दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

एका जंगलात  एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.  गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती…

पुढे वाचा

वीर सावरकर – स्वातंत्र्याचा युगपुरुष

🔷 प्रस्तावना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर — एक अशा युगपुरुषाचं नाव, ज्यांनी फक्त विचारांनी नाही तर क्रांतीने, लेखणीने, आणि साहसाने भारतमातेच्या स्वातंत्र्याचा मार्ग खुला केला. ते कवी होते, लेखक होते, विचारवंत होते, पण त्याहूनही आधी, ते होते भारतमातेचे सुपुत्र. त्यांच्या जीवनकहाणीचा प्रत्येक क्षण, राष्ट्रभक्तीचा इतिहास आहे. 🔷 बालपण आणि शिक्षण विनायक सावरकरांचा जन्म २८ मे…

पुढे वाचा

टोपीवाला आणि माकडे

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो…

पुढे वाचा

लहान बीजाचं मोठं स्वप्न

एका सुंदर बागेत एक छोटेसे बीज होते. ते रोज आकाशाकडे पाहायचे आणि मोठ्या झाडांसारखं होण्याचं स्वप्न बघायचं. पण वारा हसून म्हणाला, “तू खूपच छोटा आहेस!” आणि पाऊस कुजबुजला, “तू कधीच झाड होऊ शकत नाहीस!” पण त्या बीजाने हार मानली नाही. त्याने उन्हाची ऊब घेतली, पावसाचे थेंब प्यायले आणि जमिनीतून वर येण्याचा प्रयत्न करत राहिला. दिवस…

पुढे वाचा
Mangalagaur

मंगळागौर

आटपाट नगर होतं. नगरात एक वाणी राहत होता. त्यांना अपत्य नव्हतं. त्याच्या घरी रोज एक गोसावी भिक्षा मागण्याकरता येत असे. पण भिक्षा घालायला वाण्याची बायको समोर गेलो कि “मी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही” असे म्हणुन निघुन जात असे. वाण्याची बायको दुःखी होत असे. तिने आपल्या नवऱ्याला हा रोजचा प्रकार सांगितला. नवऱ्याने तिला गोसावी येण्याच्या वेळेला…

पुढे वाचा

सिंहाचे  कातडे पांघरलेले गाढव

 एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या  प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.           एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत…

पुढे वाचा

सहनशीलतेचे महत्त्व:

एका छोटेसे गाव होते. त्या गावात एक गरीब पण कणखर व्यक्ती राहत होती. तिचं नाव शारदा होतं. शारदा रोज गावातील इतर लोकांच्या मदतीसाठी काम करत असे. तिला कुठेही मागे लागण्याची किंवा तडजोड करण्याची भावना नाही होती. तिचं जीवन एकदम साधं आणि सन्मानाने जळत होतं. पण एक गोष्ट होती – शारदा खूप सहनशील होती. एक दिवस…

पुढे वाचा

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धन्या एक तो मराठीधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठीएवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामानात दंगते मराठीआमुच्या रगारगात रंगते मराठीआमुच्या उराउरात स्पंदते मराठीआमुच्या नसानसात नाचते मराठी

पुढे वाचा
kalidas

कविकुलगुरू कालिदास

भारतात प्राचीन काळापासून अनेक कवी होऊन गेले. वाल्मिकींनी रामायण आणि व्यासांनी महाभारत हे काव्याच्याच स्वरूपात लिहिलं आहे. कालिदास हा याच परंपरेतला एक सर्वश्रेष्ठ संस्कृत भाषक कवी आणि नाटककार होता. कालिदासाला कविराज, कविकुलगुरू असे आदराने म्हटले जाते. त्याच्यानंतर होऊन गेलेल्या दिग्गज संस्कृत कवी मंडळींनीच त्याला हि उपमा बहाल केली आहे. आपल्याच क्षेत्रातल्या लोकांकडून आदर आणि सन्मान कमावणारे…

पुढे वाचा
Lakudtodya

लाकूडतोड्याची कुऱ्हाड

एक होता लाकूडतोड्या. तो अतिशय गरीब होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडुन आणायचा आणि ते विकुन आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवायचा.  एक दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडासाठी खुप वेळ उन्हात फिरावं लागलं, पण फारसं लाकुड मिळालं नाही. उन्हात फिरल्यामुळे त्याला तहानही लागली. तो एका विहिरीजवळ गेला आणि तिथुन पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कुऱ्हाड…

पुढे वाचा