Guru Purnima

गुरुपौर्णिमा

आषाढ महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणुन साजरे केले जाते. आपल्या संस्कृतीत गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला जे काही मिळतं त्याबद्दल कृतज्ञ असावं हा आपल्याला सतत दिली जाणारी शिकवण आहे. त्यामुळेच दिवसा प्रकाश आणि उष्णता देणारा सूर्य, रात्री प्रकाश आणि शीतलता देणारा चंद्र, पाणी देणाऱ्या नद्या आणि समुद्र, राहायला जागा देणारी भूमी अशा अनेक गोष्टींना…

पुढे वाचा

जिवलग मित्र आणि जादूचा झोका

एकदा जंगलात तीन जिवलग मित्र राहत होते – गोट्या ससा, भोला अस्वल, आणि टिटवी पक्षी. तिघं रोज एकत्र खेळायला, गप्पा मारायला आणि नवीन काहीतरी शोधायला निघायचे. एका संध्याकाळी खेळता खेळता त्यांना एका जुन्या झाडाच्या फांदीवर एक मोठा झोका लटकलेला दिसला. झोका चमकत होता आणि त्याच्यावर एक छोटीशी पाटी होती: “हा झोका खास जादूचा आहे –…

पुढे वाचा

टोपीवाला आणि माकड गोष्ट

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो…

पुढे वाचा
Kolha

कोल्हा आणि करकोचा

एकदा कोल्ह्याने करकोच्याला आपल्या घरी जेवायला बोलावले. खरं तर कोल्ह्याचा करकोच्याची चेष्टा करायचा करण्याचा उद्देश होता. करकोचा एक पक्षी असतो. करकोच्याची चोच फार लांब असते.  करकोचा कोल्ह्याच्या घरी आला. कोल्ह्याने जाणुनबुजुन खीर केली आणि ती उथळ भांड्यात वाढली. करकोच्याला आपल्या चोचीने त्या उथळ भांड्यातुन खाता आले नाही. कोल्ह्याने त्याची मजा बघत आपली खीर संपवली. मग “अरे तुला आज विशेष भूक नाहीये…

पुढे वाचा

त्या होत्या म्हणून…

‘वयम्’ मित्रांनो, एखाद्या महिलेला जाळण्याचा प्रयत्न करणे, ही झाली विकृती. मुली-महिलांचा अपमान होईल असे बोलणे, ही झाली हीन-वृत्ती आणि महिलांना लष्करातही न डावलता, सुसंधी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही संस्कृती! या तिन्ही प्रकारांतील बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचून आपण अस्वस्थ होतो. महिलांना कमी लेखणारी कृती बघून आपण खजील होतो; आणि मुलींच्या, महिलांच्या…

पुढे वाचा

संत ज्ञानेश्वर आणि चांगदेवाचा अहंकार

चांगदेव हे एक सिद्ध योगी होते. त्यांनी १४०० वर्षे कठोर तपश्चर्या केली होती आणि विविध सिद्धी प्राप्त केल्या होत्या. मात्र, त्यांना आपल्याला ज्ञानाची गरज नाही, असे वाटत असे. त्यांच्या अहंकारामुळे ते इतर साधू-संतांवर प्रभाव टाकत आणि स्वतःला श्रेष्ठ मानत. एका वेळी, चांगदेवांना संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची कीर्ती कानी पडली. ज्ञानेश्वर अत्यंत कमी वयात आध्यात्मिक…

पुढे वाचा

बिरबलाची खिचडी

थंडीचे दिवस होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक अजब घोषणा केली. त्याच्या राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर कुणी उभा राहिल्यास त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील, अशी दवंडी पिटवली जाते. ती ऐकून एक गरीब माणूस ते साहस करायला तयार होतो.तो रात्रभर त्या जलकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर येतो, तेव्हाही तो आपल्या जागेवर उभा असतो. पण अकबराची…

पुढे वाचा

झाडावरची फुलं

एका छोट्या गावात एक फार जुने आणि मोठे झाड होते. त्या झाडावर अनेक प्रकारची सुंदर फुलं येत. हे झाड गावाच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व गावकरी त्याच्या सावलीत बसायला, गप्पा मारायला आणि आराम करायला येत. झाडावरची फुलं इतकी सुंदर आणि रंगीत होती की, त्यांचा सुगंध दूरवर पसरत असे. गावात एक छोटा मुलगा होता, त्याचे नाव चिंटू. चिंटू…

पुढे वाचा
mouse

सिंहाचा जावई – ( Sinhacha Jawai )

एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, “तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.’ सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, “महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?’ यावर सिंह म्हणाला, “अरे नाही…

पुढे वाचा

चांगला माणूस व वाईट माणूस

एका त्यामध्ये दोन व्यक्ती राहत होते. चांगल्या चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा दृष्ट म्हणून ओळखला जायचा. चांगला माणूस तो रोज देवाचे मंदिरात जाऊन देवा लावणे पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता. व तो वाईट माणूस चांगल्या माणसाने लावलेले दिवे भिजून टाकायचा व दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर…

पुढे वाचा