जेव्हा म्हतारीने शिवाजींवर फेकला दगड

एकदा छत्रपति शिवाजी महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते. जरा पुढे वाढलेच होते की मागून एक दगड त्याच्या डोक्यावर येऊन आपटला. शिवाजींना राग आला आणि ते क्रोधित होऊन आजू-बाजूला बघू लागले परंतू त्यांना कोणीच दिसेना. तेवढ्यात झाडामाघून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली, हा दगड मी फेकला होता.  शिवाजींनी म्हातारीला त्या मागील कारण विचारलं. तेव्हा…

पुढे वाचा

तानाजी मालुसरे आणि सिंहगडाचा लढा

तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि निष्ठावंत शूरवीर होते. कोंढाणा ( आताचा सिंहगड) हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचे काम तानाजींवर सोपवले. १६७० साली मोगल सैन्याच्या ताब्यात असलेला कोंढाणा किल्ला (सिंहगड) परत मिळवणे शिवाजी महाराजांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. कोंढाण्याला परत मिळवल्याशिवाय पुणे आणि आसपासचा प्रदेश स्वराज्याच्या नियंत्रणाखाली येणे शक्य…

पुढे वाचा

हिरकणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून तो प्रदेश जिंकुन घेतला आणि तिथे एक भव्य दिव्य किल्ला बांधला. आधी रायरी असे नाव होते, पण बांधुन झाल्यावर महाराजांनी त्याचे नाव ठेवले रायगड. म्हणजे राजाचा गड.  आणि नावाप्रमाणेच महाराजांनी या गडाला स्वराज्याची राजधानी केले. ह्या गडावर महाराजांनी विचारपुर्वक अनेक सोयी केल्या होत्या. बाजार बनवला होता. तिथे वेगवेगळ्या प्रदेशातून व्यापारी…

पुढे वाचा

एक तरी ओवी अनुभवावी ।

कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते. एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते. जातांना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. पंधरा दिवसांनी गुरु परतले आणि प्रत्येकाने काय काय अभ्यास केला, याविषयी विचारणा करू लागले. प्रत्येक जण आपण कसा जास्तीतजास्त अभ्यास केला, याविषयी सांगू लागला. शेवटी धर्मराजाची पाळी…

पुढे वाचा

सावित्रीबाई जोतीराव फुले

सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील नायगावचे पाटील होते. तसेच त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाईना सिंधुजी, सखाराम आणि श्रीपती अशी तीन भावंडे होती. सावित्रीबाई लहानपणापासूनच धाडसी, हुशार आणि निर्भीड होत्या. तसेच त्या खेळात, पोहण्यात, नेमबाजीत देखील तरबेज होत्या. सावित्रीबाईना लहानपणापासून…

पुढे वाचा
Pramanik

प्रामाणिक पहारेकरी – (Pramanik Paharekari)

एकेदिवशी शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते….

पुढे वाचा

शिवराज्याभिषेक सोहळा

भारतात मुस्लिम आक्रमणे सुरु झाल्यावर हळू हळू त्यांची सत्ता उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरत गेली. मोगल साम्राज्यात पहिल्या ६ बादशहांच्या काळात फार मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. याकाळात हिंदू लोकांवर अनेकदा अत्याचार झाले. मंदिरे, शिल्पे तोडली गेली, त्यांचा भाविकांनी दान रुपी दिलेला, देवांच्या दागिने वस्त्रे आदी संपत्तीचा ठेवा लुटला गेला. मुले, बायकांना पळवले जात असे. या अन्यायाच्या…

पुढे वाचा

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या अठराव्या शतकातील एक महान राज्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म ३१-मे-१७२५ रोजी महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या जामखेडजवळील चोंडी गावात झाला. त्याकाळात मुलींना शिकवण्याची रीत नव्हती. परंतु अहिल्याबाईंच्या वडिलांनी मात्र त्यांना लिहायला वाचायला शिकवले होते. त्यांना लहानपणापासुन देवाधर्माची आवड होती. एकदा त्या आठ वर्षाच्या असताना मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी गेलेल्या होत्या. गावातुन मराठा साम्राज्याचे मातब्बर…

पुढे वाचा

हिरकणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून तो प्रदेश जिंकुन घेतला आणि तिथे एक भव्य दिव्य किल्ला बांधला. आधी रायरी असे नाव होते, पण बांधुन झाल्यावर महाराजांनी त्याचे नाव ठेवले रायगड. म्हणजे राजाचा गड.आणि नावाप्रमाणेच महाराजांनी या गडाला स्वराज्याची राजधानी केले. ह्या गडावर महाराजांनी विचारपुर्वक अनेक सोयी केल्या होत्या. बाजार बनवला होता. तिथे वेगवेगळ्या प्रदेशातून व्यापारी आपल्याकडच्या…

पुढे वाचा
Aambe

स्वस्तातले आंबे

लाल बहादूर शास्त्री लहान असताना एक दिवस ते आणि त्यांचा मामा फिरायला गेले होते. फिरून परत होता होता दिवस मावळायला आला. परतीच्या वाटेवर त्यांना एक आंबे विकणारा म्हातारा माणुस भेटला. संध्याकाळ झाल्यामुळे तो आपलं सामान आवरून घरी निघत होता. त्या दोघांना आंबे पाहुन ते खाण्याची इच्छा झाली. त्यांनी आंब्याच्या दराची चौकशी केली. म्हातारा म्हणाला “पोरांनो, आता संध्याकाळ झालीये. बाजार संपला त्यामुळे…

पुढे वाचा