प्रतापगडाची लढाई: शिवाजी महाराज विरुद्ध अफझल खान

प्रतापगडाची लढाई ही मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक निर्णायक घटना आहे. अफझल खान हा बीजापूरचा एक प्रभावी सेनापती होता, जो शिवाजी महाराजांना पराभूत करून स्वराज्य संपवण्याच्या हेतूने निघाला होता. परंतु, शिवाजी महाराजांच्या चातुर्याने व शौर्याने ही लढाई मराठ्यांच्या विजयाचा महत्त्वाचा टप्पा ठरली. घटना: अफझल खानने आपल्या प्रचंड सैन्यासह शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्याचा निर्धार केला होता. तो…

पुढे वाचा

पानिपतचे तिसरे युद्ध (1761)

पानिपतचे तिसरे युद्ध हे मराठा साम्राज्य आणि अफगाणी सरदार अहमदशहा अब्दाली यांच्या सैन्यादरम्यान 14 जानेवारी 1761 रोजी झाले. हे युद्ध भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भयावह लढायांपैकी एक मानले जाते. पार्श्वभूमी:18व्या शतकात मराठा साम्राज्य भारतातील प्रमुख शक्ती बनले होते. त्यांनी दिल्लीवर आपला प्रभाव प्रस्थापित केला होता.अफगाणिस्तानातील अहमदशहा अब्दालीने भारतातील संपत्ती लुटण्यासाठी अनेक वेळा हल्ले केले….

पुढे वाचा

समर्थ रामदासस्वामी आणि शिष्य कल्याण !

समर्थ रामदासस्वामी यांचे आज्ञापालन करतांना जिवाचीही तमा न बाळगणारा त्यांचा शिष्य कल्याण! गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली,त्यांतीलच एक होते कल्याणस्वामी. त्यांचे मूळचे नाव अंबाजी. एकदा समर्थरामदासस्वामींनी अंबाजी ला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितले. ही फांदी तोडतांना विहिरीत पडण्याचा धोका होता; तरीही अंबाजीने गुरुआज्ञा प्रमाण मानून कुर्‍हाडीने फांदी तोडण्यास आरंभ केला. फांदी तोडण्यात…

पुढे वाचा

खोडकर मेंढपाळ

एका खेड्यात एक छोटा मेंढपाळ राहत होता. त्याला मजा करायला खूप आवडायचे. एके दिवशी त्याला गावकऱ्यांना फसवायची कल्पना सुचली. तो ओरडला, “सिंह आला! सिंह आला! माझ्या मेंढ्या खाण्यासाठी आला आहे!” गावकऱ्यांनी त्याचा आवाज ऐकला आणि मदतीसाठी धावत आले. पण त्यांनी पाहिले की तिथे सिंह नव्हता. मेंढपाळ मोठ्याने हसत म्हणाला, “मी फक्त मजा करत होतो!” गावकऱ्यांना…

पुढे वाचा

कोल्ह्याची फजिती

एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते. कोल्हा म्हणाला, “मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो.” “मलाही येतो.” मांजर म्हणाली. कोल्हा म्हणाला, “ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत.” “तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?” मांजरीने विचारले. “अनेक युक्त्या!” कोल्हा फुशारकी मारत म्हणाला,…

पुढे वाचा

संत ज्ञानेश्वर आणि चांगदेवाचा अहंकार

चांगदेव हे एक सिद्ध योगी होते. त्यांनी १४०० वर्षे कठोर तपश्चर्या केली होती आणि विविध सिद्धी प्राप्त केल्या होत्या. मात्र, त्यांना आपल्याला ज्ञानाची गरज नाही, असे वाटत असे. त्यांच्या अहंकारामुळे ते इतर साधू-संतांवर प्रभाव टाकत आणि स्वतःला श्रेष्ठ मानत. एका वेळी, चांगदेवांना संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची कीर्ती कानी पडली. ज्ञानेश्वर अत्यंत कमी वयात आध्यात्मिक…

पुढे वाचा

बेडूक आणि बैल

फार जुनी गोष्ट आहे. एका जंगलात एक तलाव होते, या तलावात बरेच बेडूक राहायचे .त्या मध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलां समवेत राहतं होता. ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती.तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे .त्यांना…

पुढे वाचा

कावळा चिमणीची गोष्ट 

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशी कावळ्यासारखं  बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही.  एक दिवस काय झालं आकाशात…

पुढे वाचा

अहंकारी राजाला धडा 

एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक…

पुढे वाचा

श्री दत्तगुरूंनी गोरक्षनाथांच्या सिद्धीचे गर्वहरण कसे केले ?

गोरक्षनाथांना स्वतःच्या सिद्धी-सामर्थ्याचा गर्व होता. त्या गर्वाचे परिहरण करण्यासाठीच ही दत्तभगवानांची योजना असावी की, जेणेकरून त्यांची भेट व्हावी अन् त्यातून त्यांचे प्रबोधन करून त्यांना अहंकारविरहित सिद्ध बनवावे. गोरक्षनाथांच्याही मनात दत्तापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, त्यांची भेट घेऊन स्वबळ प्रदर्शन करून त्यांच्यावर विजय मिळवावा, ही अहंकारी लालसा घर करून होती आणि ती परमावधूत दत्तात्रेयांनी जाणली असावी; म्हणूनच…

पुढे वाचा