📜 “धर्मवीर रामाचा वनवास”

एकदा अयोध्या नगरीमध्ये आनंदाचे वातावरण होते. राजा दशरथ आपल्या ज्येष्ठ पुत्र रामाला राजा बनवण्याची तयारी करत होते. संपूर्ण नगर दीपांनी उजळले होते. परंतु नियती काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. कैकेयी, दशरथाची पत्नी, तिच्या दोन वरांच्या स्मरणाने व्याकुळ झाली. तिने रामाला चौदा वर्षांचा वनवास आणि भरताला राज्य देण्याची मागणी केली. राजा दशरथ दुःखाने कोसळले. रामाने मात्र…

पुढे वाचा

जय आणि विजय यांची गोष्ट

ही कथा भगवंत विष्णूचे द्वारपाल – जय आणि विजय यांची आहे. ही एक पुराणकालीन कथा आहे. ही कथा भक्ती, अहंकार, आणि पुनर्जन्माच्या रहस्याने भरलेली आहे. भगवान विष्णू वैकुंठधामात निवास करत होते. त्यांच्या दरवाज्याजवळ दोन बलाढ्य द्वारपाल उभे असत – त्यांची नावे होती जय आणि विजय. ते दोघे अत्यंत बलाढ्य, भक्त आणि विष्णूंना अतिशय प्रिय होते….

पुढे वाचा

भक्त पुंडलिक आणि पांडुरंगाची गोष्ट

भक्ती परंपरेत, पुंडलिक नावाचा एक अत्यंत आदरणीय संत आहे. पुंडलिक हा सर्वोच्च, निःशर्त प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. त्याचे हृदय इतके मोकळे होते की त्याचे प्रेम कोणालाही विसरले नाही. पुंडलिकाच्या भक्तीमुळे देवाला त्याचा शोध घ्यावा लागला. असे म्हटले जाते की भक्त पुंडलिकाने पंढरपूरची स्थापना केली. त्याचे वडील जानुदेव आणि आई सत्यवती दंडीर्वन नावाच्या घनदाट जंगलात…

पुढे वाचा

श्री राम नवमी कथा (Shree Ram Navami Story)

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. याच दिवशी, त्रेतायुगात, अयोध्या नगरीचे राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णूंचा सातवा अवतार, श्रीराम यांचा जन्म झाला. राजा दशरथ यांना तीन पत्न्या होत्या – कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. पुत्र नसल्यामुळे ते दुःखी होते. आपल्या गुरुंच्या सांगण्यावरून त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला….

पुढे वाचा

महाशिवरात्री

महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो.हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो,आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतात. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो…

पुढे वाचा

माघी गणेश जयंती

माघी गणेश जयंती या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवसाला विनायक चतुर्थी, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. या व्रताच्या प्रभावाने संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते असे म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, माता पार्वतीने या दिवशी गणपतीला जन्म दिला. शास्त्रानुसार गणेश जयंतीच्या व्रतामध्ये ही कथा जरूर ऐकावी, तरच उपासनेचे पूर्ण फळ…

पुढे वाचा

माझा विघ्नहर्ता

पृथ्वीवर गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आणि कैलासावर बालगणेशाची चुळबूळ वाढली. यावेळी मातेला सांगून गणेशोत्सवात पृथ्वीवर फेरफटका मारायचाच, असा निश्चय त्याने केला होता. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आठवडाभर आधी त्याने माता पार्वतीच्या डोक्याशी भुणभुण चालू केली. “चल ना गं आई, जरा फिरून येऊ. किती कंटाळा आलाय दररोज तेच तेच खेळ खेळून…” सुरुवातीला मातेने फार लक्ष दिले नाही, पण…

पुढे वाचा

श्रीकृष्ण जन्माची कथा

ही कथा आहे द्वापारयुगातील. त्यावेळी भोजवंशी राजा उग्रसेन मथुरामध्ये राज्य करत होता. पण त्या राजाचा मुलगा कंस हा फारच आततायी आणि वाईट होता. त्याने आपल्या वडिलांची सत्ता हिस्कावून घेतली. राजा कंसची एक बहीण होती देवकी, जिचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदाराशी झाला होता. एके दिवशी कंस आपल्या बहिणीला सोडण्यासाठी सासरी जात होता. त्याचवेळी एक आकाशवाणी…

पुढे वाचा

माझा देवच मला वाचवेल

एका गावात एक साधु महाराज राहायचे. गावातल्या मंदिरात पूजा, भजन कीर्तन करायचे. दिवसभर देवाचा जप करायचे. आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांची मोठे देवभक्त म्हणुन ख्याती होती. अनेक लोक त्यांना भेटायला, आशीर्वाद घ्यायला यायचे.  एके वर्षी त्या विभागात प्रचंड पाऊस झाला. सरकारने अतिवृष्टी आणि पुराचा इशारा दिला. गावकरी हळू हळू गाव सोडून तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी राहायला जाऊ लागले….

पुढे वाचा

समर्थ रामदासस्वामी आणि शिष्य कल्याण !

समर्थ रामदासस्वामी यांचे आज्ञापालन करतांना जिवाचीही तमा न बाळगणारा त्यांचा शिष्य कल्याण! गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली,त्यांतीलच एक होते कल्याणस्वामी. त्यांचे मूळचे नाव अंबाजी. एकदा समर्थरामदासस्वामींनी अंबाजी ला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितले. ही फांदी तोडतांना विहिरीत पडण्याचा धोका होता; तरीही अंबाजीने गुरुआज्ञा प्रमाण मानून कुर्‍हाडीने फांदी तोडण्यास आरंभ केला. फांदी तोडण्यात…

पुढे वाचा