बाजी प्रभू देशपांडे

बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले. बाजीप्रभूंचा जन्म चांद्रसेनीय कायस्थ प्रभू परिवारामध्ये झाला. जीवन बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे…

पुढे वाचा

सहनशीलतेचे महत्त्व:

एका छोटेसे गाव होते. त्या गावात एक गरीब पण कणखर व्यक्ती राहत होती. तिचं नाव शारदा होतं. शारदा रोज गावातील इतर लोकांच्या मदतीसाठी काम करत असे. तिला कुठेही मागे लागण्याची किंवा तडजोड करण्याची भावना नाही होती. तिचं जीवन एकदम साधं आणि सन्मानाने जळत होतं. पण एक गोष्ट होती – शारदा खूप सहनशील होती. एक दिवस…

पुढे वाचा

धाडसी सोनू आणि जंगलातील रहस्य

एका खेडेगावात सोनू नावाचा खूप हुशार आणि धाडसी मुलगा राहत होता. तो नेहमी जंगलात फिरायला जायचा. त्याला निसर्ग खूप आवडायचा – पक्षांचे आवाज, वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी, आणि झाडांची सळसळती पाने. एके दिवशी, गावात एक विचित्र अफवा पसरली – “जंगलात एका गुहेत एक जुना खजिना लपलेला आहे!” काहींनी सांगितलं की तिथे एक अदृश्य रक्षक आहे, जो…

पुढे वाचा
gayjx

गार्गी आणि जादुई वीणा

गार्गी नावाची एक लहानशी मुलगी होती. तिला संगीत खूप आवडायचं. पण तिच्याकडे वाद्य नव्हतं. ती झाडाच्या फांदीवर तार बांधून त्यावर वीणा वाजवत असते. तिच्या वाजवण्याचा आवाज मात्र खूप विचित्र असायचा. एके दिवशी जंगलात फिरताना गार्गीला एक चमकदार वीणा सापडली. ती वीणा घरी घेऊन आली आणि वाजवायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या वीणेचा सूर मधुर होता!…

पुढे वाचा

पानिपतचे तिसरे युद्ध (1761)

पानिपतचे तिसरे युद्ध हे मराठा साम्राज्य आणि अफगाणी सरदार अहमदशहा अब्दाली यांच्या सैन्यादरम्यान 14 जानेवारी 1761 रोजी झाले. हे युद्ध भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भयावह लढायांपैकी एक मानले जाते. पार्श्वभूमी:18व्या शतकात मराठा साम्राज्य भारतातील प्रमुख शक्ती बनले होते. त्यांनी दिल्लीवर आपला प्रभाव प्रस्थापित केला होता.अफगाणिस्तानातील अहमदशहा अब्दालीने भारतातील संपत्ती लुटण्यासाठी अनेक वेळा हल्ले केले….

पुढे वाचा

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आपल्याकडे दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होतो. आणि दरवर्षी आपण भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मदिवशी हा शिक्षक दिन साजरा होतो याची उजळणी करतो.  त्यांनी भूषविलेल्या पदांपलीकडे आपल्याला त्यांची माहिती नसते. काही जण असा समज करून घेतात कि या पदावर पोहोचण्याआधी ते एखादे शिक्षक असतील म्हणुन असं…

पुढे वाचा

ध्रुव एक तारा

प्राचीन काळी उत्तर पदेशात उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याच्या दोन राण्या होत्या — सुरूची आणि सुनिती. सुरूची ही राजाची लाडकी राणी होती, त्यामुळे राजा तिच्यावर अधिक प्रेम करायचा. सुनिती ही शांत, सुशील पण दुर्लक्षित राणी होती. तिच्या पोटी ध्रुव नावाचा एक मुलगा झाला होता. एक दिवस ध्रुव बाळ राजवाड्यात खेळत असताना त्याला आपल्या वडिलांच्या…

पुढे वाचा

🎈गाढव आणि दवबिंदू

एकदा एक गाढव त्याच्याच नादात चालत होते. ते खूप उदास होते. सगळे प्राणी त्याच्या आवाजाची थट्टा करत होते. त्याला वाटत होते की, आपला आवाज मधूर व्हावा. तेवढ्यात रस्त्याने चालता चालता त्याच्या कानावर एक मधूर स्वर आला. तो त्या गोड आवाजाच्या दिशेने पाठलाग करत करत एका नाकतोड्याजवळ पोहचला. नाकतोडा एका पानावर बसून गाणं गुणगुणत होता. तो…

पुढे वाचा

बेडूक आणि बैल

फार जुनी गोष्ट आहे. एका जंगलात एक तलाव होते, या तलावात बरेच बेडूक राहायचे .त्या मध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलां समवेत राहतं होता. ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती.तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे .त्यांना…

पुढे वाचा
Hushar Shetkari

हुशार शेतकरी

एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता. त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होती. शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई. वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत कारण वाघाला शेळी खाईल याची त्याला भीती वाटते. एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो….

पुढे वाचा