Lakudtodya

लाकूडतोड्याची कुऱ्हाड

एक होता लाकूडतोड्या. तो अतिशय गरीब होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडुन आणायचा आणि ते विकुन आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवायचा.  एक दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडासाठी खुप वेळ उन्हात फिरावं लागलं, पण फारसं लाकुड मिळालं नाही. उन्हात फिरल्यामुळे त्याला तहानही लागली. तो एका विहिरीजवळ गेला आणि तिथुन पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कुऱ्हाड…

पुढे वाचा
akbar birbal

अकबर बिरबलाची पहिली भेट.

बिरबल अकबराचा लाडका मंत्री होता. बिरबलाने अकबराच्या वर्षात अनेक वर्षे शेवटपर्यंत सेवा केली. पण ह्या दोघांची भेट कशी झाली ती गोष्टसुद्धा मनोरंजक आहे. हीच गोष्ट मी आज तुम्हाला दोन भागात सांगणार आहे.  अकबराला प्रजेचे हालहवाल समजुन घ्यायला वेषांतर करून राजधानीत फिरायला आवडत असे. असं फिरल्यामुळे त्याला प्रजा समाधानी आहे कि नाही, ते बादशाहाबद्दल कसा विचार…

पुढे वाचा
abcd

फटक्यांचे बक्षीस

महेशदास दुसऱ्या दिवशी दरबारात पोहोचला. तो दाराशी असतानाच कालचा बहुरूपी मान खाली घालुन तिथुन परत येत होता.  महेशदासने त्याला त्याला काय झाले असे विचारले.  बहुरुप्याने सांगितले कि त्याला दरबारात बादशहाची भेट घ्यायला जायला जमलेच नव्हते. दरबाराच्या रखवालदाराने त्याला आत न जाऊ देता दारातूनच हाकलले होते. त्याला बादशहाने स्वतः बोलावले आहे हे म्हणणे ऐकूनच घेतले नव्हते. …

पुढे वाचा
popat

पोपटाचे ध्यान.

अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे.  बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता.  एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा…

पुढे वाचा
abcde

दुध भाई

एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला.  तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता.  अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बाळाच्या लहानपणी त्याची आई नसेल किंवा आजारी असेल तर त्या बाळाला दुध कमी पडू नये म्हणुन दुसऱ्या स्त्रीचे दुध पाजु शकतात.  ती स्त्री आपले दुध पाजुन आईसमान बनल्यामुळे…

पुढे वाचा
GHODYACH MALAK

घोड्याचा खरा मालक

एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला.  कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता.  कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले.  बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले.  तो म्हणाला…

पुढे वाचा

माझा देवच मला वाचवेल

एका गावात एक साधु महाराज राहायचे. गावातल्या मंदिरात पूजा, भजन कीर्तन करायचे. दिवसभर देवाचा जप करायचे. आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांची मोठे देवभक्त म्हणुन ख्याती होती. अनेक लोक त्यांना भेटायला, आशीर्वाद घ्यायला यायचे.  एके वर्षी त्या विभागात प्रचंड पाऊस झाला. सरकारने अतिवृष्टी आणि पुराचा इशारा दिला. गावकरी हळू हळू गाव सोडून तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी राहायला जाऊ लागले….

पुढे वाचा

साने गुरुजी

प्रारंभिक जीवन  साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1999 रोजी ब्रिटिश भारतातील बॉम्बे राज्यातील दापोली शहराजवळील पालगड गावात. सदाशिवराव आणि यशोदाबाई साने यांच्या एका ब्राह्मण कुटुंबात (महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात ) झाला . तो त्यांचा तिसरा मुलगा आणि दुसरा मुलगा होता. त्यांचे वडील, सदाशिवराव हे परंपरेने खोत म्हणून ओळखले जाणारे महसूल कलेक्टर होते , त्यांनी सरकारच्या वतीने गावातील पिकांचे मूल्यांकन आणि संकलन केले होते आणि त्यांना त्यांच्या संग्रहातील पंचवीस…

पुढे वाचा

उंदराची टोपी

एक उंदिरमामा होता. तो रस्त्याने जात असताना याला एका फडके सापडते.ते फडके जरा खराब झाले होते म्हणून उंदीरमामा एका धोब्याकडे जातात.आणि त्या धोब्याला म्हणतात धोबिदादा,धोबीदादा माझे एक काम करा न मला हे फडके धुवून द्या ना .धोबिदादा उंदीरमामाला फडके धुवून देतात.आता उंदीरमामा जातात शिंप्याकडे ‘शिंपीदादा,शिंपीदादामला या फडक्याची एक सुंदर टोपी शिवून द्या कि आणि तिला…

