सूर्य आणि चंद्राची दोस्ती

एकदा एक सुंदर गाव होतं, जिथे सर्व लोक आनंदाने राहत होते. त्या गावात एक लहानसा मुलगा होता, ज्याचं नाव होतं आर्यन. आर्यनला आकाशातले तारे, सूर्य आणि चंद्र खूप आवडत होते. तो नेहमी रात्री बाहेर जाऊन चंद्राकडे पाहत असे आणि त्याला विचार करत असे, “चंद्राला कसा वाटत असेल? तो एकटा असतो का?” एक रात्री, आर्यन चंद्राकडे…

पुढे वाचा

श्री राम नवमी कथा (Shree Ram Navami Story)

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. याच दिवशी, त्रेतायुगात, अयोध्या नगरीचे राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णूंचा सातवा अवतार, श्रीराम यांचा जन्म झाला. राजा दशरथ यांना तीन पत्न्या होत्या – कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. पुत्र नसल्यामुळे ते दुःखी होते. आपल्या गुरुंच्या सांगण्यावरून त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला….

पुढे वाचा

महाशिवरात्री

महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो.हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो,आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतात. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो…

पुढे वाचा

माघी गणेश जयंती

माघी गणेश जयंती या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवसाला विनायक चतुर्थी, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. या व्रताच्या प्रभावाने संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते असे म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, माता पार्वतीने या दिवशी गणपतीला जन्म दिला. शास्त्रानुसार गणेश जयंतीच्या व्रतामध्ये ही कथा जरूर ऐकावी, तरच उपासनेचे पूर्ण फळ…

पुढे वाचा

चंद्रशेखर आझाद यांचा शौर्यशाली जीवनपट

बनारसला संस्कृतचे अध्ययन करीत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच चंद्रशेखर आझाद यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले, तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची अमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला आणि अहिंसेवरील त्यांचा विश्‍वास पार उडाला. पुढे ब्रिटीश अधिकारी साँडर्सचा बळी…

पुढे वाचा

आंब्याचा इतिहास

आंब्याचे मूळ स्थान ईशान्य भारतातील मेघालयाच्या दामलगिरी टेकड्या जवळ आहे असे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. आंब्याच्या उगम सुमारे साडे सहा कोटी वर्षापूर्वीचा आहे. एवढेच नाही तर रामायण तसेच महाभारत या ग्रंथामध्येही आंब्याचा उल्लेख केलेला आहे.  इ.स. १४०० ते १४५० च्या दरम्यान मुसलमानांनी भारतातून आंबे फिलिपाईन्समध्ये नेले. इ.स.१६०० ते १६५० च्या दरम्यान डचांनी थायलंडमधून आंबे लुझान…

पुढे वाचा

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आपल्याकडे दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होतो. आणि दरवर्षी आपण भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मदिवशी हा शिक्षक दिन साजरा होतो याची उजळणी करतो.  त्यांनी भूषविलेल्या पदांपलीकडे आपल्याला त्यांची माहिती नसते. काही जण असा समज करून घेतात कि या पदावर पोहोचण्याआधी ते एखादे शिक्षक असतील म्हणुन असं…

पुढे वाचा

चमचम गोष्ट

एक होती परी. तिचं नाव जरू. जरूचा एक मित्र होता, त्याचं नाव हिमान. जरू जशी परी होती तसा हिमान परा होता. त्यांची गंतच चालायची. दोघं आपल्या रंगीबेरंगी पंखांनी उड उड उडायचे. खेळायचे. वेगवेगळ्या आकाराच्या ढगांना शिवायचे. त्यांच्यावर बसायचे. त्यांच्याशी स्पर्धा सुद्धा खेळायचे. पाऊस भरलेल्या ढगांध्ये गेल्यावर मज्जा यायची. त्यातलं पाणी जमिनीवर पडायच्या आता जरू आणि…

पुढे वाचा

चांगला माणूस व वाईट माणूस

एका त्यामध्ये दोन व्यक्ती राहत होते. चांगल्या चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा दृष्ट म्हणून ओळखला जायचा. चांगला माणूस तो रोज देवाचे मंदिरात जाऊन देवा लावणे पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता. व तो वाईट माणूस चांगल्या माणसाने लावलेले दिवे भिजून टाकायचा व दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर…

पुढे वाचा

चांद्रयान-३’चा अभिमान

‘चांद्रयान-३’ हा आज आपल्या अभिमानाचा विषय आहे. ‘चांद्रयान-३’ या मोहिमेतून आपण काय साध्य केले आहे ते आपल्याला समजावून सांगत आहेत,  पद्मश्री (१९९८),  पद्मविभूषण (१९९९), पद्मभूषण (२००९) अशा तीन पद्म सन्मानांचे मानकरी असलेले नामवंत शास्त्रज्ञ आणि आपल्या मासिकाचे सल्लागार डॉ. अनिल काकोडकर!   ‘चांद्रयान-३’च्या चंद्रावरील सफल अवतरणाने आपण सर्व भारतीय एक वेगळाच अभिमान अनुभवत आहोत. भारतीय अंतराळ…

पुढे वाचा