राणी लक्ष्मीबाई: झाशीची शूर रणरागिणी
राणी लक्ष्मीबाई (झाशीची राणी) या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महान योद्धा होत्या. त्यांचे धैर्य, शौर्य, आणि देशभक्ती आजही भारतीय जनतेला प्रेरणा देतात. त्या केवळ झ…
या विभागातील 55 कथा आणि लेख.
राणी लक्ष्मीबाई (झाशीची राणी) या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महान योद्धा होत्या. त्यांचे धैर्य, शौर्य, आणि देशभक्ती आजही भारतीय जनतेला प्रेरणा देतात. त्या केवळ झ…
छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे महान समाजसुधारक आणि आधुनिक विचारांचे राजे होते. त्यांनी समाजातील शोषित, वंचित आणि मागासवर्गीय घटकांसाठी अनेक क्रांतिकारी सुधार…
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी इतिहासातील एक तेजस्वी नाव आहे. त्यांची जीवनकथा शौर्य, धैर्य, बुद्धिमत्ता आणि न्याय यांचा एक उत्तम आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म…
१९३० सालचा मार्च महिना होता. भारतावर ब्रिटिश सत्तेचे वर्चस्व होते, आणि सामान्य लोकांवर अन्यायकारक कर लादले जात होते. त्यापैकी एक कर होता मिठाच्या उत्पादनावरचा कर, ज्यामुळ…
महाडच्या शांत गावात चवदार तळे हे पाण्याचा मुख्य स्रोत होते. जरी ते सार्वजनिक तलाव होते, तरीही अस्पृश्य समाजाला तळ्यातून पाणी घेण्यास बंदी होती. उच्चवर्णीयांच्या व्यवस्थेम…
प्रतापगडाची लढाई ही मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक निर्णायक घटना आहे. अफझल खान हा बीजापूरचा एक प्रभावी सेनापती होता, जो शिवाजी महाराजांना पराभूत करून स्वराज्य संपवण्य…
पानिपतचे तिसरे युद्ध हे मराठा साम्राज्य आणि अफगाणी सरदार अहमदशहा अब्दाली यांच्या सैन्यादरम्यान 14 जानेवारी 1761 रोजी झाले. हे युद्ध भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि…
१६६० साली शिवाजी महाराज पन्हाळगडावर मोगलांच्या वेढ्यात अडकले होते. महाराजांना सुरक्षित पळवून नेण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पावनखिंडीत मोगल सै…
एकदा छत्रपति शिवाजी महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते. जरा पुढे वाढलेच होते की मागून एक दगड त्याच्या डोक्यावर येऊन आपटला. शिवाजींना राग आला आणि ते क्रोधित होऊन आजू…
तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि निष्ठावंत शूरवीर होते. कोंढाणा ( आताचा सिंहगड) हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण…
कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते. एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते. जातांना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत काही पाठ…
सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील नायगावचे पाटील होते. तसेच त्यांच्या…
एकेदिवशी शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच …
भारतात मुस्लिम आक्रमणे सुरु झाल्यावर हळू हळू त्यांची सत्ता उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरत गेली. मोगल साम्राज्यात पहिल्या ६ बादशहांच्या काळात फार मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्या…
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या अठराव्या शतकातील एक महान राज्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म ३१-मे-१७२५ रोजी महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या जामखेडजवळील चोंडी गावात झाला.…
लाल बहादूर शास्त्री लहान असताना एक दिवस ते आणि त्यांचा मामा फिरायला गेले होते. फिरून परत होता होता दिवस मावळायला आला. परतीच्या वाटेवर त्यांना एक आंबे विकणारा म्हातारा माण…
ज्ञानेश्वरांमुळे नामदेवांच्या आयुष्यात फार बदल घालून आला होता. त्यांच्या सांगण्यावरून नामदेवांनी विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला होता, आपल्या ज्ञानातली कमतरता दूर केली. ज्ञ…
नेवाश्यात ज्ञानेश्वरी लिहुन झाल्यावर काही दिवसांनी ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे पुन्हा प्रवास करत आळंदीत पोहोचले. आळंदीतुन नेहमी अपमान सहन करून, वाळीत टाकलेले आयुष्य जगू…
भारतात प्राचीन काळापासून अनेक कवी होऊन गेले. वाल्मिकींनी रामायण आणि व्यासांनी महाभारत हे काव्याच्याच स्वरूपात लिहिलं आहे. कालिदास हा याच परंपरेतला एक सर्वश्रेष्ठ संस्कृत …
भारतात मुस्लिम आक्रमणे सुरु झाल्यावर हळू हळू त्यांची सत्ता उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरत गेली. मोगल साम्राज्यात पहिल्या ६ बादशहांच्या काळात फार मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्या…
एके काळी मद्र देशात एक राजा होता. त्याचे नाव अश्वपती. मालविका त्याची राणी होती. राजा राणीला अनेक वर्षे मुल होत नव्हते. त्यामुळे त्यांनी सूर्यदेवाची आराधना केली. सुर्यदेव …