sejal

Mangalagaur

मंगळागौर

आटपाट नगर होतं. नगरात एक वाणी राहत होता. त्यांना अपत्य नव्हतं. त्याच्या घरी रोज एक गोसावी भिक्षा मागण्याकरता येत असे. पण भिक्षा घालायला वाण्याची बायको समोर गेलो कि “मी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही” असे म्हणुन निघुन जात असे. वाण्याची बायको दुःखी होत असे. तिने आपल्या नवऱ्याला हा रोजचा प्रकार सांगितला. नवऱ्याने तिला गोसावी येण्याच्या वेळेला…

पुढे वाचा
Ved

रेड्याच्या मुखी वेद

आळंदीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी प्रायश्चित करण्यासाठी आपला जीव दिला.त्यांच्या मुलांना त्यांची आपली मुंज व्हावी आणि समाजाने आपल्याला स्वीकारावे ही इच्छा माहीत होती, त्यासाठीच त्यांनी जीव दिला होता.त्यांनी आळंदीच्या ब्राह्मणांना पुन्हा आमची मुंज लावुन द्या अशी विनंती केली.आता आळंदीच्या लोकांकडे काही उत्तर नव्हते. विठ्ठलपंत बैठकीतले म्हणणे एवढे गांभीर्याने घेऊन जीव देतील असे त्यांना वाटले…

पुढे वाचा
Prayashchit

निष्पापांचे प्रायश्चित्त

विठ्ठलपंतांची मुले मोठी होत होती. निवृत्तीनाथ दहा वर्षांचे आणि ज्ञानेश्वर आठ वर्षांचे झाले होते.ह्या वयात ब्राह्मण मुलांच्या मुंजी करण्याची रीत असते. विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईनी त्यांच्या मुलांसकट आजवर फार अपमान सहन केला होता. नदीवर, रस्त्यात पदोपदी त्यांचा अपमान होत असे, चेष्टा होत असे. संन्याशाची बायको, संन्याशाची पोरे म्हणून हेटाळणी होत असे. आता आपल्या मुलांच्या मुंजी करून त्यांना रीतसर…

पुढे वाचा
Suryadev & Vayudev

सूर्यदेव आणि वायुदेव

एकदा सूर्यदेव आणि वायुदेव यांचा कोण जास्त शक्तिशाली आहे यावरून वाद सुरु झाला. त्यांनी एकमेकांना आव्हान देऊन पैज लावायचे ठरवले. पैजेची अट अशी होती कि त्यांना एक कोट घालुन निघालेला प्रवासी रस्त्यात दिसला. जो कोणी आपल्या शक्तीने त्या प्रवाशाला आपला कोट काढायला भाग पाडेल तो जास्त शक्तिशाली मानला जाईल असे ठरले. पहिली पाळी होती वायुदेवाची. त्यांनी त्या प्रवाशाभोवती…

पुढे वाचा