माझा विघ्नहर्ता

पृथ्वीवर गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आणि कैलासावर बालगणेशाची चुळबूळ वाढली. यावेळी मातेला सांगून गणेशोत्सवात पृथ्वीवर फेरफटका मारायचाच, असा निश्चय त्याने केला होता. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आठवडाभर आधी त्याने माता पार्वतीच्या डोक्याशी भुणभुण चालू केली. “चल ना गं आई, जरा फिरून येऊ. किती कंटाळा आलाय दररोज तेच तेच खेळ खेळून…” सुरुवातीला मातेने फार लक्ष दिले नाही, पण…

पुढे वाचा

छत्रपती संभाजी महाराज

संभाजी महाराजांचा जन्म आणि शिक्षण  छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. लहानपणी संभाजी महाराजांचे संगोपन त्यांच्या आजी दादी जिजाबाई यांनी केले. कारण संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 2 व्या वर्षी आई सईबाई गमावल्या होत्या. संभाजी महाराजांचे दुसरे नाव चावा. मराठी भाषेत छावा म्हणजे सिंहाचे बाळ. संभाजी महाराजांच्या शिक्षणाविषयी सांगायचे तर…

पुढे वाचा

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते हे बोधवाक्य आहे भारत सरकारचे! चलनी नोटांवरही आपण हे बोधवाक्य  पाहतो. आपल्या पासपोर्टवर, रेशनकार्डावर, आधारकार्डावरही राष्ट्रमुद्रेखाली तुम्ही हे वाक्य पाहिले असेल. ‘सत्यमेव जयते’ यात सत्यम् + एव हा संधी आहे आणि जयते हे क्रियापद आहे. याचा अर्थ आहे “सत्याचाच विजय होतो – Truth alone triumphs.”  भारत सरकारची जी राजमुद्रा आहे, त्यात उत्तर प्रदेशातील…

पुढे वाचा

कावळा चिमणीची गोष्ट

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशी कावळ्यासारखं  बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही.  एक दिवस काय झालं आकाशात…

पुढे वाचा

मेजर मुकुंद वरदराजन

**परिचय** मेजर मुकुंद वरदराजन, सहसा धैर्य आणि निःस्वार्थतेचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते, हे भारतीय सैन्याचे एक अधिकारी होते ज्यांनी कर्तव्याच्या ओळीत आपले बलिदान दिले. त्यांच्या शौर्य, सामरिक कुशाग्र बुद्धी आणि त्यांच्या देशाप्रती जबाबदारीची खोल भावना यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेजर वरदराजनची कहाणी संपूर्ण भारतातील लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन, कारकीर्द आणि अंतिम बलिदान हे…

पुढे वाचा

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक

 एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती.   ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते…

पुढे वाचा

अष्टावधानी विवेकानंद

१२ जानेवारी, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. विवेकानंदांच्या कुमारवयातली ही एक गोष्ट- १२ जानेवारी १८६३ या दिवशी कलकत्त्यातील दत्त कुटुंबाच्या विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी देवी यांना मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचं नाव नरेंद्र ठेवलं. हा नरेंद्र म्हणजेच आपले स्वामी विवेकानंद! शिकागो येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय सर्वधर्मपरिषदेत केवळ, ‘माझ्या बंधू-भगिनींनो’ या…

पुढे वाचा

अलका कुबल

अलका कुबल (जन्म २३ सप्टेंबर १९६३) ही मुंबई, भारतातील एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे . 40 वर्षांच्या कॅरियरमध्ये तिने 100 हून अधिक मराठी आणि काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या माहेरची साडी या चित्रपटाने तिचे महाराष्ट्रात घराघरात नाव कमावले . मुख्य प्रवाहात आणि स्वतंत्र अशा दोन्ही चित्रपटांमध्ये तिने अनेकदा सशक्त आणि क्लिष्ट स्त्री पात्रे-काल्पनिक ते साहित्यिक भूमिका केल्या आहेत. कुबल यांनी दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य…

पुढे वाचा

सोन्याचं झाड

एक वेळची गोष्ट आहे. एका गडर्याला एका गावात एक अद्भुत सोन्याचं झाड सापडलं. तो गडरिया रोज त्याच्या कुटुंबासाठी गोठ्यात जातो आणि त्या झाडातले सोन्याचे गहू तोडून त्या गावाच्या लोकांना दिले. गावातील लोक त्याचे महत्त्व जाणून घेत होते आणि त्याला प्रेम आणि आदराने वागायचे. गडर्याला सोन्याचं झाड जास्त मिळवायला हवे होते. एक दिवस त्याने ती झाड…

पुढे वाचा

सिंहाचे  कातडे पांघरलेले गाढव

 एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या  प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.           एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत…

पुढे वाचा