डॉ. उषा मेहता – आवाज ज्याने स्वातंत्र्याला दिशा दिली

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक थोर पुरुष आणि स्त्रियांनी आपली आयुष्य वेचली. काहींच्या कथा आपण वारंवार ऐकतो, पण काही असेही होते ज्यांनी जरी शांतपणे काम केलं, तरी त्यांचा प्रभाव क्रांतीपेक्षा कमी नव्हता. डॉ. उषा मेहता ही अशीच एक नाव आहे – एक अशी क्रांतिकारी जीने आवाजाच्या माध्यमातून स्वातंत्र्याला दिशा दिली.डॉ. उषा मेहता यांचा जन्म २५ मार्च १९२०…

पुढे वाचा
aati

आति तिथे माती

एक गावात एक भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे.त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर  पाणी पिऊन जगायचं.भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता.देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला ‘तुला काय हवे ते मग’भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा…

पुढे वाचा
gayjx

गार्गी आणि जादुई वीणा

गार्गी नावाची एक लहानशी मुलगी होती. तिला संगीत खूप आवडायचं. पण तिच्याकडे वाद्य नव्हतं. ती झाडाच्या फांदीवर तार बांधून त्यावर वीणा वाजवत असते. तिच्या वाजवण्याचा आवाज मात्र खूप विचित्र असायचा. एके दिवशी जंगलात फिरताना गार्गीला एक चमकदार वीणा सापडली. ती वीणा घरी घेऊन आली आणि वाजवायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या वीणेचा सूर मधुर होता!…

पुढे वाचा

भारत – माझा देश, माझा अभिमान

पृष्ठ १ – भारताची ओळखभारत – एक प्राचीन संस्कृतीचा, विविधतेचा आणि समृद्धतेचा देश. जगातला सातवा सर्वात मोठा देश आणि लोकसंख्येनं पहिला. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते कन्याकुमारीच्या शांत किनाऱ्यांपर्यंत भारताचं सौंदर्य अपार आहे.“सारे जहां से अच्छा, हिन्दोस्तां हमारा” हे शब्द फक्त गाणं नसून आपल्या देशाचं प्रेम आणि गौरव व्यक्त करतात. भारताला “सोने की चिड़ीया” म्हणून ओळखलं…

पुढे वाचा

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते हे बोधवाक्य आहे भारत सरकारचे! चलनी नोटांवरही आपण हे बोधवाक्य  पाहतो. आपल्या पासपोर्टवर, रेशनकार्डावर, आधारकार्डावरही राष्ट्रमुद्रेखाली तुम्ही हे वाक्य पाहिले असेल. ‘सत्यमेव जयते’ यात सत्यम् + एव हा संधी आहे आणि जयते हे क्रियापद आहे. याचा अर्थ आहे “सत्याचाच विजय होतो – Truth alone triumphs.”  भारत सरकारची जी राजमुद्रा आहे, त्यात उत्तर प्रदेशातील…

पुढे वाचा
goddddd

देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच

बिरबलाची देवावर खुप श्रद्धा होती. त्याचा असा ठाम विश्वास होता कि देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच. आणि काहीही झालं, अगदी एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तरी तो “देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच” असं म्हणुन शांत राहायचा.  अकबर आणि त्याच्या दरबारातल्या सर्वांनी हे वाक्य बिरबलाकडुन खुपदा ऐकलं होतं. एक दिवस एक सरदार दरबारात येऊन…

पुढे वाचा
Lion And Rabbit

मूर्ख सिंह आणि हुशार ससा

एकदा एक लोभी सिंह होता. हा सिंह प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत होता. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राणी सिंहाला खूप घाबरत होता. एके दिवशी, त्यांनी ठरवले की प्रत्येक प्राणी दररोज सिंहाकडे, त्याची शिकार म्हणून जाईल. सिंहाने ते मान्य केले. जेव्हा सशाची पाळी आली तेव्हा त्यांनी शहाण्या सश्याला पाठवायचे ठरवले. तो हळूहळू प्रवास करत सूर्यास्तापूर्वी सिंहाच्या…

पुढे वाचा
Gandhi

गरज आणि उधळपट्टी

महात्मा गांधी एकदा अलाहाबादला (आताचे प्रयागराज) काही कार्यक्रमानिमित्त गेले होते. तिथे ते पंडित नेहरूंच्या घरी मुक्कामी होते. सकाळी उठल्यावर त्यांची सकाळची नित्यकर्मे चालु होती. तेव्हाच पंडित नेहरू त्यांच्याशी गप्पा मारायला आले. त्यावेळी एका तांब्यात पाणी घेऊन ते तोंड धुत होते. गप्पा मारता मारता त्यांचे पाणी संपले. त्यांचा चेहरा पडला. नेहरूंना समजले नाही कि अचानक बापूंना काय झाले. त्यांनी विचारले, “काय झाले बापु?”“आज…

पुढे वाचा

अर्जुनाची परीक्षा

महाभारतामध्ये अर्जुन हे एक प्रमुख पात्र आहे. तो पांडवांपैकी एक होता आणि धनुर्विद्येतील अत्युत्तम तज्ञ होता. त्याची कथा महाभारतातील अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये गुंफलेली आहे. अर्जुनाचे जीवन शौर्य, कर्तव्य आणि त्याच्या नैतिकतेचे प्रतीक आहे. अर्जुनाची सर्वात महत्त्वाची परीक्षा कुरुक्षेत्राच्या युद्धात झाली. युद्धाच्या प्रारंभात भगवान श्री कृष्ण त्याला गीतेची उपदेश देतात. अर्जुन युद्धाला तयार होत नाही कारण…

पुढे वाचा

आईच्या हाकेसाठी थांबलेली बस

एका लहानशा खेड्यात अनिकेत नावाचा एक मुलगा राहत होता. तो शाळेत हुशार होता, पण त्याच्या घरात परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याचे वडील वयात येण्याआधीच गेले होते, आणि आई मोलमजुरी करून त्याला शिकवत होती. सकाळी चारला उठून ती शेती, घरी काम, मग गावातली स्वच्छता – असं सारं काही करत होती. पण तिचा एकच ध्यास होता –…

पुढे वाचा