावर एक सोन्याचा पक्षी राहत होता. जेव्हा तो शौचास जायचा तेव्हा थेंब सोन्यात बदलत असे. एकदा एक शिकारी जंगलातून जात होता. दिवसभर कोडे सोडवूनही त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे तो खूप थकला होता. म्हणून तिने झाडाच्या सावलीत बसून डोळे मिटले. हे तेच झाड होते जिथे सोनेरी पक्षी राहत असे. marathi panchatantra…

पुढे वाचा
lion

एकीचे बळ सर्वश्रेष्‍ठ – (Ekiche Bal Goshthi)

एका गावातील एक सुतार रोज लाकडे तोडण्यासाठी जंगलात जात असे. एकदा त्‍याने खड्ड्यात पडलेल्‍या जंगली कुत्र्याच्‍या पिलाचा जीव वाचवला तेव्‍हापासून त्‍याला त्‍या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्‍याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्‍याच्‍याजवळ येत असत. परंतु त्‍यांना सर्वांना एका. सिंहाने फार त्रस्‍त करून सोडले होते. तो रोज त्‍यांच्‍यावर हल्ले करत होता….

पुढे वाचा

चले जाव आंदोलन : स्वप्नातून यशाकडे

सातारा जिल्ह्यातील भारत छोडो आंदोलनावर आधारित ही कथा १९४२ च्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर रचलेली आहे. त्या काळी संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या बंधनापासून मुक्तीसाठी झुंजत होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या ‘चले जाव’ (भारत छोडो) आंदोलनाने संपूर्ण देशात आग लावली होती. या चळवळीचा परिणाम म्हणून साताऱ्याच्या खेड गावातही क्रांतीची लाट उठली होती. कथेतील रमा, एक १८ वर्षांची युवती ,…

पुढे वाचा

भारत – माझा देश, माझा अभिमान

पृष्ठ १ – भारताची ओळखभारत – एक प्राचीन संस्कृतीचा, विविधतेचा आणि समृद्धतेचा देश. जगातला सातवा सर्वात मोठा देश आणि लोकसंख्येनं पहिला. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते कन्याकुमारीच्या शांत किनाऱ्यांपर्यंत भारताचं सौंदर्य अपार आहे.“सारे जहां से अच्छा, हिन्दोस्तां हमारा” हे शब्द फक्त गाणं नसून आपल्या देशाचं प्रेम आणि गौरव व्यक्त करतात. भारताला “सोने की चिड़ीया” म्हणून ओळखलं…

पुढे वाचा

सोन्‍याचा मुकुट आणि चांदीचे पाय

एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्‍णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्‍या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्‍याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्‍तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविलेभगवान विष्‍णुला एक सोन्‍याचा मुकुट करावा. त्‍यासाठी निधी गोळा करण्‍याचे ठरविले. गावाच्‍या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्‍या आश्रमालाही गावातील काही…

पुढे वाचा

दयाळू कबुतर आणि मुंगी

एका मोठ्या नदीकिनारी एक मोठे झाड होते. त्या झाडावर एक कबुतर राहत होते. त्याच नदीकिनारी एका मुंगीचे वारूळ होते. एकदा एक मुंगी पाणी पिण्यासाठी नदीवर गेली. पाणी पिताना तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. पाण्याचा प्रवाह खूप जोरदार होता आणि मुंगी त्यात वाहू लागली. तिला वाटले की आता ती वाचणार नाही. झाडावर बसलेल्या कबुतराने…

पुढे वाचा
Cock

कोंबड्याची शान

एकदा अकबराला बिरबलाची फिरकी घेण्याची लहर आली. त्याने त्या दिवशी बिरबल सोडुन सर्व दरबारी मंडळींना लवकर बोलावले. सर्वांना एक अंडे दिले आणि खास सूचना दिल्या. दरबारातले लोक बिरबलाच्या बुद्धीवर आणि अकबराच्या लाडके असण्यावर खुप जळायचे. त्यामुळे स्वतः बादशहा अकबर बिरबलाची फिरकी घेण्याची योजना आखत असल्यामुळे सर्व एका पायावर तयार झाले. थोड्याच वेळात बिरबल आला. अकबराने सर्वांना उद्देशुन…

पुढे वाचा
popat

पोपटाचे ध्यान.

अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे.  बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता.  एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा…

पुढे वाचा