kolha

कोल्ह्याला द्राक्षे आंबट

एका कोल्ह्याला भुक लागली होती. तेव्हा अन्न शोधत फिरत असताना त्याला एक द्राक्षाचा वेल दिसला. द्राक्षांचे बहारदार घड त्या वेलीला लटकलेले पाहुन कोळ्याच्या तोंडाला पाणी सुटले.  तो त्या वेलीखाली गेला आणि द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो वेल कोल्ह्याच्या मानाने बराच उंच होता. त्याला बऱ्याच उड्या मारूनही द्राक्षे काढता आली नाहीत. शेवटी निराश होऊन कोल्हा उपाशी पोटीच…

पुढे वाचा

“शाळेचा पहिला दिवस”

तो माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. मी माझा नवा गणवेश घालून, पाठीवर दप्तर अडकवून आईचा हात धरून चालले होते. “आई, आता मी मोठी झालेय,” मी म्हणाले. “सोड माझा हात, बघ मी एकटीच जाते.” शाळेचं मोठं फाटक दिसू लागलं. तिथे कितीतरी मुला-मुलींची गर्दी होती. काहीजण रडत होते, तर काहीजण हसत-खेळत होते. आईने माझा हात आणखी घट्ट…

पुढे वाचा

चांद्रयान-३’चा अभिमान

‘चांद्रयान-३’ हा आज आपल्या अभिमानाचा विषय आहे. ‘चांद्रयान-३’ या मोहिमेतून आपण काय साध्य केले आहे ते आपल्याला समजावून सांगत आहेत,  पद्मश्री (१९९८),  पद्मविभूषण (१९९९), पद्मभूषण (२००९) अशा तीन पद्म सन्मानांचे मानकरी असलेले नामवंत शास्त्रज्ञ आणि आपल्या मासिकाचे सल्लागार डॉ. अनिल काकोडकर!   ‘चांद्रयान-३’च्या चंद्रावरील सफल अवतरणाने आपण सर्व भारतीय एक वेगळाच अभिमान अनुभवत आहोत. भारतीय अंतराळ…

पुढे वाचा
Hushar Shetkari

हुशार शेतकरी

एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता. त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होती. शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई. वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत कारण वाघाला शेळी खाईल याची त्याला भीती वाटते. एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो….

पुढे वाचा

श्री गणेश जन्माची कहाणी

भगवान शिव आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहायचे आणि ते त्यांचे निवासस्थान होते. बहुतेक वेळा, शिव इतर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी बाहेर असायचे तर पार्वती पर्वतावर एकटी असायची.एके दिवशी, अशाच एका प्रसंगी, पार्वतीला स्नान करायला जावे लागले आणि तिला कोणीही त्रास देऊ इच्छित नव्हते. पार्वतीने हळदीपासून एका मुलाची मूर्ती बनवली आणि त्यात जीवन फुंकले. तिने बाळाला…

पुढे वाचा

कावळा आणि साप

एका जंगलात एक जुने वडाचे झाड होते. त्या झाडावर एक कावळा आणि कावळीचे जोडपे घर करून राहत होते. त्याच झाडाच्या मुळाशी एक दुष्ट साप येऊन राहायला लागला. प्रत्येक वर्षी पावसाळा आल्यावर कावळीण अंडे द्यायची आणि दुष्ट साप ते पूर्ण अंडे खाऊन टाकायचा. एकदा कावळा आणि कावळीण चार खाऊन घरे परतत होते तेव्हा त्यांनी त्या दुष्ट…

पुढे वाचा
Fish

तीन माशांची कथा

एका सरोवरात तीन मासे होते, ते तिघेही खूप चांगले मित्र होते. पहिला मासा खूप हुशार होता, दुसऱ्याला अडचणीतून मार्ग कसा काढायचा हे माहित होते आणि तिसरा अट्टल होता, त्याला बदल आवडत नसत. पहिल्या माशाने मच्छीमाऱ्यांचे संभाषण ऐकले. ते दुसऱ्या दिवशी परत येऊन तलावात मासेमारी करणार होते. धोक्याची जाणीव करून त्याने आपल्या मित्रांना तलावातून बाहेर जाण्याचा…

पुढे वाचा

चंद्रशेखर आझाद यांचा शौर्यशाली जीवनपट

बनारसला संस्कृतचे अध्ययन करीत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच चंद्रशेखर आझाद यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले, तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची अमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला आणि अहिंसेवरील त्यांचा विश्‍वास पार उडाला. पुढे ब्रिटीश अधिकारी साँडर्सचा बळी…

पुढे वाचा

रानी झाशीची गाथा: लक्ष्मीबाई

19व्या शतकात, भारतात ब्रिटिश साम्राज्याचा प्रभाव वाढत होता. या काळात, झाशीच्या राणी लक्ष्मीबाईने आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी एक अद्वितीय लढा दिला. राणी लक्ष्मीबाई एक साहसी, बुद्धिमान आणि धाडसी महिला होती. लक्ष्मीबाईचा जन्म 1828 मध्ये झाला. तिचे लग्न झाशीच्या राजा गंगाधर राव यांच्याशी झाले. राजा गंगाधर राव यांचे निधन झाल्यावर, ब्रिटिशांनी झाशीवर दावा केला, कारण त्यांना…

पुढे वाचा

गाढव आणि टोळ

एकदा एका गाढवाने टोळाचे गाणे ऐकले. त्याचे गाणे ऐकुन गाढवाला स्वतःलासुद्धा गावे असे वाटायला लागले.त्याने त्याच्या भसाड्या आवाजात सुर आळवणे सुरु करताच बाकी प्राण्यांनी त्याला थांबवले. गाढव निराश झाला.त्याने टोळाला विचारले कि तु इतका छान कसा गातोस? तु काय खातोस ज्याने तुला एवढं छान गाता येतं?टोळ म्हणाला मी फक्त दवबिंदुच पितो. बाकी काही खात नाही….

पुढे वाचा