अष्टावधानी विवेकानंद

१२ जानेवारी, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. विवेकानंदांच्या कुमारवयातली ही एक गोष्ट- १२ जानेवारी १८६३ या दिवशी कलकत्त्यातील दत्त कुटुंबाच्या विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी देवी यांना मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचं नाव नरेंद्र ठेवलं. हा नरेंद्र म्हणजेच आपले स्वामी विवेकानंद! शिकागो येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय सर्वधर्मपरिषदेत केवळ, ‘माझ्या बंधू-भगिनींनो’ या…

पुढे वाचा

अलका कुबल

अलका कुबल (जन्म २३ सप्टेंबर १९६३) ही मुंबई, भारतातील एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे . 40 वर्षांच्या कॅरियरमध्ये तिने 100 हून अधिक मराठी आणि काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या माहेरची साडी या चित्रपटाने तिचे महाराष्ट्रात घराघरात नाव कमावले . मुख्य प्रवाहात आणि स्वतंत्र अशा दोन्ही चित्रपटांमध्ये तिने अनेकदा सशक्त आणि क्लिष्ट स्त्री पात्रे-काल्पनिक ते साहित्यिक भूमिका केल्या आहेत. कुबल यांनी दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य…

पुढे वाचा

सोन्याचं झाड

एक वेळची गोष्ट आहे. एका गडर्याला एका गावात एक अद्भुत सोन्याचं झाड सापडलं. तो गडरिया रोज त्याच्या कुटुंबासाठी गोठ्यात जातो आणि त्या झाडातले सोन्याचे गहू तोडून त्या गावाच्या लोकांना दिले. गावातील लोक त्याचे महत्त्व जाणून घेत होते आणि त्याला प्रेम आणि आदराने वागायचे. गडर्याला सोन्याचं झाड जास्त मिळवायला हवे होते. एक दिवस त्याने ती झाड…

पुढे वाचा

सिंहाचे  कातडे पांघरलेले गाढव

 एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या  प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.           एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत…

पुढे वाचा

जिजाबाई शहाजी भोसले

राजमाता जिजाबाई शहाजी भोसले (१२ जानेवारी इ.स. १५९८ – १७ जून , इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.[२] जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. इतिहास जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला. लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते….

पुढे वाचा

हसायचं कशासाठी?

शाळेत दोन नवी मुलं आली. विहान तिरसट. तो एकलकोंडा होता. रिया हसरी. तिच्या हसर्‍या चेहर्‍यामुळे तिची सगळ्यांशी दोस्ती झाली. अशी काय जादू असते हसण्यात?  मनापासून हसताना चेहऱ्याच्या प्रत्येक बाजूचे दोन मुख्य स्नायू काम करतात. गालफडाच्या हाडांपासून जिवणीच्या कोपऱ्यापर्यंत जाणाऱ्या स्नायूमुळे ओठांचे कोपरे वर उचलले जातात, दंतपंक्ती चमकतात, गालांचा वरचा भाग उचलला जातो. त्याच स्नायूच्या जिवणीच्या…

पुढे वाचा

लहानसा मोरू आणि त्याची हुशारी

एका गावात मोरू नावाचा एक लहानसा मुलगा राहत होता. तो अतिशय हुशार आणि चपळ होता. मोरूला नवीन गोष्टी शिकायची खूप आवड होती. तो नेहमी आपल्या आजी-आजोबांकडून गोष्टी ऐकायचा आणि त्यातून काहीतरी शिकायचा. मोरूची गोष्ट एकदा गावात मोठ्या जंगलाजवळून एक व्यापारी जात होता. त्याच्याकडे खूप साऱ्या वस्तू होत्या, ज्या तो बाजारात विकायला नेत होता. तो रस्त्याने…

पुढे वाचा

श्रीकृष्ण जन्माची कथा

ही कथा आहे द्वापारयुगातील. त्यावेळी भोजवंशी राजा उग्रसेन मथुरामध्ये राज्य करत होता. पण त्या राजाचा मुलगा कंस हा फारच आततायी आणि वाईट होता. त्याने आपल्या वडिलांची सत्ता हिस्कावून घेतली. राजा कंसची एक बहीण होती देवकी, जिचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदाराशी झाला होता. एके दिवशी कंस आपल्या बहिणीला सोडण्यासाठी सासरी जात होता. त्याचवेळी एक आकाशवाणी…

पुढे वाचा

प्रेरणा: यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरणेचा महत्त्वाचा वाटा असतो. प्रेरणा हीच ती शक्ती आहे जी आपल्याला आपल्या ध्येयाकडे नेते. यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे, कारण तीच आपल्याला कठीण प्रसंगातही पुढे जाण्याची ताकद देते. प्रेरणेसाठी आदर्श कसे ठरवावे? प्रत्येकाला आपल्या आयुष्यात आदर्श असावा. तो आदर्श आपल्याला योग्य दिशा दाखवतो आणि आपले विचार सकारात्मक ठेवतो. महात्मा गांधींची अहिंसेची शिकवण,…

पुढे वाचा

साधं, स्वच्छ माणूसपण

गांधी तेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते. वकिलीचं काम करीत होते. ‘महात्मा’ म्हणून जगन्मान्य होण्याच्या फार पूर्वीची ही लहानशी गोष्ट आहे. घरातला संडास साफ करण्यासाठी पहाटे एक भंगी येत असे. तो आफ्रिकन होता. थंडीचे दिवस होते. पहाटे अंगावरची ऊबदार पांघरूणं बाजूला करणं हेदेखील कठीण काम होतं. गांधींच्या मनात विचार आला, ‘इतक्या थंडीत पहाटे येऊन हा भंगी आपला…

पुढे वाचा