चिमुकली चिमणी आणि शहाणा पाण्याचा थेंब

एका घनदाट जंगलात एक चिमुकली चिमणी राहत होती. ती खूप चपळ आणि हुशार होती, पण थोडीशी आळशीही होती. दिवसभर खेळण्यात वेळ घालवून, ती स्वतःसाठी घरटं बांधायला विसरायची. एके दिवशी, पावसाळ्याची चाहूल लागली. चिमणीला सगळीकडे काळे ढग दिसले. पाऊस सुरू झाल्यावर तिला कुठे लपायचं हे समजेनासं झालं. ती पाणी टाळण्यासाठी एका मोठ्या झाडाच्या फांदीवर गेली. पण…

पुढे वाचा

कष्टाचे फळ

एक गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना  कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर  मजा करायचे. त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांच्या संसार कसा चालणार ? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचवते व…

पुढे वाचा

प्रमाणिक लाकुडतोड्या

ऐका गावात एक लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो दुपारी लाकुडतोड्ण्यासाठी नदीजवळ एक मोठ झाड होते तेथे गेला. झाड तोडत असतानाच त्याची अचनक कुराड पाण्यात पडते. लाकुडतोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो. त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड विकत घेण्यासाटी पैसेपण पुरेसे नसतात.तो नदी जवळ बसतो आणि रडू लागतो. नदी उर्फ सरिता देवी त्याचे…

पुढे वाचा

माकड आणि मगर

एकदा एका जंगलात, नदीच्या काठावर असलेल्या जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होते. त्याच जंगलात एक मगर आणि त्याची बायको राहत होती. एके दिवशी मगर नदीच्या काठावर येऊन झाडाखाली विसावला. दयाळू माकडाने त्याला काही जांभळे दिली. मगर दुसऱ्या दिवशी आणखी जांभळांसाठी परत आला, कारण त्याला जांभळे खूप आवडली होती. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे मगर आणि…

पुढे वाचा

तेनालीराम चे वाक्चातुर्य

एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो. आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की, ज्यामुळे सीमेच्या आसपास रहाणारी जनता निर्भय होऊन सुखाने जगेल. महाराजांना या गोष्टीत तथ्य वाटले. त्यांनी लगेच आदेश दिला की,…

पुढे वाचा

एक तरी ओवी अनुभवावी ।

कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते. एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते. जातांना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. पंधरा दिवसांनी गुरु परतले आणि प्रत्येकाने काय काय अभ्यास केला, याविषयी विचारणा करू लागले. प्रत्येक जण आपण कसा जास्तीतजास्त अभ्यास केला, याविषयी सांगू लागला. शेवटी धर्मराजाची पाळी…

पुढे वाचा

सावित्रीबाई जोतीराव फुले

सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील नायगावचे पाटील होते. तसेच त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाईना सिंधुजी, सखाराम आणि श्रीपती अशी तीन भावंडे होती. सावित्रीबाई लहानपणापासूनच धाडसी, हुशार आणि निर्भीड होत्या. तसेच त्या खेळात, पोहण्यात, नेमबाजीत देखील तरबेज होत्या. सावित्रीबाईना लहानपणापासून…

पुढे वाचा

सिंह आणि उंदीर

एका घनदाट जंगलात एक शक्तिशाली सिंह राहायचा. त्याची गर्जना ऐकताच सर्व प्राणी घाबरून जायचे. तो जंगलाचा राजा मानला जात असे. त्याच जंगलात एक लहानसा उंदीरही राहायचा. तो खूप छोटा आणि दुबळा होता, म्हणून इतर प्राणी त्याला फारसे महत्त्व देत नसत. एके दिवशी, सिंह जेवणानंतर झोप घेण्यासाठी एका मोठ्या झाडाखाली आराम करत होता. त्याच वेळी, लहान…

पुढे वाचा

गंपूची शाळा

एका गावात गंपू नावाचा एक छोटा मुलगा राहायचा. तो खूप चपळ, चलाख आणि हसतमुख होता. पण त्याला शाळेत जाण्याची अजिबात आवड नव्हती. रोज सकाळी शाळेत जाण्याची वेळ आली की तो बहाणे शोधायचा आणि कधी ताप आल्याचं सांगायचा तर कधी पोट दुखतंय असं. गंपूच्या आईवडिलांना त्याच्या या वागणुकीचं खूपच आश्चर्य वाटायचं. ते त्याला शाळेत का जायचं…

पुढे वाचा

बकरी ईद

बकरी ईद या मुस्लिम सणाची पार्श्वभुमी इब्राहिम / अब्राहमशी निगडित आहे. जुडाईसम (ज्यु लोकांचा धर्म), ख्रिस्ती धर्म आणि इस्लाम धर्म या धर्मांना अब्राहमिक धर्म म्हणतात. कारण अब्राहम हा या तिन्ही धर्मांमध्ये पुजला जाणारा आद्यपुरुष आहे.ज्यु आणि ख्रिश्चन धर्मीय त्याला अब्राहम म्हणतात आणि मुस्लिम लोक त्यालाच इब्राहिम म्हणतात. मुस्लिम धर्मीय येशु ख्रिस्तापर्यंत होऊन गेलेल्या प्रभावी व्यक्तींना…

पुढे वाचा