“स्वातंत्र्याचा स्वप्नवेडा”

शिर्षक: “क्रांतिकारक सावरकर” स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; – मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘हिंदुत्व‘ या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. सावरकरांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे :- आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका । पितृभू: पुण्यभूश्चैव स…

पुढे वाचा

मुलाची तपस्या

एका प्राचीन गावात रामू नावाचा एक लहान मुलगा राहायचा. रामू खूप हुशार आणि उत्सुक होता, पण त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता. तो नेहमी खेळायचा, गावात फिरायचा आणि इतर मुलांशी खेळायचा. त्याच्या आईवडिलांनी त्याला अनेकदा सांगितलं की, “रामू, तू अभ्यास करायला पाहिजे, नाहीतर तुझं भविष्य अंधकारमय होईल.” पण रामूने कधीच त्यांच्या शब्दांना गांभीर्याने घेतलं नाही. एके…

पुढे वाचा

बंडूची ईजार

बंडू हा एका लहानशा खेड्यात राहणारा खोडकर आणि कल्पक मुलगा होता. वयाच्या दहाव्या वर्षी त्याचे उद्योग गावभर प्रसिद्ध होते. कुठं एखाद्याच्या भाजीच्या गाडीत खोडी, कुठं कुत्र्याच्या शेपटीला रंग… अशा अनेक गोष्टींनी तो प्रसिद्ध होता. पण त्याचं एक वैशिष्ट्य होतं – त्याला नवनवीन कल्पना सुचायच्या. काही चांगल्या, तर काही अगदी मूर्खपणाच्या.आई त्याला नेहमी म्हणायची, “बंडू, खोड्याचं…

पुढे वाचा

भुलक्कड प्राध्यापकाची प्रेरणादायक कथा

एकदा एका लहान गावात डॉ. शर्मा नावाचा एक भुलक्कड प्राध्यापक होता. तो आपल्या बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध होता, पण त्याची स्मरणशक्ती मात्र अत्यंत खराब होती. एक दिवस, त्याला एका प्रतिष्ठित विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. उत्साही पण चिंतित, त्याने आठवडोंभर तयारी केली, नोट्स लिहिल्या आणि भाषणाचा सराव केला.व्याख्यानाच्या दिवशी, तो विद्यापीठात पोहोचला, पण auditorium मध्ये जाताच…

पुढे वाचा

चिंकी आणि तिचा मित्र

एकदा एक लहान चिमणी होती, तिचं नाव होतं चिंकी. चिंकी खूप चंचल आणि आनंदी होती. ती नेहमी आपल्या मित्रांसोबत खेळत असे. तिचा एक खास मित्र होता, तो म्हणजे एक लहान गिलहरी, ज्याचं नाव होतं चिकी. एक दिवस, चिंकी आणि चिकी जंगलात खेळत होते. त्यांना एक सुंदर झाड दिसलं, ज्यावर रंग-बिरंगी फळं होती. चिंकीने विचारलं, “चिकी,…

पुढे वाचा

चंद्रशेखर आझाद यांचा शौर्यशाली जीवनपट

बनारसला संस्कृतचे अध्ययन करीत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच चंद्रशेखर आझाद यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले, तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची अमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला आणि अहिंसेवरील त्यांचा विश्‍वास पार उडाला. पुढे ब्रिटीश अधिकारी साँडर्सचा बळी…

पुढे वाचा

आंब्याचा इतिहास

आंब्याचे मूळ स्थान ईशान्य भारतातील मेघालयाच्या दामलगिरी टेकड्या जवळ आहे असे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. आंब्याच्या उगम सुमारे साडे सहा कोटी वर्षापूर्वीचा आहे. एवढेच नाही तर रामायण तसेच महाभारत या ग्रंथामध्येही आंब्याचा उल्लेख केलेला आहे.  इ.स. १४०० ते १४५० च्या दरम्यान मुसलमानांनी भारतातून आंबे फिलिपाईन्समध्ये नेले. इ.स.१६०० ते १६५० च्या दरम्यान डचांनी थायलंडमधून आंबे लुझान…

पुढे वाचा

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आपल्याकडे दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होतो. आणि दरवर्षी आपण भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मदिवशी हा शिक्षक दिन साजरा होतो याची उजळणी करतो.  त्यांनी भूषविलेल्या पदांपलीकडे आपल्याला त्यांची माहिती नसते. काही जण असा समज करून घेतात कि या पदावर पोहोचण्याआधी ते एखादे शिक्षक असतील म्हणुन असं…

पुढे वाचा

चमचम गोष्ट

एक होती परी. तिचं नाव जरू. जरूचा एक मित्र होता, त्याचं नाव हिमान. जरू जशी परी होती तसा हिमान परा होता. त्यांची गंतच चालायची. दोघं आपल्या रंगीबेरंगी पंखांनी उड उड उडायचे. खेळायचे. वेगवेगळ्या आकाराच्या ढगांना शिवायचे. त्यांच्यावर बसायचे. त्यांच्याशी स्पर्धा सुद्धा खेळायचे. पाऊस भरलेल्या ढगांध्ये गेल्यावर मज्जा यायची. त्यातलं पाणी जमिनीवर पडायच्या आता जरू आणि…

पुढे वाचा

चांद्रयान-३’चा अभिमान

‘चांद्रयान-३’ हा आज आपल्या अभिमानाचा विषय आहे. ‘चांद्रयान-३’ या मोहिमेतून आपण काय साध्य केले आहे ते आपल्याला समजावून सांगत आहेत,  पद्मश्री (१९९८),  पद्मविभूषण (१९९९), पद्मभूषण (२००९) अशा तीन पद्म सन्मानांचे मानकरी असलेले नामवंत शास्त्रज्ञ आणि आपल्या मासिकाचे सल्लागार डॉ. अनिल काकोडकर!   ‘चांद्रयान-३’च्या चंद्रावरील सफल अवतरणाने आपण सर्व भारतीय एक वेगळाच अभिमान अनुभवत आहोत. भारतीय अंतराळ…

पुढे वाचा