निर्मळता

गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ…

पुढे वाचा

चले जाव आंदोलन : स्वप्नातून यशाकडे

सातारा जिल्ह्यातील भारत छोडो आंदोलनावर आधारित ही कथा १९४२ च्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर रचलेली आहे. त्या काळी संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या बंधनापासून मुक्तीसाठी झुंजत होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या ‘चले जाव’ (भारत छोडो) आंदोलनाने संपूर्ण देशात आग लावली होती. या चळवळीचा परिणाम म्हणून साताऱ्याच्या खेड गावातही क्रांतीची लाट उठली होती. कथेतील रमा, एक १८ वर्षांची युवती ,…

पुढे वाचा

कोल्हापूरच्या शिर्के कुटुंबाची शौर्यगाथा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातील समाज वेगळ्या अडचणींना सामोरा जात होता. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी अनेक संकटांना तोंड दिले. त्या काळात कधी कधी आप्त, आप्तस्वजन सुद्धा विरोधक बनले. असाच एक प्रसंग म्हणजे गणूजी शिर्के यांचा विश्वासघात. गणूजी शिर्के हे शिवाजी महाराजांचे समधी होते — कारण त्यांच्या मुलीचा विवाह संभाजीराजेंशी झाला होता. त्यामुळे शिर्के कुटुंब हे महाराजांचे…

पुढे वाचा