माकड आणि मगर

एकदा एका जंगलात, नदीच्या काठावर असलेल्या जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होते. त्याच जंगलात एक मगर आणि त्याची बायको राहत होती. एके दिवशी मगर नदीच्या काठावर येऊन झाडाखाली विसावला. दयाळू माकडाने त्याला काही जांभळे दिली. मगर दुसऱ्या दिवशी आणखी जांभळांसाठी परत आला, कारण त्याला जांभळे खूप आवडली होती. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे मगर आणि…

पुढे वाचा

दांडी यात्रा: मिठाचा सत्याग्रह

१९३० सालचा मार्च महिना होता. भारतावर ब्रिटिश सत्तेचे वर्चस्व होते, आणि सामान्य लोकांवर अन्यायकारक कर लादले जात होते. त्यापैकी एक कर होता मिठाच्या उत्पादनावरचा कर, ज्यामुळे भारतीयांना स्वतःच्या देशात मीठ तयार करण्याचा अधिकार नव्हता. मीठ, जे प्रत्येकाच्या जीवनासाठी आवश्यक होते, त्यासाठीही ब्रिटिशांना कर भरावा लागत होता. याला आव्हान देण्यासाठी महात्मा गांधींनी एक शांततामय आंदोलन करण्याचा…

पुढे वाचा
shetkari ani karkocha

शेतकरी आणि करकोचा

एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते.  त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला.  शेतकरी आल्यावर त्या करकोच्याने त्याला विनंती केली कि मी काही तुझं पीक चोरून खायला आलो नव्हतो आणि मी एकही दाना खाल्ला नाही, पण तरी इथे जाळ्यात अडकलो आहे.  शेतकरी म्हणाला “तू म्हणतोस तसा तू…

पुढे वाचा
vishnu

श्रीविष्णूची कहाणी

काशीपूर नगरात सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी. बावन आड. तिथं एक ब्राह्मण तप करीत आहे. सकाळी स्नान-संध्या करून विभूती लावून तिबोटी लंगोटी घालतो, खांद्यावर कुऱ्हाड घेऊन वनात जातो आणि फळं आणतो. त्यांचा उत्तम पाक करतो. त्याचे पाच भाग करतो. देवाला, अतिथीला, ब्राह्मणाला, गायीला एकेक भाग देतो, उरलं सुरलं आपण खातो. असं करता-करता तो जटाधारी तपस्वीच बनला….

पुढे वाचा
Basariwala

बासरीवाला आणि गावकरी

एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर.त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही.ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या उंदराचा बंदोबस्त करतो. तुम्ही मला त्या…

पुढे वाचा
pangd

गार्गी आणि बोलकुथा पोपट

गार्गी नावाची एक जिज्ञासू मुलगी होती. तिला आपल्या घरातल्या मोठ्या पिंजऱ्यात राहणाऱ्या हिरव्या पोपटावर खूप प्रेम होते. पण या पोपटाला एकच अडचण होती – तो बोलत नव्हता! एके दिवशी गार्गी पोपटाजवळ उभी राहून म्हणाली, “पोपटराजा, काय बोलत नाहीस? मला तुझ्याशी गप्पा मारायची आहे!” पोपटाने डोळे झाडले पण काही बोलला नाही. गार्गीला खूप राग आला. तिने…

पुढे वाचा

कावळ्याची युक्ती

एका जंगलात एक कावळा राहत होता. त्याला खूप तहान लागली होती, पण त्याला कुठेही पाणी दिसत नव्हते. तो उडत उडत एका गावाला पोहोचला. तिथे त्याला एक मातीचं मोठं भांडं दिसलं. कावळा त्या भांड्याजवळ गेला आणि त्याने पाहिलं, तर त्यात थोडंसं पाणी होतं, पण त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. कावळा निराश झाला, पण त्याने हार मानली…

पुढे वाचा

वाघ आणि ससा

एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. जंगलातील सर्व प्राणी खूप घाबरले होते. ते म्हणू लागले, “जर वाघ अशाच प्रकारे दररोज कोणालातरी खाणार असेल, तर लवकरच संपूर्ण जंगलातील…

पुढे वाचा

मोहीम फत्ते!

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की सर्व भारतीयांचा ऊर भरून येतो. कर्तृत्व, दूरदृष्टी, धोरणीपणा आणि चातुर्य या चतुःसूत्रीवर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि वाढवले. महाराजांच्या काळात एकाच वेळी डच, इंग्रज, मोगल हे लोक भारत पादाक्रांत करायला भारतात तळ ठोकून होते; तर पारशी आणि पठाण एक बाजारपेठ म्हणून आर्थिक सत्ता हाती घेऊ पाहत होते….

पुढे वाचा
devi

प्रमाणिक लाकुडतोड्या – (Pramanik Lakudtodya)

ऐका गावात एक रघुवंशी लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो सकाळी लाकुडतोड्ण्यासाठी नदीजवळ एक मोठ झाड होते तेथे गेला. झाड तोडत असतानाच त्याची अचनक कुराड पाण्यात पडते. रघुवंशीकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो. सारीतादेवी अदृश्य होते. नदीतून परत येते तेव्हा तिच्या हातात सोन्यची कुऱ्हाड असते.ती रघुवंशीला दाखवते. रघुवंशी नम्रपणे म्हणतो देवी,…

पुढे वाचा