मुलाची तपस्या

एका प्राचीन गावात रामू नावाचा एक लहान मुलगा राहायचा. रामू खूप हुशार आणि उत्सुक होता, पण त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता. तो नेहमी खेळायचा, गावात फिरायचा आणि इतर मुलांशी खेळायचा. त्याच्या आईवडिलांनी त्याला अनेकदा सांगितलं की, “रामू, तू अभ्यास करायला पाहिजे, नाहीतर तुझं भविष्य अंधकारमय होईल.” पण रामूने कधीच त्यांच्या शब्दांना गांभीर्याने घेतलं नाही. एके…

पुढे वाचा

श्री राम नवमी कथा (Shree Ram Navami Story)

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. याच दिवशी, त्रेतायुगात, अयोध्या नगरीचे राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णूंचा सातवा अवतार, श्रीराम यांचा जन्म झाला. राजा दशरथ यांना तीन पत्न्या होत्या – कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. पुत्र नसल्यामुळे ते दुःखी होते. आपल्या गुरुंच्या सांगण्यावरून त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला….

पुढे वाचा

बकासुराचा वध

पांडव वनवासात असताना ते काही काळ एक्झात नगरात (एकचक्रा नगरीत) वास्तव्यास होते. एक दिवस त्यांच्या कुटुंबाने पाहिलं की गावात सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. याचं कारण विचारल्यावर, त्यांना समजलं की गावात “बकासुर” नावाचा एक राक्षस आहे. बकासुर फारच बलाढ्य होता. तो गावात येऊन अन्न मागायचा, आणि जो अन्न घेऊन जाईल, त्यालाही खाऊन टाकायचा. म्हणून गावकऱ्यांनी ठरवलं…

पुढे वाचा
Hat

उंदराची टोपी- (Undrachi Topi)

एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके. फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली. शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे…

पुढे वाचा
Kolha Ani draksh

द्राक्षे आणि कोल्हा

एका जंगलात एक कोल्हा राहत होता. एके दिवशी, सकाळी त्या कोल्हाला भूक लागते. तो काहीतरी खाण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला. पण त्याला खायला काहीच मिळत नव्हते. शेवटी त्याला एक द्राक्षांचा मळा दिसला आणि तो द्राक्षांच्या मळ्यात गेला. तिथे सगळीकडे द्राक्षेच द्राक्षे असतात. सगळीकडे द्राक्षांचे घडच घड लटकलेले दिसतात. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते. तो विचार करतो,…

पुढे वाचा

काळ्या गडद रात्रीची चांदणी

एकदा एक छोटा गाव होता, जिथे एक लहानसा मुलगा राहात होता. त्याचे नाव होते आर्यन. आर्यनला चंद्र आणि ताऱ्यांची खूप आवड होती. तो नेहमी रात्री बाहेर जाऊन आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहत असे. त्याला वाटायचं की, तारे त्याला काहीतरी सांगत आहेत. एक रात्री, आर्यनने पाहिलं की चंद्र खूप सुंदर आणि उजळ आहे. त्याने ठरवलं की, तो चंद्राला…

पुढे वाचा

बंडूची ईजार

बंडू हा एका लहानशा खेड्यात राहणारा खोडकर आणि कल्पक मुलगा होता. वयाच्या दहाव्या वर्षी त्याचे उद्योग गावभर प्रसिद्ध होते. कुठं एखाद्याच्या भाजीच्या गाडीत खोडी, कुठं कुत्र्याच्या शेपटीला रंग… अशा अनेक गोष्टींनी तो प्रसिद्ध होता. पण त्याचं एक वैशिष्ट्य होतं – त्याला नवनवीन कल्पना सुचायच्या. काही चांगल्या, तर काही अगदी मूर्खपणाच्या.आई त्याला नेहमी म्हणायची, “बंडू, खोड्याचं…

पुढे वाचा
Mungus

एकनिष्ठ मुंगूस

एका शेतकरी जोडप्याकडे पाळीव मुंगूस होता. एके दिवशी, शेतकरी आणि त्याच्या पत्नीला कामासाठी तातडीने घराबाहेर जावे लागले, आणि म्हणून त्यांनी मुंगूस आपल्या बाळाजवळ सोडले आणि त्याच्याकडून आश्वासन घेतले कि तो बाळाचे चांगले रक्षण करेल. शेतकरी जोडपे बाहेर गेल्यावर एक साप हळूच घरात शिरला आणि बाळावर हल्ला करण्यासाठी पाळण्याजवळ गेला. हुशार मुंगूस बाळाचे रक्षण करण्यासाठी सापाशी…

पुढे वाचा
Gandhi

गरज आणि उधळपट्टी

महात्मा गांधी एकदा अलाहाबादला (आताचे प्रयागराज) काही कार्यक्रमानिमित्त गेले होते. तिथे ते पंडित नेहरूंच्या घरी मुक्कामी होते. सकाळी उठल्यावर त्यांची सकाळची नित्यकर्मे चालु होती. तेव्हाच पंडित नेहरू त्यांच्याशी गप्पा मारायला आले. त्यावेळी एका तांब्यात पाणी घेऊन ते तोंड धुत होते. गप्पा मारता मारता त्यांचे पाणी संपले. त्यांचा चेहरा पडला. नेहरूंना समजले नाही कि अचानक बापूंना काय झाले. त्यांनी विचारले, “काय झाले बापु?”“आज…

पुढे वाचा

आषाढी कार्तिकी एकादशी

हिंदु धर्मात एकादशी हा दिवस फार पवित्र मानतात. एकादशी म्हणजे अकरावा दिवस. हा दिवस भगवान विष्णु यांच्या पूजेचा असतो. त्यादिवशी उपवास, सदाचरण, नामस्मरण असे व्रत केल्याने पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे. हिंदु कालगणनेत चंद्राच्या कलांनुसार दिवस मोजतात. म्हणजे चंद्र कलाकलाने वाढत जाऊन पोर्णिमेपर्यंतचे १५ दिवस, आणि मग कमी होत अमावास्येपर्यंतचे १५ दिवस. त्यामुळे एका…

पुढे वाचा