snehal indulkar

दांडी यात्रा: मिठाचा सत्याग्रह

१९३० सालचा मार्च महिना होता. भारतावर ब्रिटिश सत्तेचे वर्चस्व होते, आणि सामान्य लोकांवर अन्यायकारक कर लादले जात होते. त्यापैकी एक कर होता मिठाच्या उत्पादनावरचा कर, ज्यामुळे भारतीयांना स्वतःच्या देशात मीठ तयार करण्याचा अधिकार नव्हता. मीठ, जे प्रत्येकाच्या जीवनासाठी आवश्यक होते, त्यासाठीही ब्रिटिशांना कर भरावा लागत होता. याला आव्हान देण्यासाठी महात्मा गांधींनी एक शांततामय आंदोलन करण्याचा…

पुढे वाचा

चवदार तळ्याचा रणसंग्राम: समतेसाठीचा लढा

महाडच्या शांत गावात चवदार तळे हे पाण्याचा मुख्य स्रोत होते. जरी ते सार्वजनिक तलाव होते, तरीही अस्पृश्य समाजाला तळ्यातून पाणी घेण्यास बंदी होती. उच्चवर्णीयांच्या व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठीही अपमान आणि अन्याय सहन करावा लागत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एका शांत परंतु दृढनिश्चयी नेत्याने, या अन्यायाला आव्हान देण्याचा निर्धार केला. बाबासाहेबांनी महाड येथे एका मोठ्या सभेचे…

पुढे वाचा

प्रतापगडाची लढाई: शिवाजी महाराज विरुद्ध अफझल खान

प्रतापगडाची लढाई ही मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक निर्णायक घटना आहे. अफझल खान हा बीजापूरचा एक प्रभावी सेनापती होता, जो शिवाजी महाराजांना पराभूत करून स्वराज्य संपवण्याच्या हेतूने निघाला होता. परंतु, शिवाजी महाराजांच्या चातुर्याने व शौर्याने ही लढाई मराठ्यांच्या विजयाचा महत्त्वाचा टप्पा ठरली. घटना: अफझल खानने आपल्या प्रचंड सैन्यासह शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्याचा निर्धार केला होता. तो…

पुढे वाचा

पानिपतचे तिसरे युद्ध (1761)

पानिपतचे तिसरे युद्ध हे मराठा साम्राज्य आणि अफगाणी सरदार अहमदशहा अब्दाली यांच्या सैन्यादरम्यान 14 जानेवारी 1761 रोजी झाले. हे युद्ध भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भयावह लढायांपैकी एक मानले जाते. पार्श्वभूमी:18व्या शतकात मराठा साम्राज्य भारतातील प्रमुख शक्ती बनले होते. त्यांनी दिल्लीवर आपला प्रभाव प्रस्थापित केला होता.अफगाणिस्तानातील अहमदशहा अब्दालीने भारतातील संपत्ती लुटण्यासाठी अनेक वेळा हल्ले केले….

पुढे वाचा

खोडकर मेंढपाळ

एका खेड्यात एक छोटा मेंढपाळ राहत होता. त्याला मजा करायला खूप आवडायचे. एके दिवशी त्याला गावकऱ्यांना फसवायची कल्पना सुचली. तो ओरडला, “सिंह आला! सिंह आला! माझ्या मेंढ्या खाण्यासाठी आला आहे!” गावकऱ्यांनी त्याचा आवाज ऐकला आणि मदतीसाठी धावत आले. पण त्यांनी पाहिले की तिथे सिंह नव्हता. मेंढपाळ मोठ्याने हसत म्हणाला, “मी फक्त मजा करत होतो!” गावकऱ्यांना…

पुढे वाचा

संत ज्ञानेश्वर आणि चांगदेवाचा अहंकार

चांगदेव हे एक सिद्ध योगी होते. त्यांनी १४०० वर्षे कठोर तपश्चर्या केली होती आणि विविध सिद्धी प्राप्त केल्या होत्या. मात्र, त्यांना आपल्याला ज्ञानाची गरज नाही, असे वाटत असे. त्यांच्या अहंकारामुळे ते इतर साधू-संतांवर प्रभाव टाकत आणि स्वतःला श्रेष्ठ मानत. एका वेळी, चांगदेवांना संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची कीर्ती कानी पडली. ज्ञानेश्वर अत्यंत कमी वयात आध्यात्मिक…

पुढे वाचा

बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड

१६६० साली शिवाजी महाराज पन्हाळगडावर मोगलांच्या वेढ्यात अडकले होते. महाराजांना सुरक्षित पळवून नेण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पावनखिंडीत मोगल सैन्याला रोखून धरण्याची जबाबदारी घेतली. शिवाजी महाराजांनी अंधारात पन्हाळगड सोडला आणि विशाळगडाकडे निघाले. मोगल सैन्याने पाठलाग केला, पण पावनखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या ३०० मावळ्यांसह त्यांना अडवलं. मोगल सैन्य खूप मोठं होतं, पण बाजीप्रभूंनी आपल्या तलवारीच्या…

पुढे वाचा

तानाजी मालुसरे आणि सिंहगडाचा लढा

तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि निष्ठावंत शूरवीर होते. कोंढाणा ( आताचा सिंहगड) हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचे काम तानाजींवर सोपवले. १६७० साली मोगल सैन्याच्या ताब्यात असलेला कोंढाणा किल्ला (सिंहगड) परत मिळवणे शिवाजी महाराजांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. कोंढाण्याला परत मिळवल्याशिवाय पुणे आणि आसपासचा प्रदेश स्वराज्याच्या नियंत्रणाखाली येणे शक्य…

पुढे वाचा

कोरड्या विहिरीला पाणी

महाराजांना तहान लागली होती.त्यांना समोरच्या एका शेतात एक शेतकरी दिसला.त्यांनी शेतकऱ्याला पाणी मागितले. “बाबा रे, फार तहान लागली आहे. पाणी देतोस का जरा? जलदानाचे पुण्य होईल.”शेतकऱ्याने स्वतःसाठी काम करताना पाणी लागेल म्हणुन घरून एक कळशी भरून पाणी सोबत आणले होते. शेतकरी महाराजांना ओळखत नव्हता. महाराज दिगंबर अवस्थेत (म्हणजे एकही कपडा न घालता) फिरत असत.महाराजांकडे पाहुन…

पुढे वाचा

कष्टाचे फळ

एक गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना  कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर  मजा करायचे. त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांच्या संसार कसा चालणार ? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचवते व…

पुढे वाचा