कोल्ह्याला द्राक्षे आंबट

एका कोल्ह्याला भुक लागली होती. तेव्हा अन्न शोधत फिरत असताना त्याला एक द्राक्षाचा वेल दिसला.द्राक्षांचे बहारदार घड त्या वेलीला लटकलेले पाहुन कोळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो त्या वेलीखाली गेला आणि द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो वेल कोल्ह्याच्या मानाने बराच उंच होता. त्याला बऱ्याच उड्या मारूनही द्राक्षे काढता आली नाहीत. शेवटी निराश होऊन कोल्हा…

पुढे वाचा

सरखेल कान्होजी: समुद्राचा अजिंक्य राजा

सतराव्या शतकाच्या अखेरीस, भारताची पश्चिम किनारपट्टी परकीय सत्तांच्या लालसेचे केंद्र बनली होती. इंग्रज, पोर्तुगीज आणि डच व्यापारी कंपन्या केवळ व्यापारासाठी नव्हे, तर समुद्रावर आणि जमिनीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत होत्या. समुद्रावर त्यांचीच हुकूमत चालायची. अशा काळात, सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेला एक मराठा योद्धा समुद्राचा राजा म्हणून उदयास आला, ज्याने युरोपीय सत्तांना सलग चाळीस…

पुढे वाचा

महाशिवरात्री

महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो.हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो,आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतात. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो…

पुढे वाचा

जय आणि विजय यांची गोष्ट

ही कथा भगवंत विष्णूचे द्वारपाल – जय आणि विजय यांची आहे. ही एक पुराणकालीन कथा आहे. ही कथा भक्ती, अहंकार, आणि पुनर्जन्माच्या रहस्याने भरलेली आहे. भगवान विष्णू वैकुंठधामात निवास करत होते. त्यांच्या दरवाज्याजवळ दोन बलाढ्य द्वारपाल उभे असत – त्यांची नावे होती जय आणि विजय. ते दोघे अत्यंत बलाढ्य, भक्त आणि विष्णूंना अतिशय प्रिय होते….

पुढे वाचा

मुंगी आणि हत्ती

एका मोठ्या जंगलात, अनेक प्राणी राहत होते. त्यात एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती. हत्ती जंगलात सर्वात मोठा आणि बलवान प्राणी होता, आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अभिमान होता. तो इतर प्राण्यांवर आपली ताकद दाखवत असे आणि त्यांना कधीकधी त्रासही देत असे. मुंगी, दुसरीकडे, खूपच छोटी आणि दुर्बल होती, पण ती मेहनती होती…

पुढे वाचा
Guru Purnima

गुरुपौर्णिमा

आषाढ महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणुन साजरे केले जाते. आपल्या संस्कृतीत गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला जे काही मिळतं त्याबद्दल कृतज्ञ असावं हा आपल्याला सतत दिली जाणारी शिकवण आहे. त्यामुळेच दिवसा प्रकाश आणि उष्णता देणारा सूर्य, रात्री प्रकाश आणि शीतलता देणारा चंद्र, पाणी देणाऱ्या नद्या आणि समुद्र, राहायला जागा देणारी भूमी अशा अनेक गोष्टींना…

पुढे वाचा

मोहीम फत्ते!

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की सर्व भारतीयांचा ऊर भरून येतो. कर्तृत्व, दूरदृष्टी, धोरणीपणा आणि चातुर्य या चतुःसूत्रीवर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि वाढवले. महाराजांच्या काळात एकाच वेळी डच, इंग्रज, मोगल हे लोक भारत पादाक्रांत करायला भारतात तळ ठोकून होते; तर पारशी आणि पठाण एक बाजारपेठ म्हणून आर्थिक सत्ता हाती घेऊ पाहत होते….

पुढे वाचा

पर्वत आणि उंदीर

एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. ‘श्रेष्ठ कोण?’ यावर ते भांडत होते. पर्वत म्हणाला, “तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस.” उंदीर पटकन म्हणाला, “मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!” पर्वत म्हणाला, “मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी…

पुढे वाचा

बिरबलाची खिचडी

थंडीचे दिवस होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक अजब घोषणा केली. त्याच्या राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर कुणी उभा राहिल्यास त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील, अशी दवंडी पिटवली जाते. ती ऐकून एक गरीब माणूस ते साहस करायला तयार होतो.तो रात्रभर त्या जलकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर येतो, तेव्हाही तो आपल्या जागेवर उभा असतो. पण अकबराची…

पुढे वाचा

सत्याची ताकद

एका गावात एक छोटा मुलगा राहायचा. त्याचं नाव होतं अर्जुन. अर्जुन खूपच साधा, सरळ आणि प्रामाणिक मुलगा होता. तो नेहमी आई-वडिलांचं ऐकायचा, शाळेत नीट अभ्यास करायचा आणि कोणी खोटं बोललं की लगेच म्हणायचा, “सत्य बोलणं सर्वात महत्त्वाचं आहे.” पण गावातले इतर काही मुले त्याची थट्टा करायचे. त्यांना वाटायचं की खोटं बोलून, थोडं फसवून लवकर फायदा…

पुढे वाचा