बकासुराचा वध
पांडव वनवासात असताना ते काही काळ एक्झात नगरात (एकचक्रा नगरीत) वास्तव्यास होते. एक दिवस त्यांच्या कुटुंबाने पाहिलं की गावात सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. याचं कारण विचारल्या…
या विभागातील 21 कथा आणि लेख.
पांडव वनवासात असताना ते काही काळ एक्झात नगरात (एकचक्रा नगरीत) वास्तव्यास होते. एक दिवस त्यांच्या कुटुंबाने पाहिलं की गावात सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. याचं कारण विचारल्या…
एकदा अयोध्या नगरीमध्ये आनंदाचे वातावरण होते. राजा दशरथ आपल्या ज्येष्ठ पुत्र रामाला राजा बनवण्याची तयारी करत होते. संपूर्ण नगर दीपांनी उजळले होते. परंतु नियती काहीतरी वेगळ…
महाभारतामध्ये अर्जुन हे एक प्रमुख पात्र आहे. तो पांडवांपैकी एक होता आणि धनुर्विद्येतील अत्युत्तम तज्ञ होता. त्याची कथा महाभारतातील अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये गुंफलेली आ…
ही कथा भगवंत विष्णूचे द्वारपाल – जय आणि विजय यांची आहे. ही एक पुराणकालीन कथा आहे. ही कथा भक्ती, अहंकार, आणि पुनर्जन्माच्या रहस्याने भरलेली आहे. भगवान विष्णू वैकुंठधामात न…
भक्ती परंपरेत, पुंडलिक नावाचा एक अत्यंत आदरणीय संत आहे. पुंडलिक हा सर्वोच्च, निःशर्त प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. त्याचे हृदय इतके मोकळे होते की त्याचे प्रेम कोणाला…
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. याच दिवशी, त्रेतायुगात, अयोध्या नगरीचे राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णू…
महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार…
माघी गणेश जयंती या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवसाला विनायक चतुर्थी, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. या व्रताच…
पृथ्वीवर गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आणि कैलासावर बालगणेशाची चुळबूळ वाढली. यावेळी मातेला सांगून गणेशोत्सवात पृथ्वीवर फेरफटका मारायचाच, असा निश्चय त्याने केला होता. ठरलेल…
ही कथा आहे द्वापारयुगातील. त्यावेळी भोजवंशी राजा उग्रसेन मथुरामध्ये राज्य करत होता. पण त्या राजाचा मुलगा कंस हा फारच आततायी आणि वाईट होता. त्याने आपल्या वडिलांची सत्ता हि…
एका गावात एक साधु महाराज राहायचे. गावातल्या मंदिरात पूजा, भजन कीर्तन करायचे. दिवसभर देवाचा जप करायचे. आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांची मोठे देवभक्त म्हणुन ख्याती होती. अनेक…
समर्थ रामदासस्वामी यांचे आज्ञापालन करतांना जिवाचीही तमा न बाळगणारा त्यांचा शिष्य कल्याण! गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली,त्यांतीलच एक होते कल्याणस्व…
एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिरा…
आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याला दोन आवळे-जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई-वडील वारले. भाऊबंदानी त्याचं सगळं हिरावून घेतलं. पुढं ती मुलं जाता-जाता…
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी. त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या …
पुरातन काळी कृतवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते. त्याच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते; पण त्याच्या पोटी संतान…
निर्मळ मळे, उदकांचे तळे, वेल वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे-रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यायचा? श्रावणाच्या चौथी घ्यावा आणि माही चवथी पूर्ण करावा. सं…
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी. त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या …
काशीपूर नगरात सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी. बावन आड. तिथं एक ब्राह्मण तप करीत आहे. सकाळी स्नान-संध्या करून विभूती लावून तिबोटी लंगोटी घालतो, खांद्यावर कुऱ्हाड घेऊ…
आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच-सहा सुना होत्या. श्रावणात नागपंचमीसाठी त्या कोणी आजोळी, कोणी पणजोळी; तर कोणी माहेरी गेल्या. सर्वांत धाकटीला मा…