janhavi

संकष्टी चतुर्थीची कहाणी

पुरातन काळी कृतवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते. त्याच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते; पण त्याच्या पोटी संतान नव्हते. राजाने खूप दान-धर्म केला; पण तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही. राजा-राणी उदास झाले. ते तीर्थयात्रा करू लागले. एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले. त्यांनी गणेशाची आराधना करावयास सांगितले….

पुढे वाचा

दोन बैल आणि सिंह

एका जंगलात दोन हट्टेकट्टे बैल होते. त्यांच्यात छान मैत्री होती.दोघे जवळपास नेहमीच सोबत असत. एक सिंह त्यांच्यावर डोळा ठेवुन होता.ह्यांची शिकार करायला गेलो तर दुसरा जवळपासच असेल आणि मग एकाशी नाही दोघांशी लढावं लागेल आणि आपला निभाव लागणार नाही हे त्याला माहित होतं. तो एकदा एका बैलाला जाऊन भेटला. दुसरा बैल काही अंतरावरच होता.तो म्हणाला…

पुढे वाचा
chatur birbal

चतुर बिरबल

एकदा अकबर राजाची एक अंगठी हरवली.ही अंगठी त्याच्यासाठी खूप मौल्यवान होती.कारण ती त्याच्या वडिलांनी दिलेली भेट होती.ती अंगठी गमावल्याने राजा खूप दुःखी झाला.अकबराने बिरबलाला बोलावून अंगठी शोधण्याची विनंती केली.राजाचा दरबार खचाखच भरला होता.बिरबलाने घोषणा केली, “महाराज, अंगठी इथेच आहे आणि ज्याच्याकडे अंगठी आहे त्याच्या दाढीत गवताची काडी आहे.सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले आणि दरबारातील एकाने काडी…

पुढे वाचा