gargi patil

तहानलेला कावळा (Thirsty crow)

एके दिवशी एका कावळ्याला खुप तहान लागली होती. पण त्याला खुप फिरून पण पाणी सापडत नव्हते. फिरत फिरत त्याला एक सुरई दिसली. उडत उडत तो त्या सुरईवर जाऊन पोहोचला. त्या सुरईमध्ये पाणी तर होते, पण अगदी तळाशी. त्या निमुळत्या तोंडाच्या सुरईमध्ये जाऊन पाणी पिणे कावळ्याला शक्य नव्हते. आधीच तहानलेला तो, आणखीच निराश झाला. पण त्याला आजूबाजूला दगड पाहुन एक शक्कल…

पुढे वाचा
pichi ani popat

पिची आणि पोपट (Pichi ani Popat)

एका मोठ्या झाडाच्या आश्रयाला एक छोटेसे गाव होते. या गावात पिची नावाचा गोड, लहानसा ससा रहात होता. पिचीला खेळायची आणि मित्र बनवण्याची खूप आवड होती. पण गावातील इतर सारे प्राणी त्याच्यापेक्षा खूप मोठे होते. त्यामुळे पिचीला त्यांच्याबरोबर खेळता येत नव्हते. एक दिवस, पिची झाडाच्या फांदीवर बसला होता. त्याला खूप वाईट वाटत होते. अचानक, वरून एक…

पुढे वाचा
t5xryns

अकबराचा वाढदिवस

अकबराचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने शाही मेजवानी होती. अकबराला सर्व दरबारी, सरदार इ. भेटून शुभेच्छा देत होते. सोबत बिरबलही बसला होता.  अकबराचे साम्राज्य मोठे असल्याने त्याचा दबदबा फार मोठा होता. दूरदूरच्या राजांकडून यानिमित्ताने शुभेच्छा संदेश येत होते. त्यासोबतच त्या राजांचे दूत अकबरासमोर विविध नजराणे सादर करत होते. त्यात भरजरी कपडे, सुवर्णमुद्रा, सुंदर रत्ने आणि अलंकार इत्यादींचा…

पुढे वाचा
tdnh

चोराची काठी

एकदा स्वतः बादशहा अकबराच्या महालातुन एक मूल्यवान रत्न चोरीला गेले. एका राजाच्या स्वतःच्या महालात पुरेशी सुरक्षा नसणे हि अतिशय गंभीर बाब होती. अकबर अतिशय क्रोधीत झाला. त्याने सर्व नोकरांना फैलावर घेतले पण काही फायदा झाला नाही.  त्याने ताबडतोब बिरबलाला बोलावुन घेतले. बिरबलाने सर्व परिस्थिती समजुन घेतली. आणि तो कुठेतरी गेला आणि भरपुर काठ्या घेऊन आला. …

पुढे वाचा
tgdn

अकबराचे स्वप्न

एकदा बादशहा अकबराला एक विचित्र स्वप्न पडले.  स्वप्नात त्याचे सर्व दात पडले, फक्त एकच शिल्लक राहिला. सकाळी उठल्यावर त्याला ह्या स्वप्नाचा अर्थ कळत नव्हता. त्याने हा प्रश्न दरबारात विचारायचे ठरवले.  हि गोष्ट दरबारात सांगितल्यावर, दरबारी लोकांच्या सांगण्यावरून अकबराने एका ज्योतिष्याला दरबारात बोलावुन घेतले. त्याला ते स्वप्न सांगितले आणि त्याचा अर्थ विचारला.  ज्योतिष्याने स्वप्नावर विचार केला…

पुढे वाचा
goddddd

देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच

बिरबलाची देवावर खुप श्रद्धा होती. त्याचा असा ठाम विश्वास होता कि देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच. आणि काहीही झालं, अगदी एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तरी तो “देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच” असं म्हणुन शांत राहायचा.  अकबर आणि त्याच्या दरबारातल्या सर्वांनी हे वाक्य बिरबलाकडुन खुपदा ऐकलं होतं. एक दिवस एक सरदार दरबारात येऊन…

पुढे वाचा
srtghr

चोर कि दाढी मे तिनका

एकदा अकबर आणि बिरबल दोघे मिळुन शहरात फेरफटका मारत होते. अचानक त्यांना जवळुन गलका ऐकु यायला लागला. ते आवाजाच्या दिशेने गेले.  तो आवाज एका मोठ्या बंगल्यातुन येत होता. त्यांनी तिथे जाऊन चौकशी केली. घरमालकाने त्यांना पाहुन आत बोलावले आणि सांगितले “हुजूर माझी एक गाय बेपत्ता आहे. कोणी तरी तिला चोरून घेऊन गेलं आहे. हुजूर कृपया…

पुढे वाचा
ab

समुद्राचे लग्न

एकदा बादशहा अकबर बिरबलावर नाराज झाला आणि त्याने बिरबलाचा दरबारात अपमान करून त्याला कामावरून काढुन टाकले. बिरबल राजधानी सोडुन कोणालाही काही न सांगता निघुन गेला.  असेच दिवस गेले आणि अकबराला बिरबलाची उणीव जाणवायला लागली. त्याच्या इतकं कोणी शिताफीने काम करत नसे, दरबारातले प्रश्न चुटकीसरशी सोडवत नसे, आणि दुसऱ्या कोणाशी गप्पा मारून अकबराला बिरबलाएवढी मजा येत…

पुढे वाचा
resh

वाळूतील रेष

एकदा बादशहा अकबर आणि त्याचे दरबारी नदीकिनारी फेरफटका मारायला गेले होते.  अकबराला त्यांची परीक्षा घेण्याची एक वेगळीच कल्पना सुचली.  अकबराने एक काठी घेतली आणि वाळूमध्ये एक रेष काढली.  मग तो दरबाऱ्यांना म्हणाला जो कोणी मी काढलेल्या रेषेला हात न लावता, काही न करता छोटी करून दाखवेल त्याला मी बक्षीस देईन.  सर्व दरबारी शक्कल लढवण्याचा प्रयत्न…

पुढे वाचा
blind

दिसुनही न पाहणारे

एक दिवस अकबराने बिरबलाला एक विचित्र प्रश्न केला. “बिरबल, या जगात आंधळी माणसं जास्त असतील कि डोळस माणसं जास्त असतील?” बिरबलाने लगेच उत्तर दिले. “खाविंद, अशी गणना तर कोणी केली नाही, पण माझ्या मते जगात आंधळी माणसंच जास्त असतील.” अकबराचे समाधान झाले नाही. “बिरबल, जर गणना केलीच नाही तर तू कशाच्या आधारे हे सांगतो आहेस?…

पुढे वाचा