Atharva

चतुर शेतकरी

एक गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. तो खूपच बुद्धिमान, मेहनती, आणि सकारात्मक विचारांचा होता. तो आपली शेती अतिशय चांगल्या प्रकारे करत असे. रामू नेहमी काहीतरी नवीन शिकायचा, प्रयोग करायचा, आणि संकटांवर तोडगा काढायचा प्रयत्न करत असे. एका वर्षी गावात मोठा दुष्काळ पडला. पाऊसच झाला नाही. तलाव, विहिरी कोरड्या पडल्या. बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं…

पुढे वाचा

साप आणि काटा

एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळायचे. एके दिवशी सकाळी साप झाडाखाली उन्हात लोळत होता. तेवढ्यात त्याच्या शरीरात एक तीव्र काटा रुतला. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण काही वेळात त्याला खूप वेदना व्हायला…

पुढे वाचा

वाघ आणि ससा

एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. जंगलातील सर्व प्राणी खूप घाबरले होते. ते म्हणू लागले, “जर वाघ अशाच प्रकारे दररोज कोणालातरी खाणार असेल, तर लवकरच संपूर्ण जंगलातील…

पुढे वाचा

कबुतर आणि मुंगी ची गोष्ट

एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली. पटकऩ त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो…

पुढे वाचा

बासरीवाला मुलगा आणि गावकरी

 फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर.त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या उंदराचा…

पुढे वाचा

बाजी प्रभू देशपांडे

बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले. बाजीप्रभूंचा जन्म चांद्रसेनीय कायस्थ प्रभू परिवारामध्ये झाला. जीवन बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे…

पुढे वाचा