Prayashchit

निष्पापांचे प्रायश्चित्त

विठ्ठलपंतांची मुले मोठी होत होती. निवृत्तीनाथ दहा वर्षांचे आणि ज्ञानेश्वर आठ वर्षांचे झाले होते.ह्या वयात ब्राह्मण मुलांच्या मुंजी करण्याची रीत असते. विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईनी त्यांच्या मुलांसकट आजवर फार अपमान सहन केला होता. नदीवर, रस्त्यात पदोपदी त्यांचा अपमान होत असे, चेष्टा होत असे. संन्याशाची बायको, संन्याशाची पोरे म्हणून हेटाळणी होत असे. आता आपल्या मुलांच्या मुंजी करून त्यांना रीतसर…

पुढे वाचा

सिंहाची कथा

एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. त्याचे नाव शेरखान होते. शेरखान जंगलाचा राजा मानला जात असे, कारण त्याच्या शक्तीशाली गर्जनेने सगळे प्राणी घाबरून जायचे. त्याची ताकद, वेग, आणि साहस हे त्याच्या शासनाचे प्रतीक होते. शेरखानला त्याच्या सामर्थ्याचा फार अभिमान होता. तो इतर प्राण्यांशी कधीच चांगले वागत नसे. तो इतरांना नेहमी त्रास देत असे आणि त्यांना…

पुढे वाचा

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी इतिहासातील एक तेजस्वी नाव आहे. त्यांची जीवनकथा शौर्य, धैर्य, बुद्धिमत्ता आणि न्याय यांचा एक उत्तम आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या मातोश्री जिजाबाईने त्यांच्यावर धार्मिक, नैतिक आणि शौर्याचे संस्कार केले. लहानपणापासूनच शिवाजींना स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पडत होते. त्यांनी मावळ्यांना एकत्र करून स्वतःचे…

पुढे वाचा
chatur birbal

चतुर बिरबल

एकदा अकबर राजाची एक अंगठी हरवली.ही अंगठी त्याच्यासाठी खूप मौल्यवान होती.कारण ती त्याच्या वडिलांनी दिलेली भेट होती.ती अंगठी गमावल्याने राजा खूप दुःखी झाला.अकबराने बिरबलाला बोलावून अंगठी शोधण्याची विनंती केली.राजाचा दरबार खचाखच भरला होता.बिरबलाने घोषणा केली, “महाराज, अंगठी इथेच आहे आणि ज्याच्याकडे अंगठी आहे त्याच्या दाढीत गवताची काडी आहे.सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले आणि दरबारातील एकाने काडी…

पुढे वाचा

काळ्या गडद रात्रीची चांदणी

एकदा एक छोटा गाव होता, जिथे एक लहानसा मुलगा राहात होता. त्याचे नाव होते आर्यन. आर्यनला चंद्र आणि ताऱ्यांची खूप आवड होती. तो नेहमी रात्री बाहेर जाऊन आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहत असे. त्याला वाटायचं की, तारे त्याला काहीतरी सांगत आहेत. एक रात्री, आर्यनने पाहिलं की चंद्र खूप सुंदर आणि उजळ आहे. त्याने ठरवलं की, तो चंद्राला…

पुढे वाचा
abcd

तुलना

एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले.  दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले.  एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते तिथेच दबा धरून बसले.  तिथे एक भिल्ल स्त्री आली. ती गर्भवती दिसत होती. ती आपल्या झोळीत फळे, सुक्या काड्या अशा तिला लागणाऱ्या गोष्टी भरून घेत होती.  अचानक…

पुढे वाचा

टोपीवाला आणि माकड…

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो…

पुढे वाचा
gadhav

गाढवाचा चष्मा

एका गावात एक गाढव राहीचा . त्याचं नाव धोंडू होत . धोंडू खूप मस्तीखोर होता. पण त्याला एक मोठी अडचण होती. त्याची दृष्टी कमकुवत होती. म्हणून तो वस्तू स्पष्टपणे बघू शकत नव्हता. एके दिवशी धोंडू शेतात चरत होता. त्याला पुढे काय आहे ते दिसत नव्हते. अचानक त्याला एका मोठ्या दगडाची ठेच लागली. धोंडू जोरात ओरडला….

पुढे वाचा

मुलाची तपस्या

एका प्राचीन गावात रामू नावाचा एक लहान मुलगा राहायचा. रामू खूप हुशार आणि उत्सुक होता, पण त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता. तो नेहमी खेळायचा, गावात फिरायचा आणि इतर मुलांशी खेळायचा. त्याच्या आईवडिलांनी त्याला अनेकदा सांगितलं की, “रामू, तू अभ्यास करायला पाहिजे, नाहीतर तुझं भविष्य अंधकारमय होईल.” पण रामूने कधीच त्यांच्या शब्दांना गांभीर्याने घेतलं नाही. एके…

पुढे वाचा
tiger and man

बुद्धीला व्यवहाराची जोड हवी

पाणीनी हे संस्कृतचे महान व्याकरण कार. काही वर्षांपूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले. एकदा ते शिष्यांना व्युत्पत्ती विषयी शिकवीत होते त्यावेळी एक वाघ माणसाच्या वासाने तिथे येत होता. शिष्य घाबरून झाडावर जाऊन बसले व आचार्यांनाही ते झाडावर चढायला सांगू लागले पण व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती शोधण्यात ते गडून गेले होते. त्यांना व्युत्पत्ती सुचलीही. ‘व्या जिघ्रती इती…

पुढे वाचा