कबुतर आणि मुंगी ची गोष्ट

एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली. पटकऩ त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो…

पुढे वाचा

गाय आणि सिंह

एका हिरव्यागार कुरणात तीन गाई रहात होत्या. काळी, पांढरी आणि भुरी अशी त्यांची नावे होती. त्यांच्या रंणावरून त्यांना ही जावे पडली होती. त्या एकमेकींशी खूप प्रेमाने वागायच्या व कायम एकत्रच रहायच्या. एके दिवशी एक महाभयंकर सिंह त्यांना खाण्यासाठी तिथे आला. परंतु त्या तिघी एकत्र रहात होत्या म्हणून तो त्यांना काहीच करू शकला नाही. सिंहाने विचार…

पुढे वाचा

वीर सावरकर – स्वातंत्र्याचा युगपुरुष

🔷 प्रस्तावना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर — एक अशा युगपुरुषाचं नाव, ज्यांनी फक्त विचारांनी नाही तर क्रांतीने, लेखणीने, आणि साहसाने भारतमातेच्या स्वातंत्र्याचा मार्ग खुला केला. ते कवी होते, लेखक होते, विचारवंत होते, पण त्याहूनही आधी, ते होते भारतमातेचे सुपुत्र. त्यांच्या जीवनकहाणीचा प्रत्येक क्षण, राष्ट्रभक्तीचा इतिहास आहे. 🔷 बालपण आणि शिक्षण विनायक सावरकरांचा जन्म २८ मे…

पुढे वाचा

भारत – माझा देश, माझा अभिमान

पृष्ठ १ – भारताची ओळखभारत – एक प्राचीन संस्कृतीचा, विविधतेचा आणि समृद्धतेचा देश. जगातला सातवा सर्वात मोठा देश आणि लोकसंख्येनं पहिला. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते कन्याकुमारीच्या शांत किनाऱ्यांपर्यंत भारताचं सौंदर्य अपार आहे.“सारे जहां से अच्छा, हिन्दोस्तां हमारा” हे शब्द फक्त गाणं नसून आपल्या देशाचं प्रेम आणि गौरव व्यक्त करतात. भारताला “सोने की चिड़ीया” म्हणून ओळखलं…

पुढे वाचा

📜 “धर्मवीर रामाचा वनवास”

एकदा अयोध्या नगरीमध्ये आनंदाचे वातावरण होते. राजा दशरथ आपल्या ज्येष्ठ पुत्र रामाला राजा बनवण्याची तयारी करत होते. संपूर्ण नगर दीपांनी उजळले होते. परंतु नियती काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. कैकेयी, दशरथाची पत्नी, तिच्या दोन वरांच्या स्मरणाने व्याकुळ झाली. तिने रामाला चौदा वर्षांचा वनवास आणि भरताला राज्य देण्याची मागणी केली. राजा दशरथ दुःखाने कोसळले. रामाने मात्र…

पुढे वाचा

बासरीवाला मुलगा आणि गावकरी

 फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर.त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या उंदराचा…

पुढे वाचा

हत्तीला शिकविला धडा

जंगलात एक प्रचंड वडाचे झाड होते. त्या झाडावर अनेक पक्षी रहात होते. त्या पक्ष्यांमध्ये एका चिमणा-चिमणीचाही समावेश होता. चिमणीने आपल्या घरट्यात अंडी ठेवली होती. त्या अंड्यातून लवकरच त्यांची पिले जन्माला येणार होती. एकेदिवशी एक दुष्ट हत्ती त्या झाडापाशी आला. त्याने चिमणीचे घरटे ज्या फांदीवर होते त्या फांदीला सोंडेने धक्का दिला. ती फांदी काडकन् मोडली. चिमणीचे…

पुढे वाचा

सर्वात मोठा अपराधी कोण?

एकदा अकबर बादशहा आपल्या दरबारात बसला होता. त्याच्या मनात एक विचित्र पण महत्त्वाचा प्रश्न आला. त्याने सर्व दरबारी आणि आपल्या प्रिय मंत्री बिरबलला विचारले – “या जगातला सर्वात मोठा अपराधी कोण?” दरबारात उपस्थित अनेक मंत्र्यांनी आपापली उत्तरं दिली. कोणी म्हणालं – खून करणारा, कोणी म्हणालं – देशद्रोही, कोणी तर चोर-दरोडेखोर असं म्हणालं. पण बादशहाला कोणाचंही…

पुढे वाचा

शहाणपणाचं उत्तर

खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका मोठ्या राज्याचा राजा होता – चांगला, शहाणा आणि न्यायप्रिय. पण त्याला एक सवय होती – तो अनेकदा अशा प्रश्नांची कोडी विचारायचा, ज्यांची उत्तरं सहज देता येत नसत. जे योग्य उत्तर देईल, त्याला बक्षीस दिलं जात असे.एकदा त्याने दरबारात एक विचित्र प्रश्न विचारला:“संपूर्ण राज्यात सर्वात मोठं सत्य आणि सर्वात मोठं खोटं…

पुढे वाचा

 जंगलचा राजा !

एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं…’आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.’अस्वलानं ठरवलं… आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही…

पुढे वाचा