पुढे वाचा

मेजर मुकुंद वरदराजन

**परिचय** मेजर मुकुंद वरदराजन, सहसा धैर्य आणि निःस्वार्थतेचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते, हे भारतीय सैन्याचे एक अधिकारी होते ज्यांनी कर्तव्याच्या ओळीत आपले बलिदान दिले. त्यांच्या शौर्य, सामरिक कुशाग्र बुद्धी आणि त्यांच्या देशाप्रती जबाबदारीची खोल भावना यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेजर वरदराजनची कहाणी संपूर्ण भारतातील लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन, कारकीर्द आणि अंतिम बलिदान हे…

पुढे वाचा

मित्राचा साहस

एका लहानशा गावात रोहन नावाचा हुशार आणि उत्साही मुलगा राहत होता. त्याला निसर्ग खूप आवडायचा. एके दिवशी त्याच्या शाळेतील मित्रांनी ठरवलं की जंगलात जाऊन एका ओढ्याजवळ खेळायचं. सगळे मित्र सकाळीच निघाले. त्या जंगलात आल्हाददायक हवा होती. पक्ष्यांचे गाणे, झाडांची सळसळ आणि ओढ्याचा खळखळाट यामुळे सगळे आनंदी झाले. खेळता खेळता रोहनचा मित्र राहुल अचानक घसरून ओढ्यात…

पुढे वाचा

भूत बंगला

रमेश आणि सुरेश, दोन मित्र, सुट्ट्यांमध्ये एका लहान गावी त्यांच्या आजोबांच्या घरी आले होते. गाव शांत आणि सुंदर होते, पण गावाच्या एका टोकाला एक जुना, ओसाड बंगला होता. गावातील लोक त्या बंगल्याला ‘भूत बंगला’ म्हणायचे आणि सूर्यास्तानंतर कोणीही त्याच्या आसपास फिरकायचे नाही. रमेशला भूता-खेतांवर विश्वास नव्हता, तो नेहमी या गोष्टींना थोतांड म्हणायचा. पण सुरेश मात्र…

पुढे वाचा
Gandhi

गरज आणि उधळपट्टी

महात्मा गांधी एकदा अलाहाबादला (आताचे प्रयागराज) काही कार्यक्रमानिमित्त गेले होते. तिथे ते पंडित नेहरूंच्या घरी मुक्कामी होते. सकाळी उठल्यावर त्यांची सकाळची नित्यकर्मे चालु होती. तेव्हाच पंडित नेहरू त्यांच्याशी गप्पा मारायला आले. त्यावेळी एका तांब्यात पाणी घेऊन ते तोंड धुत होते. गप्पा मारता मारता त्यांचे पाणी संपले. त्यांचा चेहरा पडला. नेहरूंना समजले नाही कि अचानक बापूंना काय झाले. त्यांनी विचारले, “काय झाले बापु?”“आज…

पुढे वाचा

बासरीवाला आणि गावकरी 

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर. त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या…

पुढे वाचा

हरवलेली हसण्याची नदी

एका खूप सुंदर गावातून एक नदी वाहायची. ही नदी साधी नव्हती, तर ती हसण्याची नदी होती. या नदीचे पाणी पिऊन लोक खूप आनंदी व्हायचे आणि नेहमी हसायचे. नदीचा खळखळाट म्हणजे जणू हजारो मुलांच्या हसण्याचा आवाज. गावात ‘नंदा’ नावाची एक छोटी, उत्साही मुलगी होती. तिला नदीजवळ खेळायला खूप आवडायचं आणि तिचे हसू नदीच्या पाण्यासारखं खळखळणारं होतं….

पुढे वाचा

सिंधुताई सपकाळ: अनाथांची माय

सिंधुताई सपकाळ या एक महान समाजसेविका होत्या, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथ, निराधार, आणि वंचित मुलांसाठी समर्पित केले. त्यांचे जीवन हे प्रेरणा देणारे असून, त्यांचा संघर्ष आणि समाजकार्य आपल्याला सहानुभूती, सेवाभाव, आणि धैर्य शिकवते. त्या एक समर्पित समाजसुधारक, कार्यकर्त्या आणि स्त्रीसशक्तिकरणाच्या क्षेत्रातल्या मार्गदर्शक होत्या. त्यांनी बालकांच्या शिक्षणासाठी, अशा स्थितीत असलेल्या महिलांसाठी आणि अनाथांसाठी कार्य केले…

पुढे वाचा