खेळांचे महत्त्व: निरोगी जीवनासाठी एक पाऊल

खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शालेय जीवनापासून ते व्यावसायिक स्तरापर्यंत खेळांचे महत्त्व प्रत्येक टप्प्यावर वाढत जाते. शरीरस्वास्थ्य, मानसिक तंदुरुस्ती, आणि जीवनातील शिस्त या सर्वांसाठी खेळ उपयुक्त ठरतात. खेळांचे शारीरिक फायदे खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते. नियमित शारीरिक क्रियाकलापामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात, लवचिकता वाढते, आणि सहनशक्ती विकसित होते. विशेषतः क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी यांसारखे संघात्मक…

पुढे वाचा

पर्वत आणि उंदीर

एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. ‘श्रेष्ठ कोण?’ यावर ते भांडत होते. पर्वत म्हणाला, “तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस.” उंदीर पटकन म्हणाला, “मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!” पर्वत म्हणाला, “मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी…

पुढे वाचा

मोहीम फत्ते!

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की सर्व भारतीयांचा ऊर भरून येतो. कर्तृत्व, दूरदृष्टी, धोरणीपणा आणि चातुर्य या चतुःसूत्रीवर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि वाढवले. महाराजांच्या काळात एकाच वेळी डच, इंग्रज, मोगल हे लोक भारत पादाक्रांत करायला भारतात तळ ठोकून होते; तर पारशी आणि पठाण एक बाजारपेठ म्हणून आर्थिक सत्ता हाती घेऊ पाहत होते….

पुढे वाचा

त्या होत्या म्हणून…

‘वयम्’ मित्रांनो, एखाद्या महिलेला जाळण्याचा प्रयत्न करणे, ही झाली विकृती. मुली-महिलांचा अपमान होईल असे बोलणे, ही झाली हीन-वृत्ती आणि महिलांना लष्करातही न डावलता, सुसंधी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही संस्कृती! या तिन्ही प्रकारांतील बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचून आपण अस्वस्थ होतो. महिलांना कमी लेखणारी कृती बघून आपण खजील होतो; आणि मुलींच्या, महिलांच्या…

पुढे वाचा

हुशार शेतकरी

एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता. त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होती. शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई. वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत कारण वाघाला शेळी खाईल याची त्याला भीती वाटते. एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो….

पुढे वाचा

विश्वविक्रमी गुकेश

१८ वर्षीय गुकेशने बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले. त्याच्या यशाचे गमक सांगणारा लेख- कॅनडातील टोरॅन्टो येथे झालेल्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय दोमाराजू गुकेश याने अजिंक्यपद जिंकून सगळीकडे एकच खळबळ उडवून दिली. त्याने चक्क जगज्जेत्याला आव्हान द्यायचे? माजी जगज्जेता आणि आजचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने गुकेशचे अभिनंदन करताना मार्मिक टिपणी केली. तो म्हणाला की, गुकेश वयाने एवढा लहान…

पुढे वाचा

पंडित जवाहरलाल नेहरू

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी इलाहाबाद (आधुनिक उत्तर प्रदेश) येथे झाला. नेहरू यांचे जीवन भारतीय स्वातंत्र्य संग्राम, राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आणि आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. पंडित नेहरूंना “चाचा नेहरू” म्हणूनही ओळखले जाते, कारण त्यांनी मुलांसाठी असंख्य योजना तयार केल्या आणि त्यांना शिक्षण, विज्ञान आणि…

पुढे वाचा

संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराजांची गाथा संत तुकाराम महाराज हे मराठी संतकाव्य आणि भक्तिसंप्रदायातील एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म १६०८ मध्ये महाराष्ट्रातील देहू गावात झाला. तुकाराम महाराज यांचा जीवन प्रवास एक खूपच सुंदर आणि प्रेरणादायक कथा आहे. त्यांच्या जीवनातील भक्तिरस, त्यांचा समर्पण आणि साधुसंप्रदायातील कार्य हे आजही लोकांना मार्गदर्शन करत आहेत. संत तुकाराम महाराजांचे बालपण तुकाराम…

पुढे वाचा

सिंधुताई सपकाळ: अनाथांची माय

सिंधुताई सपकाळ या एक महान समाजसेविका होत्या, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथ, निराधार, आणि वंचित मुलांसाठी समर्पित केले. त्यांचे जीवन हे प्रेरणा देणारे असून, त्यांचा संघर्ष आणि समाजकार्य आपल्याला सहानुभूती, सेवाभाव, आणि धैर्य शिकवते. त्या एक समर्पित समाजसुधारक, कार्यकर्त्या आणि स्त्रीसशक्तिकरणाच्या क्षेत्रातल्या मार्गदर्शक होत्या. त्यांनी बालकांच्या शिक्षणासाठी, अशा स्थितीत असलेल्या महिलांसाठी आणि अनाथांसाठी कार्य केले…

पुढे वाचा

राणी लक्ष्मीबाई: झाशीची शूर रणरागिणी

राणी लक्ष्मीबाई (झाशीची राणी) या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महान योद्धा होत्या. त्यांचे धैर्य, शौर्य, आणि देशभक्ती आजही भारतीय जनतेला प्रेरणा देतात. त्या केवळ झाशीच्या राणी नव्हत्या, तर भारतीय स्त्रियांसाठी स्वाभिमान आणि सशक्ततेचा एक आदर्श होत्या.मणिकर्णिका लहानपणीच धाडसी, कणखर, आणि जिज्ञासू होत्या. त्यांना मनु या नावाने हाक मारले जात असे. बालपणापासूनच त्यांना युद्धकलेचे शिक्षण दिले…

पुढे वाचा