मुलांच्या कथा
तेनालीराम चे वाक्चातुर्य
एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो. आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की, ज्यामुळे सीमेच्या आसपास रहाणारी जनता निर्भय होऊन सुखाने जगेल. महाराजांना या गोष्टीत तथ्य वाटले. त्यांनी लगेच आदेश दिला की,…
सिंह आणि उंदीर
एका घनदाट जंगलात एक शक्तिशाली सिंह राहायचा. त्याची गर्जना ऐकताच सर्व प्राणी घाबरून जायचे. तो जंगलाचा राजा मानला जात असे. त्याच जंगलात एक लहानसा उंदीरही राहायचा. तो खूप छोटा आणि दुबळा होता, म्हणून इतर प्राणी त्याला फारसे महत्त्व देत नसत. एके दिवशी, सिंह जेवणानंतर झोप घेण्यासाठी एका मोठ्या झाडाखाली आराम करत होता. त्याच वेळी, लहान…
गंपूची शाळा
एका गावात गंपू नावाचा एक छोटा मुलगा राहायचा. तो खूप चपळ, चलाख आणि हसतमुख होता. पण त्याला शाळेत जाण्याची अजिबात आवड नव्हती. रोज सकाळी शाळेत जाण्याची वेळ आली की तो बहाणे शोधायचा आणि कधी ताप आल्याचं सांगायचा तर कधी पोट दुखतंय असं. गंपूच्या आईवडिलांना त्याच्या या वागणुकीचं खूपच आश्चर्य वाटायचं. ते त्याला शाळेत का जायचं…
कष्टाचे फळ ( The fruit of hard work )
एक गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे. त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांच्या संसार कसा चालणार ? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचवते व…
लोभी कुत्रा (Greedy Dog)
एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागली होती. त्या मोठ्या कुत्र्याने स्वयंपाकघरातून एक मोठा हाडाचा तुकडा चोरला. तो खूप वेगाने धावू लागला. धावत धावत तो एका ओढ्यावर आला. ओढ्याला एक छोटा लाकडी पूल होता. तो लाकडी पुलावर चालत होता. लाकडी पूल ओलांडून जात असताना त्याला खाली पाण्यात एक विचित्र दृश्य दिसले. ओढ्याचे पाणी हे एकदम स्वच्छ…
आति तिथे माती – (Ati Tithe Mati)
एक छोट्याश्या गावात एक रामू भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे.त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचं.भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता. देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला ‘तुला काय हवे ते…
प्रमाणिक लाकुडतोड्या – (Pramanik Lakudtodya)
ऐका गावात एक रघुवंशी लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो सकाळी लाकुडतोड्ण्यासाठी नदीजवळ एक मोठ झाड होते तेथे गेला. झाड तोडत असतानाच त्याची अचनक कुराड पाण्यात पडते. रघुवंशीकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो. सारीतादेवी अदृश्य होते. नदीतून परत येते तेव्हा तिच्या हातात सोन्यची कुऱ्हाड असते.ती रघुवंशीला दाखवते. रघुवंशी नम्रपणे म्हणतो देवी,…
दोघां भावातील भांडण – (Don Bhavanmadhil bhandan)
एकदा एक गावात, अमेय व राकेश नावाचे दोन भाऊ राहत होते. दोघां भावात जमिनीवरून तंटा झाला व मामला कोर्टात पोहोचला. त्यात अमेय लखपती होता तर राकेश गरीब होता. त्या दोघांना जमिनीचे प्रत्येकी दहा लाख रूपये वाटणीमध्ये आले होते. न्यायाधीशांनी अमेय ला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले.अमेय म्हणाला, माझा…
सोनेरी शिंगाचे हरिण – Soneri Hiran
एका घनदाट जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप…
खरा न्याय – (Khara Nyay)
एका गावात सुरेश आणि रमेश नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक सुरेश त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो रमेशकडे मदतीसाठी येतो. रमेश खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता, सुरेशला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो. रमेशच्या मदतीमुळे सुरेशला…