गाढवाला मिळाली शिक्षा

एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळलेले गाढव होते. तो गाढवाच्या पाठीवर रोज मिठाचे ओझे देत असे आणि ते पोत मग बाजारात जाऊन विकत असे. त्या बाजारात जाताना त्यांना एक ओडा पार करावा लागत असे. एक दिवस गाडवाचा पाय पाण्यात घसरतो आणि ते पाण्यात मिठाच्या ओझ्यासहित पडते. त्याचा मालक उठविण्यास मदत करतो आणि…

पुढे वाचा
abcde

दुध भाई

एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला.  तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता.  अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बाळाच्या लहानपणी त्याची आई नसेल किंवा आजारी असेल तर त्या बाळाला दुध कमी पडू नये म्हणुन दुसऱ्या स्त्रीचे दुध पाजु शकतात.  ती स्त्री आपले दुध पाजुन आईसमान बनल्यामुळे…

पुढे वाचा

अर्जुनाची परीक्षा

महाभारतामध्ये अर्जुन हे एक प्रमुख पात्र आहे. तो पांडवांपैकी एक होता आणि धनुर्विद्येतील अत्युत्तम तज्ञ होता. त्याची कथा महाभारतातील अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये गुंफलेली आहे. अर्जुनाचे जीवन शौर्य, कर्तव्य आणि त्याच्या नैतिकतेचे प्रतीक आहे. अर्जुनाची सर्वात महत्त्वाची परीक्षा कुरुक्षेत्राच्या युद्धात झाली. युद्धाच्या प्रारंभात भगवान श्री कृष्ण त्याला गीतेची उपदेश देतात. अर्जुन युद्धाला तयार होत नाही कारण…

पुढे वाचा
Rakshas

राक्षस आणि राजा

एका गावात एक राजकुमार राहत असे. तो अत्यंत शूर असतो. एक दिवस तो जंगलातून जात असताना त्यला एक राक्षस अडवतो. राक्षस त्याला धमकावतो ‘आता मी तुला खाणार आहे.’ राजकुमार म्हणतो, मी तुला माझ्या शस्त्रांनी ठार मारून टाकीन. राजपुत्र राक्षसाबरोबर खूप वेळ धाडसाने लढाई करतो. राक्षसाला आश्चर्य वाटते, तो राजकुमाराला विचारतो. तू मला खरच घाबरत नाहीस?…

पुढे वाचा

टोपीवाला आणि माकड गोष्ट

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो…

पुढे वाचा

एका पेन्सिलीची गोष्ट

राज अस्वस्थ होता कारण त्याने इंग्रजीच्या परीक्षेत खराब कामगिरी केली होती. त्याची आजी त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला एक पेन्सिल दिली. विचारात पडलेल्या राज ने आजी कडे पहिले आणि म्हणाला “माझ्या परीक्षेतील खराब कामगिरी नंतर मी पेन्सिल घेण्यास पात्र नाही.” आजीने समजावले,” तू ह्या पेन्सिल कडून खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतोस, कारण ती तुझ्यासारखीच आहे,…

पुढे वाचा

निवृत्ती ते निवृत्तीनाथ

विठ्ठलपंत संन्यास घेऊन पुन्हा संसारात आले होते हे गावकऱ्यांना मान्य नव्हते. त्यांना ते पाखंडी, अधर्मी समजत. त्यामुळे त्यांना मुले झाली तेव्हा त्या मुलांची संन्याश्यांची पोरे म्हणुन गावात फार हेटाळणी होत असे. निंदानालस्ती होत असे.आपलं आयुष्य तर खडतर गेलंच पण आपल्या मुलांच्या वाट्याला अशी अवहेलना बघुन विठ्ठलपंत आणि रखुमाई फार दुःखी झाले. आपल्या मुलांना घेऊन ते…

पुढे वाचा

बेडूक आणि बैलाची गोष्ट 

फार जुनी गोष्ट आहे. एका जंगलात एक तलाव होते, या तलावात बरेच बेडूक राहायचे .त्या मध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलां समवेत राहतं होता. ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती.तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे .त्यांना…

पुढे वाचा
Premal bol

प्रेमळ बोल -(Premal Bol) – Kombdichi Gosht

रघु शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबडीला हाका मारायला सुरुवात केली असता ती कोंबडी पळून जाऊ लागली.रघु शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक उंदराला पाळला होता. तो त्या कोंबडीला म्हणाला, ‘अरे वेडी, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू अशी पळून का जातेस ? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो…

पुढे वाचा
abcd

तुलना

एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले.  दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले.  एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते तिथेच दबा धरून बसले.  तिथे एक भिल्ल स्त्री आली. ती गर्भवती दिसत होती. ती आपल्या झोळीत फळे, सुक्या काड्या अशा तिला लागणाऱ्या गोष्टी भरून घेत होती.  अचानक…

पुढे वाचा